Browsing Category
दिल्ली दरबार
यूपीत हिंदू नेत्याची हत्या होईल असं राकेश टिकैत म्हणतायत, खरंच का ?
मागच्या दोन दिवसांपूर्वी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी हरयाणातल्या सिरसामध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं होत. ते म्हंटले होते,
उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी हे लोक एखाद्या मोठ्या हिंदू नेत्याची हत्या घडवून आणतील. त्यानंतर हिंदू - मुस्लीम…
Read More...
Read More...
शहिदांच्या कुटुंबीयांना मोबदला देताना तारीखमर्यादा एकच, ती म्हणजे 15 ऑगस्ट 1947.
भारताच्या राजकारणात जे काही मोजके संवेदनशील नेते होऊन गेले त्यात अटलबिहारी वाजपेयी यांचा निश्चितच समावेश केला गेला पाहिजे. त्यांचं वक्तृत्व अफाट होतं. संसदेत त्यांनी अनेक लढाया लढल्या, वाग्बाणांनी विरोधकांना घायाळ केलं. पण दिलदार…
Read More...
Read More...
तेंव्हाच कळालं होत कॅप्टन आणि राहुल गांधी मध्ये काही तरी बिनसलंय
आज काँग्रेसवाल्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब पडला. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला. पक्षातला शेवटचा लोकनेता म्हणून त्यांना ओळखलं जातं होतं. पण हा अचानक पडलेला बॉम्ब नाही.
पंजाब काँग्रेसमध्ये सार काही आलबेल नाहीये…
Read More...
Read More...
हे मंत्रीमहोदय ॲप वापरून पाऊस पुढं मागं करायचा प्लॅन बनवत आहेत..
आपल्या सगळ्यांना शाळेत नेहमी शिकवतात. वर्षाचे १२ महिने असतात, त्यात ३ ऋतू असतात ते म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. ज्यांनी आपआपसात ४-४ महिने वाटून घेतलेले असतात. मात्र आजकाल तर त्यांच्यापण टाइमटेबल बिघडलंय. कधी हिवाळ्यात कडक ऊन पडतंय…
Read More...
Read More...
राष्ट्रपती शपथ देण्यासाठी तयार होते, पण प्रणबदांना शेवटपर्यंत पंतप्रधान होऊ दिले नव्हते…
प्रणब मुखर्जी. राजकारणातील असा चेहरा आणि नाव, ज्याने जवळपास ५ दशकांपर्यंत दिल्लीच्या राजकीय समीकरणांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. हि समीकरण समजून घेणं, सोडवणं आणि ती पुन्हा नव्यानं बनवणं या गोष्टींवर आपलं आयुष्य खर्ची घातलं.
यादरम्यान ते…
Read More...
Read More...
आणिबाणीच्या काळात देखील संजय गांधी करण थापरच्या घरात ट्रांझिस्टर दुरुस्त करायला जायचे..
करण थापर यांची संपूर्ण भारताला ओळख म्हणजे मोदींची ती कुप्रसिद्ध मुलाखत घेणारा पत्रकार. हा पठ्ठ्या ऐन मुलाखतीमध्ये गुजरात दंगलीचा प्रश्न विचारतो काय आणि तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री मोदी दोस्ती बनी रहे म्हणत काढता पाय घेतात काय? सगळंच नवल.…
Read More...
Read More...
जाती आधारित जनगणना झाली तर नितीश कुमार यांना हे ५ फायदे होणार आहेत…
लालू प्रसाद यादव यांचा जेल मध्ये मुक्काम होता त्याचा तेंव्हा सर्वात जास्त फायदा झाला तो म्हणजे नितीशकुमार यांना. बिहार निवडणुकीत नितीशकुमारांनी लालू यादव यांच्या कारागृहातील मुक्कामाचा पुरेपूर फायदा घेतला, आता राजद नेते जामिनावर सुटल्यानंतर…
Read More...
Read More...
चिदंबरम यांनी मोदींना हरवण्यासाठी प्लॅन बनवलाय. ” वन टू वन विरोधी उमेदवार “
गेल्या शुक्रवारी म्हणजे २० ऑगस्टला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली १९ विरोधी पक्षांची व्हर्च्युअल बैठक झाली. त्याला ज्येष्ठ विरोधी पक्षनेते उपस्थित होते. या बैठकीत पेगासस, शेतकरी आंदोलन यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा…
Read More...
Read More...
उद्धव ठाकरे यांनी एकदा मनमोहनसिंग यांना हिजडा म्हणत टीका केली होती..
"किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात काय गदारोळ चालू आहे हे आपण पाहत आहोत.
नारायण राणेंच्या या आणि आणखीही काही वादग्रस्त वक्त्यव्यानंतर…
Read More...
Read More...
तेव्हा देवेगौडा यांच्या ऐवजी एक मराठी माणूस पंतप्रधान झाला असता…
प्रो. मधु दंडवते. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाच्या राजकारणात जे मोजके आदर्श नेते होऊन गेले त्यात मधु दंडवते यांचा समावेश होतो. कोकण रेल्वेचं स्वप्न पूर्ण करणारे मधु दंडवते आपल्या शपथ विधी साठी स्कुटर वरून गेले होते, मंत्रिपद मिळाल्याची…
Read More...
Read More...