Browsing Category
आपलं घरदार
बाळासाहेबांनी आग्रह धरला म्हणून संपूर्ण “मराठवाडा मुक्ती दिन” साजरा होऊ लागला..
मराठवाडा. कायम दुष्काळाने होरपळत आलेला भाग. फक्त अस्मानी नाही तर हैद्राबादच्या निजामाच्या सुलतानी संकटाने देखील या भागाला छळले. भारत स्वतंत्र झाला तरी हा भाग पारतंत्र्यात होता. निजामाविरुद्ध मराठवाड्याने मुक्तिसंग्राम छेडला. रझाकारांनी…
Read More...
Read More...
मुंडे शेवटपर्यंत आग्रही होते परंतु आनंदराव बापूंनी शेकाप सोडली नाही..
शेतकरी कामगार पक्ष म्हंटल की लागलीच सांगोल्याचे स्व. गणपतराव देशमुख, सांगलीचे एन. डी. पाटील, रायगडचे जयंत पाटील, कंधारचे केशवराव धोंडगे यांची नाव समोर येतात. असच एक नाव जे बीड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाशी शेवटपर्यंत एकरूप राहील ते म्हणजे…
Read More...
Read More...
शाळाबाह्य मुलांना परत आणण्यासाठी टाटांचं बालरक्षक ॲप मदत करणार आहे..!
दरवर्षी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा मोठा आकडा समोर येत असतो. शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियमानुसार ३० दिवसापेक्षा जास्त दिवस विद्यार्थी शाळेत उपस्थित नसेल तर तो 'शाळाबाह्य' ठरतो. शिक्षणासाठी लागणार पैसा, किंवा कुटुंबाची आर्थिक…
Read More...
Read More...
शेतकरी संघटनेची बिजं रत्नाप्पा कुंभारांच्या कॉमर्स कॉलेजमध्ये दडली आहेत.
आज कॉमर्स शिकतोय हे ऐकलं की, समोरच्या व्यक्तीला विशेष असं काही वाटेल असं नाही. म्हणजे तस या शाखेचं एवढं सामान्यीकरण झालं आहे. पण साठच्या दशकात महाराष्ट्रात तशी परिस्थिती अजिबात नव्हती. म्हणजे ग्रामीण भागात तर अशाप्रकारचं शिक्षण घेणं म्हणजे…
Read More...
Read More...
कार्यकर्ते आग्रह करत राहिले अन ७५ वर्षांपूर्वी पुण्यात सर्वात भव्य गणेशमूर्ती साकारली गेली..
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पुणे शहराला एक वेगळं महत्त्व आहे. भारतात अशी फार थोडी शहर आहेत की जेथे सामाजिक,औद्योगिक,शैक्षणिक आणि राजकीय अशी ऐतिहासिक दृष्टीने उल्लेखनीय काम चालू आहेत आणि चालू राहतील. त्यात पुणे शहराचे नाव हे…
Read More...
Read More...
गुजरातला फाईट देऊन मराठवाड्याच्या केशर आंब्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली
मराठवाड्याची ओळख असलेला आणि आपल्या अवीट गोडीसाठी प्रसिद्ध असलेला केशर आंब्याची गोडी संपूर्ण महाराष्ट्राने चाखली आहे.
मराठवाड्यात जवळपास वीस हजार हेक्टरवर केशर आंब्याच्या बागा आहेत. औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, बीड, जालना…
Read More...
Read More...
अखेर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचा राज ठाकरेंचा मुद्दा मुख्यमंत्र्यांना पटला.
मुंबईतल्या साकीनाका भागात एका महिलेवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर उपचारादरम्यान झालेला तिचा मृत्यू यामुळे राज्य सरकारला टीकेचा सामना करावा लागला. या प्रकरणानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल मुंबईतल्या…
Read More...
Read More...
राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गाण्यांना चाल लावणाऱ्या कॅप्टनचे सुभाषबाबूसुद्धा फॅन होते…
जन गण मन अधिनायक जय हे....आपल्या भारताचं राष्ट्रगीत किती वेळा आपण म्हणत आलो, दरवेळी गाताना शरीरात एक ऊर्जा संचारते. रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत लिहिलं आणि सोबतच त्याची धुनसुद्धा बनवली होती. पण आज घडीला आपण जी चाल ऐकतो ती एका…
Read More...
Read More...
गणपती बाप्पाचा जयजयकार करताना मोरया का म्हणतात ?
महाराष्ट्रातला गणेशोत्सव म्हणजे विचारूच नका. ढोल ताशे, गुलाल,फुलमाळा, गणपतीची जबरदस्त गाणी. हे सगळं आपण अनुभवत असतो , जगत असतो. गणपती बाप्पा मोरया ही ओळ आपण आजवर कितीवेळा म्हणली असेल हे आपल्यालासुद्धा सांगता येणार नाही. पण गणपतीचा जयजयकार…
Read More...
Read More...
फाळणी वेळी पाकिस्तानात अडकलेल्या लोकांना स्वतःच्या विमानातून भारतात आणलं
भारत आणि पाकिस्तान फाळणी हि अनेक लोकांसाठी दुर्दैवी घटना समजली जाते. १५ ऑगस्ट १९४७ हा असा दिवस होता जेव्हा भारतीय लोकांना एकाच दिवशी स्वातंत्र्याचा आनंद होता आणि दुसरीकडे फाळणीचं दुःख होतं. इंग्रजांशी झुंजून स्वातंत्र्य मिळवलं पण तेच इंग्रज…
Read More...
Read More...