Browsing Category
दिल्ली दरबार
इंदिरा गांधींनी विद्यार्थी आंदोलन काबूत आणण्यासाठी यशवंतरावांना दिल्लीत बोलवून घेतलं.
वर्ष होत १९६६. इंदिरा गांधी पंतप्रधानपदी येऊन काही महिने उलटून गेले होते. देशातली परिस्थिती दुष्काळ आणि बेरोजगारीमुळे कठीण बनत चालली होती. इंदिरा गांधीनी अमेरिकेला जाऊन धान्याची मदत आणली. शिवाय कृषीमंत्री सुब्रमण्यम हरितक्रांतीसाठी प्रयत्न…
Read More...
Read More...
ज्याने एकदाही कॅंटिनचे बिल थकविलेले नाही, तो माणूस एवढा मोठा घोटाळा करणे शक्यच नाही
गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. हवालाकांड तापल होतं. प्रत्येक पक्षातले लहानमोठे १०० नेते यात सापडले होते. भारताने आत्ता पर्यंत पाहिलेला सर्वात मोठा घोटाळा म्हणून मिडीयाने हवा केली होती.
यात सर्वात मोठा मासा गळाला लागला होता तो म्हणजे भारतीय…
Read More...
Read More...
गांधीजींच्या घोषणेला शास्त्रीजींनी एका शब्दात बदललं आणि धुरळा उडाला !
८ ऑगस्ट १९४२. मुंबई गवालिया टँक.
हेच ते मैदान जिथे अनेक वर्षापूर्वी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. याच कॉंग्रेस पक्षाने प्रचंड मोठी सभा बोलवली होती. स्वतः महात्मा गांधी जनतेला संबोधित करणार होते. लाखो लोक देशभरातून मुबईला येत होते.…
Read More...
Read More...
हवाला कांड : अडवणींसकट 100च्या वर नेत्यांचं करियर संपवायला उठलेला घोटाळा!
१९९१च्या मार्च महिन्यात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग असल्याचा संशय बळावणार 'हवाला रॅकेट' उघडीस आलं आणि आरोप सिद्ध करण्यास पुरावे अपुरे पडले तरी, देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. विविध पक्षांच्या नेत्यांना नैतिक आधारावर त्यांची किंमत…
Read More...
Read More...
ते शपथविधीसाठी स्कूटरवरून जाणारे पहिले आणि शेवटचे मंत्री होते.
मधु दंडवते आणि प्रमिला दंडवते, राजकारणातील आदर्श जोडपे. समाजवादाची चळवळ त्यांनी आयुष्यभर आपल्या शिरावर वाहिली आणि या पन्नासवर्षाच्या सार्वजनिक जीवनात एकदाही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा अथवा चुकीच्या वर्तनाचा आरोप त्यांच्यावर झाला नाही.
मधु…
Read More...
Read More...
जोशी शेतकऱ्यांचे आंदोलन करतोय आणि पाटील गप्प बसून राहतो.
गोष्ट आहे १९८० सालची. आणिबाणीच्या काळोख्याने भरलेलं दशक संपल होतं. इंदिरा गांधीच्या विरोधातील सर्व पक्ष एकत्र येऊन केलेला जनता सरकारचा प्रयोग सुद्धा फसला होता. जनतेने इंदिरा गांधी यांनाच परत पंतप्रधानपदी आणलं होतं.
अस्वस्थ संक्रमणाचा काळ.…
Read More...
Read More...
आसामच्या निवडणुकी वेळी ६ तासात तब्बल ३००० लोकांच्या कत्तली केल्या होत्या..
१८ फेब्रुवारी १९८३. सकाळचे साडे सहा - सात वाजले असतील. आसामच्या नागाव जिल्ह्यातील नेल्ली. बांगलादेश वरून आलेल्या मुस्लीम लोकांची वस्ती असलेल गाव. अजून उजाडत होतं. सकाळची कामे सुरु होती. अचानक गावाबाहेर आदिवासी भाषेत जोरदार घोषणांचा आवाज…
Read More...
Read More...
“भारत माता की जय” घोषणा देणाऱ्यांना नेहरूंनी या गोष्टी सांगितल्या होत्या.
भारत माता की जय, सोबत भारताचा तिरंगा आणि वंदे मातरम् राष्ट्रीयत्व सिद्ध करण्यासाठी सध्या या तीन गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. या गोष्टी नसतील तर तूम्ही राष्ट्रप्रेमी नाही. तुम्हाला भारताबद्दल अभिमान नाही. तुम्ही तुकडे तुकडे गॅंगचे सदस्य…
Read More...
Read More...
इंदिरा गांधींचा स्टेट बँकेत फोन आला, सिक्रेट बांगलादेश मिशनसाठी ६० लाख रुपये हवे आहेत.
२४ मे १९७१, सकाळचे सव्वा दहा वाजले असतील. दिल्लीच्या संसद भवन रोडवर असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत एक फोन घणघणला. चीफ कशियर वेदप्रकाश मल्होत्रा यांना बोलवण्यात आल. फोन घेतल्यावर त्यांना कळाल हा फोन पंतप्रधान कार्यालयातून आला आहे. वेद प्रकाश…
Read More...
Read More...
प्रतिभाताई पाटील इंदिरा गांधीच्या घरी धुणीभांडी करायच्या, खरे आहे का?
काही वर्षांपूर्वी राजस्थान कॉंग्रेसचे एक नेताजी अमीन खान हे कार्यकर्त्यांचं शिबीर घेत होते. कार्यकर्त्यांनी कसे कष्ट घेतले पाहिजेत याबद्दल ज्ञान देता देता त्यांनी एक उदाहरण सांगितलं,
" राष्ट्रपति प्रतिभा पाटिल किसी जमाने में पूर्व…
Read More...
Read More...