Browsing Category

माहितीच्या अधिकारात

भारतीय जवानांनी सहज थांबवलेल्या रिक्षामध्ये मौलाना मसूद अझर होता.

२० फेब्रुवारी १९९४, काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील खनाबल हे छोटेसे गाव, सकाळची वेळ. लोक आपापल्या कामधंद्याला जात येत होते.  लहान मूले शाळांना जायच्या गडबडीत होती. मुख्य चौकात तुरळक गाड्यांची येजा सुरु होती. भारतीय सीमासुरक्षा दलाचा कडक…
Read More...

BBC च्या एका चुकीमुळे 1971 च्या युद्धात भारताचा विजय सोप्पा झाला होता. 

1971 च युद्ध आठवलं की आठवतो तो भारतीय सैन्याचा पराक्रम. या युद्धामुळे पुर्व आणि पश्चिम पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. या युद्धामुळे बांग्लादेश नावाचे नवीन राष्ट्र निर्माण झाले, या विजयाच्या अनेक कथा आहेत. आजच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर…
Read More...

यशवंतरावांच्या एका आदेशावर २२ भारतीय विमाने पाकिस्तानात घुसली होती.

१ सप्टेंबर १९६५ , स्थळ: संरक्षण मंत्र्यांचे ऑफिस,रूम नंबर १०८, साउथ ब्लॉक, नवी दिल्ली. वेळ: संध्याकाळचे चार संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या समोर डिफेन्स सेक्रेटरी पी.व्ही.आर. राव , हवाईदल प्रमुख अर्जन सिंह, लेफ्टनंट जनरल कुमारमंगलम…
Read More...

स्वत:च नाव आझाद, वडिलांच नाव स्वतंत्र आणि पत्ता जेल सांगणाऱ्या, आझादांची शौर्यकथा.

२७ फेब्रुवारी १९३१, अलाहाबादचे आल्फ्रेड पार्क उद्यान. चंद्रशेखर आझाद आपल्या एका साथीदाराबरोबर सुखदेव राज यांच्यासोबत एका मित्राची वाट पहात होते. पण दुर्दैवाने तो मित्र पोलिसांचा खबरी निघाला. अख्ख्या त्या उद्यानाला इंग्रज पोलिसांनी वेढा…
Read More...

कारगिल युद्ध , सर्जिकल स्ट्राईक ते एयर स्ट्राईक या मागे हा शूर योद्धा आहे

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी सर्जिकल स्ट्राईकवर केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी काँग्रेस पक्षाचे नेते राशिद अल्वी यांनी सरकारने पाकिस्तानमधील दहशतवादी लाँच…
Read More...

रसवंती गृहांची नावे ‘कानिफनाथ, नवनाथ’ का असतात?

भिडूनो ऊनं काय म्हणतय? आमच्या इथ तर जाळ काढालय. सकाळ बघणा संध्याकाळ बघना नुसतं आग आणि धूर संगटचं काढालंय. टीव्हीवर सुद्धा "आया मौसम ठंडे ठंडे डर्मी कुल का" च्या जाहिराती सुरु झाल्या आहेत. म्हजे खरोखर उन्हाळा आलाच म्हणायचा. पुण्याच्या पोरी…
Read More...

जीव वाचवण्यासाठी भारतात आला, आणि ऑल इंडिया रेडिओची आयकॉनिक ट्यून देवून गेला. 

रेडिओ सुरू होण्याअगोदर एक ट्यून ऐकू यायची. आत्ता त्याचा आवाज कसा असायचा हे लिहून दाखवणं अशक्य असलं तरी ती ट्यून तुमच्या लक्षात असेलच, नाही तर खाली त्या ट्यूनची लिंक दिलीच आहे. कित्येक दिवस ऑल इंडिया रेडिओची ती ट्यून आणि रेडिओ यांच समीकरण…
Read More...

भारतात पंचायतीच्या निवडणुका सुरु करणारा नेता दुर्दैवाने पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झाला.

देश १९४७ साली स्वतंत्र झाला. आपण लोकशाही स्वीकारली होती. आपला देश भविष्यात कसा चालवला जाईल त्याचे कायदे काय असतील यासाठी संविधान सभा भरली. अनेक चर्चा वाद यातून संविधान जन्माला आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकहाती घटनेचा मसुदा बनवला…
Read More...

हातात अर्थसंकल्पाची बॅग घेतलेले जयंतराव व्हीलचेयरवरून विधानभवनात अवतरले.

२००१ सालचा फेब्रुवारी महिना होता. पुटटापर्थीवरून बँगलोरकडे येणाऱ्या रस्त्यावर एक लाल दिव्याची पांढरी ९९९९ क्रमांकाची अॅम्बॅसॅडोर गाडी येत होती. त्यात मागे बसलेले महाराष्ट्राचे आत्तापर्यंतचे सर्वात तरुण अर्थमंत्री जयंत पाटील. वय अवघं ३८.…
Read More...

पुलवामा चा भ्याड हल्ला कसा झाला, जैश-ए-मोहम्मद संघटनेच मुळ काय ?

१४ फेब्रुवारी २०१९, पुन्हा एक काळा दिवस आपल्याला पाहावा लागला. भारतमातेच्या रक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेत आपल्या देशाच्या संस्कृतीचा भाग असणाऱ्या स्वर्ग सौंदर्य लाभलेल्या काश्मीर मधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर भ्याड अतिरक्यांनी…
Read More...