Browsing Category
माहितीच्या अधिकारात
कधीही आमदार, खासदार न झालेले “पडळकर” विरोधकांना इतके डेंजर का वाटतात ?
२००९ सालच्या विधानसभा निवडणुका. या निवडणुकांमध्ये खानापूर आटपाडी मतदारसंघातून सदाशिवराव पाटील विरुद्ध अनिल बाबर असा सामना रंगला होता. सदाशिवराव पाटील कॉंग्रेसचे तर अनिल बाबर राष्ट्रवादीचे बंडखोर. राष्ट्रवादीने आपली अंतर्गत ताकद पुर्णपणे…
Read More...
Read More...
नगरच्या ५२ महिला असलेली बस दिल्लीत गायब झाली, अन् पवारांनी ती बातमी छापून दिली नाही.
गोष्ट आहे १९९६ ची. ज्यावेळी हि घटना घडली त्यावेळी एका छोट्याशा चौकटीत बातमी छापून आली होती. त्यानंतर बातमीचा कुठेच उल्लेख नाही. अखेर या बातमीचा ठावठिकाणा आम्हाला एका पुस्तकात सापडला. झालं अस होतं की दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या अंगणवाडी…
Read More...
Read More...
नानासाहेब पेशवे कोल्हापूरच्या छत्रपतींना संपवणार होते.
शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजाचां परिपत्य करून शिवरायांचे मराठा साम्राज्य खतम करण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत आला. पण त्याला जमले नाही. संभाजी महाराजांनंतर धाकटे राजाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली मराठमोळ्या फौजांनी औरंगजेबाला छळले आणि…
Read More...
Read More...
गुरूजींच्या दाव्यानुसार खरच अमेरिकेने एकादशीला चांद्रयान सोडलं होतं का..? वाचा.
७ सप्टेंबरच्या मध्यरात्री अख्खा भारतदेश जागा होता. फक्त भारताचच नाही तर संपूर्ण जगाची उत्सुकता लागून राहिलेलं चांद्रयान २ चंद्रावर लँड होणार होत. पण दुर्दैवाने चंद्राच्या भूमीला २.१ किमी एवढ अंतर राहिलं असताना चांद्रयानाच्या विक्रम लँडरचा…
Read More...
Read More...
होळकरांनी दान केलेल्या जमिनीवर भारताचं राष्ट्रपती भवन उभं आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेंट्रल व्हिस्टाच्या पुनर्विकास प्रकल्पाचं आज उद्घाटन होणार आहे. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या परिसरात असलेल्या महत्त्वाच्या शासकीय इमारतींची या प्रकल्पांमधून पुनर्बांधणी होणार आहे. यात नवं संसद…
Read More...
Read More...
गुमनामी बाबा हेच सुभाषचंद्र बोस होते का..?
१६ सप्टेंबर १९८५ या दिवशी उत्तरप्रदेशातल्या फैजाबाद सिव्हिल लाईन्स एरियातल्या रामभवन येथे एका बाबांच निधन झालं. अंतिम संस्काराचे सोपस्कार पुर्ण केल्यानंतर ते बाबा रहात असलेल्या त्यांच्या खोलीची साफसफाई करण्याच्या निमित्ताने खोलीत प्रवेश…
Read More...
Read More...
जळगावची केळी खरेदी करण्यासाठी रशियात पहाटे ५ वाजल्यापासून रांगा लागल्या होत्या.
गोष्ट आहे साठच्या दशकातली. देशाला स्वातंत्र्य मिळून फार काळ उलटला नव्हता. मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्याची नुकतीच स्थापना झाली होती. राज्यातल्या शेतकऱ्यानां स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल चालू होती. शेतकऱ्याच्या मालाची खरेदीविक्री…
Read More...
Read More...
अंदमान बेटावरील सेंटीनेली आदिवासी त्सुनामीच्या प्रलयामध्येही सुरक्षित कसे वाचले?
नुकताच सातपाटील कुलवृत्तांत या पुस्तकाच्या निमित्ताने जेष्ठ लेखक रंगनाथ पठारे आपल्या बोल भिडूच्या भेटीला आले होते. त्यांनी उपस्थितांच्या भाषाविषयक प्रश्नाला उत्तर देताना बोलता बोलता सेंटीनेली आदिवासी त्सुनामीच्या दुर्घटनेतही कसे काय सुखरूप…
Read More...
Read More...
आबा, आज्ज्यापासून ऐकताय कोयना धरण फुटणार, आम्ही सांगतो खरं काय होणार..?
कृष्णेच्या पट्ट्यात नदीकाठी असणाऱ्या गावात ठराविक जागा आहे. कोण म्हणत गव्हरमेंटनं ते दगड आणून टाकलेत. कारण काय तर कोयना फुटलं तर कुठंपर्यन्त पाणी येईल हे सांगणारी ती दगड आहेत. कराडच्या टॉवरवर बसुन कावळा पाणी पिणारं इतकं पाणी कोयना फुटल्यावर…
Read More...
Read More...
वाजपेयी आणि शरद पवार एकत्र आले अन् NDRF च्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.
उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या मजुरांची १७ दिवसांनंतर सुटका करण्यात यश येतंय. या कामात आंतरराष्ट्रीय एक्सपर्ट, वेगवेगळ्या टीम्स यांची मदत घेण्यात आली. पण त्यांच्या सुटकेसाठी पुढाकार घेण्यात एक टीम होती, एनडीआरएफची.
पूर, दरड कोसळणे,…
Read More...
Read More...