Browsing Category
माहितीच्या अधिकारात
पुण्यातली पहिली दंगल एका मंदिराच्या छोट्याशा घंटेवरून झाली होती.
पुण्यातल्या लक्ष्मी रोडवर सोन्या मारुतीचे एक छोटेसे मंदिर आहे. जाणारे येणारे लोकं त्या मारुतीचे दर्शन न विसरता घ्यायचे आणि प्रथेनुसार त्यातली छोटीशी घंटा देखील वाजवायचे. पण याच छोटाश्या घंटेमुळे पुण्यात दंगल उसळली होती.
हो ....या…
Read More...
Read More...
अमेरिकन सैन्य निघून गेल्याचा सगळ्यात मोठा फटका अफगाण स्त्रियांना बसणार आहे.
जराही वेळ न लावता लवकरात लवकर अफगाणिस्तान सोडा" असा सल्ला अमेरिकेच्या राजदूतांनी दिला आणि अमेरिकेनं सर्व तुकड्या मागं घेतल्या....
अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने तालिबानी सत्तेला उत्तर दिले होते त्यानंतर गेली दोन दशके…
Read More...
Read More...
४ वर्षांत १०० कोटी कमावणारा भारतातला सर्वात वेगवान ब्रॅण्ड ठरलाय…
४ वर्षात १०० कोटी रुपये कमवणारी सर्वात वेगवान कंपनी ठरली ती म्हणजे ममाअर्थ !
हो तोच सेफ केअर ब्रॅण्ड जो प्रत्येक जणांची पसंद ठरतेय. त्यातल्या त्यात मॉर्डन आईंची पसंद आणि विश्वास म्हणजे ममाअर्थ कंपनी.
गुरुग्रामच्या वरुण आणि गजल अलघ हे…
Read More...
Read More...
चिकनच नाही तर कैद्यांना पूर्वी पासूनच कारागृहात तंबाखू, बिडी, सिगारेट मिळते
आता महाराष्ट्रातील कारागृहातील कैद्यांना चिकन, पुरणपोळी मिळणार ही बातमी दोन दिवसापूर्वी आली आणि त्यावर अनेकांकडून टीका करण्यात येत आहे. सामान्य माणसापेक्षा कारागृहातील कैद्यांना चांगले जेवण मिळणार असे जोक सोशल मीडियावर फिरू लागले आहेत.…
Read More...
Read More...
इंग्रजांनी भारतात नोटा छापण्यासाठी नाशिकचीच निवड का केली?
गेल्या काही दिवसांपासून नाशिकची करन्सी नोट प्रेस चर्चेत आली आहे. कडेकोट बंदोबस्त असताना ही दोन आठवड्यांपूर्वी इथून पाच लाख रुपयांच्या नोटा चोरीला गेल्या. पाचशे रुपयांच्या नोटांची दहा बंडले गायब झाल्यामुळे संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेमध्ये खळबळ…
Read More...
Read More...
कॉंग्रेसला ९ युरोपियन देशांमध्ये अध्यक्ष मिळालेत पण भारतात अध्यक्ष सापडेना..
कॉंग्रेस पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष मिळेना म्हणून जिकडेतिकडे चर्चा चालू असतात मात्र यावर खुद्द कॉंग्रेसचे सद्याचे नेतृत्व सांभाळत असलेले राहुल गांधी देखील या बाबी वर बोलण्यास नेहेमीच टाळाटाळ करत असतात.
देशात जरी अध्यक्ष मिळत नसला तरी…
Read More...
Read More...
इंदिरा गांधींनी पाया रचलेल्या नाबार्डने आज १५ हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे…
भारताची ओळखचं मुळात कृषीप्रधान आणि ग्रामीण तोंडवळा अशी आहे. काही ठराविक शहरीकरणाचा भाग सोडला तर आजही निम्म्यापेक्षा जास्त भारत हा गावाकडील म्हणून ओळखला जातो. मात्र आज हा ग्रामीण भाग असला तरी तो पुर्वीपेक्षा नक्कीच मोठ्या प्रमाणावर विकसीत…
Read More...
Read More...
नेपाळमध्ये मासिक पाळी दरम्यान वाळीत टाकणे कायदेशीर गुन्हा झालाय,परंतु बदल घडेल का ?
पश्चिम नेपाळमधील १० पैकी ८ मुली मासिक पाळीच्या त्या ४-५ दिवसांच्या काळात घराच्या मागे एका धोकादायक झोपड्यांमध्ये राहतात. कारण काय तर ती मासिक पाळीत अपवित्र असते, आणि अशा स्त्रिया/मुली घरात राहू नयेत म्हणून तिला हातपाय पसरता येतील अशा…
Read More...
Read More...
भाजप पासून ते काँग्रेसपर्यंत सर्वांचेच लाडके जीपी सिंग राष्ट्रद्रोही ठरवले गेलेत.
छत्तीसगडचे माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक जी.पी. सिंग यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय. प्रत्येक राज्य सरकारच्या मग ते भाजप सरकार असो वा काँग्रेस सरकार, सिंग नेहमीच सगळ्यांच्या गुड बुक्स मध्ये राहणारे अधिकारी आहेत.
सिंग हे १९९४…
Read More...
Read More...
पाकिस्तानमधील गुरुद्वारा आता शीख समुदायासाठी पुन्हा एकदा उघडणार…
अशा काही वास्तू ज्यामागे काही इतिहास आहे, किंव्हा त्याची पार्श्वभूमी काही राजकीय घटनांशी जोडली जाते त्या वास्तू खरोखरंच लक्षात राहून जातात पण स्थानिक लोकांसाठी त्या वास्तू सवयीच्या होऊन जातात.
अशीच एक वास्तू म्हणजे पाकिस्तान मधील…
Read More...
Read More...