Browsing Category
माहितीच्या अधिकारात
गांधी हत्येनंतर सरसंघचालक गोळवलकरांनी लिहलेली ती दोन पत्र.
३० जानेवारी १९४८ रोजी दिल्ली येथील एका प्रार्थना सभेत नथुराम गोडसे नावाच्या एका माथेफिरूने राष्ट्रपिता महात्मा गांधीजीवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या गांधीजींचा आपल्याच देशातील व्यक्तीने खून करावा यावरून जनतेत…
Read More...
Read More...
लष्करप्रमुख जनरल करिअप्पांंचा मुलगा पाकिस्तानला युद्धकैदी म्हणून सापडतो तेव्हा..
१९६५सालचं युद्ध ऐन भरात होत.
भारतीय वायुदलाच्या तीन वैमानिकांना पाकिस्तान मध्ये घुसून बॉम्बींग करण्याचं मिशन देण्यात आलं होत. तिन्ही विमानांनी पश्चिम दिशेला आभाळात झेप घेतली.
पाक जमिनीला बॉम्बच्या चटक्यांनी भाजून काढण्याचं काम भारतीय…
Read More...
Read More...
शिवरायांच्या न्यायाची कृतज्ञता म्हणून त्यांच्या हयातीत साकारलं होत त्यांच पहिलं शिल्प.
साल होत १६७८. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहीम यशस्वी करून स्वराज्याकडे येत होते. परतीच्या मार्गावरही येताना वाटेतील छोटे मोठे परगणे आणि बाजारपेठा, कसबे यांच्या दृष्टीने महत्वाची असलेली ठाणी त्यांच्या नजरेतून सुटत नव्हती.
अशा पैकीच एक…
Read More...
Read More...
गेली १८ वर्ष हा सिक्युरिटी गार्ड शहिद जवानांच्या कुटूंबियांना पत्र लिहतोय.
पत्रास कारण की,
एखाद्याच्या घरात दुख:त प्रसंग घडलेला असतो. देशासाठी एखादा तरुण शहिद झालेला असतो. तो देशासाठी लढला. देशासाठी लढत असताना तो गेला. शहिद झाला. याचा अभिमान असू शकतो पण घरातल्यांसाठी आपल्या घरातला एक सदस्य गेलेला असतो. एखाद्या…
Read More...
Read More...
अणुशास्त्रज्ञ होमी भाभा यांचा विमान अपघात हे अमेरिकेचे षडयंत्र होते का ?
२४ जानेवारी १९६६ ,सकाळचे ७ वाजले होते तेव्हा रेडियोवर बातमी आली, एयर इंडिया १०१ विमान 'कांचनजंगा' हे मुंबईवरून लंडन ला जात असताना आल्प्स पर्वतरांगेत कोसळले. या विमानात ११७ प्रवासी होते, यातील कोणीही वाचले असण्याची शक्यता नाही.
यामध्ये…
Read More...
Read More...
ॲापरेशन ककून : एका व्हिडीओमुळे वीरप्पनचा खातमा होवू शकला
भारतीय वन सेवेतले अधिकारी पी श्रीनिवासन. त्यांच काय झालं माहित आहे का? त्यांनी एकदा वीरप्पनला अटक केल होतं. अटकेतला वीरप्पन तेव्हा निसटला होता.
अशीच काही वर्ष गेली आणि श्रीनिवासन आणि वीरप्पन समोरासमोर आले. वीरप्पनने त्यांना मारुन टाकलं.…
Read More...
Read More...
असा झाला होता छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक.
सन १६७२ च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणारा एक फ्रेंच प्रवासी अबे कॅरे म्हणतो,
"हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज…
Read More...
Read More...
पावलाच्या ठश्यांवरुन घुसखोरांच वजन सांगणाऱ्या व्यक्तीमुळे आज सैन्यात गुप्त बातम्या देणारे…
1965 आणि 1971 च्या युद्धात भारतीय सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाचे दाखले आजही दिले जातात. या दोन्ही युद्धासंबधीत असणाऱ्या कित्येक शौर्यकथा आपल्या वाचनात येत असतात. सैन्याने दाखवलेल्या पराक्रमाच कौतुक तर आपण करतोच पण या दोन्ही युद्धात आपल्या…
Read More...
Read More...
कापड गिरण्यांनी गजबजणार गिरणगाव, डॉक्टरांच्या एका हाकेवर शांत व्हायला लागलं..
मुंबईतील कामगार वर्ग त्यांना ‘डॉक्टर साहेब’ म्हणून बोलवायचा. व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या त्यांचं घाटकोपर परिसरातील पंतनगर येथे त्याचं क्लिनिक होतं. जिथं ते कामगारांवर उपचार करायचे. अनेकवेळा तर गोर-गरीब कामगारांवर मोफतच उपचार करायचे.…
Read More...
Read More...
आज राकेश शर्मा ७१ वर्षांचे झाले, या वयातही त्यांची अंतराळात जायची तयारी आहे.
भारतातल्या प्रत्येक लहानमुलाप्रमाणे तो तासनतास कागदी विमानाबरोबर खेळायचा. विमानात बसून उडण्याच त्याला भलतच आकर्षण होत. पुढे या वेडाला दिशा मिळाली. विमानात फक्त बसवायचं नाही तर लढाऊ विमान चालवून देशाचं संरक्षण करायचं त्याच्या मनान ठरवलं.…
Read More...
Read More...