Browsing Category

दिल्ली दरबार

आणि भारतात सरकारी कंपन्यामधला हिस्सा विकायला थेट मंत्रालय स्थापन झालं..

सरकारी कंपन्या विकायला काढल्यात, म्हणून केंद्रातील मोदी सरकारला टिकेचा सामना करावा लागतोय. विरोधी पक्षांचं याविरूद्ध आंदोलन तर सुरू आहेचं. पण सामान्य जनताही सरकारच्या या निर्णयावर नाराज आहे. पण तुम्हाला माहितेय सरकारी कंपन्या विकायला…
Read More...

हे तीन भिडू म्हणजे मायावतींच्या बसपाचे ‘नेक्स्ट जनरेशन’ आहेत..

पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचे बिगुल बजलेय.  भाजप - काँग्रेससारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षांसोबतचं स्थानिक पातळीवरच्या पक्षांनीही सभांची जय्यत तयारी केलीये. यातचं बहुजन समाज पार्टी (BSP) ने उत्तर प्रदेशासोबतचं…
Read More...

एकदा युपी पोलिसांनी चक्क पंतप्रधानांकडूनच लाच घेतली होती..

भारतात सुरवातीच्या काळात अनेक पंतप्रधान होऊन गेले जे प्रामुख्याने गाजले ते म्हणजे त्यांच्या साधेपणासाठी आणि थेट लोकांमध्ये त्यांच्या साधेपणाची असलेली क्रेझ यामुळे. अटलबिहारी वाजपेयी, चौधरी चरण सिंह, लाल बहादूर शास्त्री आणि डॉक्टर मनमोहन…
Read More...

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊन वरुण गांधी योगी आदित्यनाथांना आपली ताकद दाखवतोय.

हरियाणात शेतकऱ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीनंतर, कालच उत्तर प्रदेशात मुझफ्फनगरमधील महापंचायतीत शेतकरी संघटनांनी भाजपविरोधातील आक्रमक आंदोलनाचे रणिशग फुंकल. उत्तरप्रदेशात येत्या सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक होत असून योगी सरकारविरोधात…
Read More...

आताच नाही तर मुख्यमंत्र्यांचे पप्पा अनेकदा आपल्या जातीयवादी कमेंटमुळे गोत्यात सापडलेत…

नेतेमंडळी म्हंटल कि, बायनबाजी तर होणारचं. तस पाहायचं झालं तर आपल्या विरोधी पक्षावर त्यांच्या नेत्यांवर आरोप- प्रत्यारोप करणं हे आजकालच्या नेतेमंडळींच्या कामकाजाचा एक भागाचं बनत चाललंय. पण आपली ही वक्तव्य करताना कधी- कधी नेतेमंडळींनी जीभ…
Read More...

आणि भारताच्या पंतप्रधानांनी हुंड्यात अख्खा पाकिस्तान मागितला… !

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बोलण्याच्या स्टाईलचे कित्येक दिवाणे होते. असं म्हणतात की, त्यांच्या सभेतली बरीच मंडळी स्पेशली त्यांचं भाषण ऐकयला यायची. आपल्या भाषणातून ते विरोधी पक्षाला अशा काही अंदाजात बोलायचे की,…
Read More...

एक शाळा अशीही, जिथं देशाचे राष्ट्रपती शिक्षक बनतात

शाळेत जायचं म्हंटल कि, सगळ्यात आधी आपल्याला कडक शिस्तीवाल्या मास्तरांची लयं भीती वाटते. त्यात ते शिकवणारे विषय जर आपल्या डोक्यावरून जात असतील. तर काय विचारूचं नका. पण देशात अशीही एक शाळा आहे जिथे थेट राष्ट्रपती शिकवतात. ती शाळा म्हणजे डॉ.…
Read More...

अमित शहा यांच्या पुढाकाराने ‘दहशतवाद मुक्त आसाम’ साठी पहिलं पाऊल पडलंय..

केंद्र सरकार आज आसाम सरकार, कार्बी आंगलाँग आणि एनसी हिल्सच्या सहा अतिरेकी संघटना यांच्यात ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षरी करणार आहे. "कार्बी शांती करार" अश्या या त्रिपक्षीय करारावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आसामचे मुख्यमंत्री हिमंत…
Read More...

पुत्र प्रेमासाठी त्यांना हटवले आणि इंदिरा गांधींचा वाईट काळ सुरु झाला…

१९६६ मध्ये लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी पहिल्यांदाच पंतप्रधान बनल्या होत्या. पण त्या पूर्वी पक्षात बंडखोरीने डोक वर काढलं. मोरारजी देसाई पक्षाच्या या निर्णयाने नाराज होते. पण लगेच पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका…
Read More...

युपीच्या निवडणुकीसाठी ‘आम आदमी पार्टी’ तिरंगा झेंडा घेऊन उतरलीय

पुढच्या वर्षी २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहेत. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात या निवडणूक होणार असल्याचं समजतंय. दरम्यान आत्तापासूनच राज्यात निवडणुकांचे रणशिंग फुंकलेय.  एकीकडे सत्ताधारी पक्ष भाजपा ब्रँड योगींच्या…
Read More...