Browsing Category
आपलं घरदार
स्वकर्तृत्वावर निर्माण झालेली ही मराठ्यांची श्रीमंती….
साऱ्या भारतभर आपली सत्ता प्रस्थापित करणाऱ्या मराठ्यांनी 19 व्या शतकात अतिशय भव्य अशा वास्तूंची निर्मिती केली. त्यांचे भव्यपण एवढे भावणारे होते की त्यासमोर लाल किल्लासुद्धा फिका पडला. उत्तरेतील मराठा साम्राज्याचे बुरुज म्हणजे शिंदे, होळकर,…
Read More...
Read More...
शंभू महाराजांच्या मृत्यूचा बदला घेऊन दिल्लीवर सत्ता प्रस्थापित करणारे छत्रपती शाहू महाराज
अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत साम्राज्याचा विस्तार करणारे थोरले शाहू महाराज म्हणजे मराठ्यांचे सर्वात ताकदवान छत्रपती. इसवी सन 1719 मध्ये मराठ्यांच्या छत्रपतींनी दिल्लीवर स्वारी करायचे ठरवले. मुघलांच्या कैदेत असलेल्या आपल्या मातोश्रींना,…
Read More...
Read More...
बडोद्याच्या नरेशांनी दिलेल्या देणगीतून उभी राहिलेली इमारत म्हणजे मुंबईचे पोलीस मुख्यालय
मुंबईच्या फोर्ट भागात उभं असलेलं महाराष्ट्राचे पोलीस मुख्यालय. महाराष्ट्राचे मुख्य पोलीस आयुक्त इथे बसून राज्याची कायदा व सुव्यवस्था सांभाळतात. महाराष्ट्राच्या सुरक्षिततेचा हा मुख्य खलबतखाना आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
पण या…
Read More...
Read More...
कधीकाळी तो मुंबईचा गॅंगस्टर होता, आज तो प्रसिद्ध धावपटू आहे…
आपल्याकडं सामाजिक चर्चा करत असताना सिनेमाचा जनसामान्यांवर होणारा परिणाम असा एक हॉट टॉपिक असतोय. पिक्चर पाहून लोकं कधी बिघडतात हे पटवून सांगितलं जातय. दूसरीकडे तमाशाने माणूस बिघडत नाही आणि किर्तनाने माणूस सुधारत नाही अस ठामपणे सांगितलं जातय.…
Read More...
Read More...
शिक्षकांनी परराज्यातला म्हणून चिडवल्यावर गड्यानं अख्या चंद्रपूरचा इतिहास शोधून काढला.
युपी-बिहार मधले महाराष्ट्रात व्यवसाय, नोकरीसाठी आले की आपण त्यांना अगदी सहजपणे 'अरे ओय युपीवाले भैय्या' म्हणून मोकळं होते. यात मुळामध्ये त्यांचा अपमान करण्याचं आपल्या मनात नसतचं, पण तरी आपण त्यांना परकेपणाची जाणीव करून देत. भले मग तो भैय्या…
Read More...
Read More...
छत्रपतींचा पठ्ठ्या राज्याचा पहिला अर्थमंत्री झाला, त्याच्या बजेटचं कौतुक इंग्लडमध्ये झालं.
आज महाराष्ट्राचं बजेट सादर झालं. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार काय अर्थसंकल्प मांडतात याकडे देशाचं लक्ष लागलेलं होतं. त्यांच्या समर्थकांनी या अर्थसंकल्पाचा कौतुक केलं, विरोधकांनी टीका केली. पण सगळं असलं तरी त्याची चर्चा सर्वत्र होती.…
Read More...
Read More...
लाखोंचं उत्पन्न देत असलेली पिवळी कलिंगडं हा नेमका काय विषय आहे?
फ्रेश आणि रसरशीत कलिंगड. बाहेरून दिसायला जर्द हिरवं आणि गोल, आतून रंगला लाल आणि चवीला गोड. भर उन्हाळ्यात शेतकरी ते हायवेला विकत असतात, काही ठिकाणी घरोघरी जाऊन विकत असतात. खाल्ल्यावर उन्हाळ्यात बरचं बर वाटतं. ९७ टक्के पाणी असलेलं हे फळ…
Read More...
Read More...
शेव सारख्या पदार्थातून वर्षाला ७ हजार कोटी कमावणारा ब्रॅण्ड म्हणजे हल्दिराम
जगातील कोणतीही फेमस कंपनी एका रात्रीत नक्कीच उभी राहिलेली नसते, त्यात २ -३ पिढयांच्या कष्टाचं आणि घामाचं मोल सामावलेलं असतं. त्यांनी आपला कामाचा दर्जा राखत आणि लोकांचा विश्वास जिंकत वाटचाल चालू ठेवलेली असते.
अशीच काहीशी गोष्ट आहे…
Read More...
Read More...
मुख्यमंत्री अंतुलेंच्या आयुष्यातील सत्य घटनेवर आधारित सिनेमा म्हणजे ‘आजचा दिवस माझा’
आजवरचे सर्वात वादग्रस्त मुख्यमंत्री कोण असं विचारलं तर बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांचं नाव समोर येईल. महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री म्हणून त्यांची देशभरात चर्चा झाली होती. पण कोकणाचा हा सुपुत्र जातीपातीच्या पुढे गेलेला होता.…
Read More...
Read More...
औरंगाबादमधल्या जिल्हा परिषदच्या शाळेतली पोरं थेट जपानी भाषेत गप्पा मारतात….
शिक्षण पूर्ण झाल्यावर शहरात आलो तेव्हा गावाकडचं पोरं म्हणून जरा जास्तच डिप्रेशन मध्ये असायचो. कारण पण तसचं होतं, आत्मविश्वास कमी, इंग्रजीची बोंब होती. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो असं सांगितलं की, सोबतची नाकं मुरडायची. त्यांचं इंग्रजी ऐकून…
Read More...
Read More...