Browsing Category

दिल्ली दरबार

रामलीला मैदानावर अनंत झाल्या आहेत राजकीय लीला !!

गोष्ट आहे २०११ सालची. दिल्लीच्या एका मैदानावर सगळ्या जगाच लक्ष लागलेलं. भारताचे आधुनिक गांधी म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भारतात लोकपाल बिल झाले पाहिजे म्हणून आमरण उपोषण करत होते. लाखोंची गर्दी जमली होती. मैदानाच्या बाहेर…
Read More...

भारतातले सगळे राजे इंग्लंडच्या राजापुढं नतमस्तक होत होते, अपवाद फक्त सयाजी महाराजांचा…

डिसेंबर १९११ ला ब्रिटीश साम्राज्याचा नवा सम्राट पंचम जॉर्ज आणि राणी मेरी भारत भेटीला आले होते. त्यांच्या स्वागतासाठी आणि पंचम जॉर्जला भारताचा सम्राट म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी दिल्ली मध्ये १२ डिसेंबरला दरबार भरवण्यात आला.
Read More...

अडवाणींच प्रचाराचं भाषण चालू होतं आणि या IAS अधिकाऱ्याने माईकच हिसकावून घेतला होता !!

७ एप्रिल २००४ पटना गांधी मैदान  भारताचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान असणाऱ्या लालकृष्ण अडवाणींची लोकसभा निवडणुकीची प्रचारसभा सुरु होती. रात्रीची वेळ असूनही लाखो कार्यकर्ते उपस्थित होते. स्टेज वर नितीश कुमार शत्रुघ्न सिन्हा, सुशीलकुमार मोदी…
Read More...

भारतीय जनता पक्षाच्या घटनेमध्ये ‘धर्मनिरपेक्षता’ आहे पण ‘हिंदुत्ववाद’ एकदाही…

इंदिरा गांधीनी आणिबाणीचा हुकुमशाही प्रयोग केल्यावर जनतेत त्यांच्याबद्दल राग होता. त्यांनी केलेल्या दडपशाहीच्या विरोधात अनेक पक्ष जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. यात चौधरी चरणसिंग यांचा…
Read More...

नेहरूंच्या पुतण्यापासून भारतात पक्षांतराला सुरवात झाली.

सध्या पक्षांतराच्या चर्चेने जोर पकडला आहे.गेली काही वर्षे भारतीय जनता पक्षात सर्वपक्षीय नेते जमा होत होते, यासाठी दिल्लीहून त्यांचे पक्षाध्यक्ष साम दाम दंड भेदाचा वापर करत होते असे म्हणतात. वेगवेगळ्या राज्यात त्यांनी आमदार खासदार नगरसेवक…
Read More...

सुप्रीम कोर्टाने बंडखोरी घटनाबाह्य ठरवली, राज्यपालांना राजीनामा द्यावा लागला होता.

अरूणाचलमध्ये 2014 मध्ये विधानसभेच्या 60 जागांसाठी निवडणुका पार पडल्या. या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला 42 जागा मिळून पुर्ण बहुमत मिळालं. भाजप पक्षाला 11 जागा मिळाल्या तर अरूणाचल पिपल्स पार्टीला 5 जागा आणि अपक्ष उमेदवाराला 2 जागा…
Read More...

बंदुकीच्या धाकात नजरकैदेत असणारे आमदार फोडून हा नेता मुख्यमंत्री बनला होता!

सालं होतं १९७९. जनता पक्षाचं सरकार पडू शकतं म्हणून हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ४० आमदारांना एका बंगल्यात नजरकैदेत ठेवलं. बाहेर बंदुकधारी माणसं ठेवली. मात्र अश्या कडक पाहऱ्यात आमदारांना फोडून भजनलाल बिश्नोई हे मुख्यमंत्री झाले होते.…
Read More...

आंदोलने फक्त जेएनयुमध्ये होत नाही. आयआयटीमध्ये सुद्धा आंदोलन सुरु आहे.

रोज आपण टीव्हीवर पाहतो की जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये काही तरी आंदोलन सुरु आहे. आपल्याला वाटते की फक्त जेएनयुमध्येच आंदोलने का होतात? आपल्या टॅक्सवर चालणाऱ्या या विद्यापीठातील मुले कायम आंदोलनातच दिसतात. मग प्रश्न पडतो की अन्याय फक्त…
Read More...

आजी-माजी गृहमंत्र्यांच्या पुढच्या पिढीने नेमके कोणते उद्योग करून ठेवलेत?

काही दिवसांपूर्वी जय अमितभाई शाह यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सेक्रेटरीपदी निवड झाली. तेव्हा मिडियामध्ये अनेक उलटसुलट चर्चा झाल्या. जय शाह बसले आहेत आणि बीसीसीआयचे आजी माजी अध्यक्ष गांगुली, श्रीनिवासन वगैरे त्यांच्या शेजारी उभे…
Read More...

अजिंक्य समजल्या जाणाऱ्या भाजपचा पराभव या घोषणेमुळे झाला होता का?

१३ मे २००४. भारताच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले होते. भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसला होता. गेल्या दोन तीन निवडणुका त्यांनी जिंकल्या होत्या. लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या अटलबिहारी वाजपेयीनां पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे…
Read More...