Browsing Category

मुंबई दरबार

विरोधकांना देखील कसं जिकायचं हे वसंतदादा पाटलांकडून शिकावं..

जयवंतीबेन मेहता. कम्युनिस्ट, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या प्रभाव असलेल्या मुंबई मध्ये तळागाळापासून भाजपला रुजवणाऱ्या राजकीय कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे. महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून त्यांनी काम सुरु केलं आणि केंद्रात मंत्रिपदापर्यंत…
Read More...

जगातला सर्वात खतरनाक अतिरेकी शिवसेना भवनात घुसला तेव्हा…

२६ नोव्हेंबर २००८. स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. तो ही थेट देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईवर. पाकिस्तान मधून आलेल्या १० दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. यात १६८ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. जवान आणि पोलिस देखील शहिद…
Read More...

वेळप्रसंगी बहुजन समाजासाठी मोठ्या नेत्यांशी लढण्याची परंपरा हा माने घराण्याचा इतिहास आहे.

आज कोल्हापुरात छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं. राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी सुरु असलेल्या या आंदोलनात राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत. पावसाची संततधार असतानाही…
Read More...

केंद्रीय मंत्र्याने राणेंसाठी पक्ष सोडला, पण नंतर विधानपरिषदेचा आमदार देखील होता आलं नाही

राजकारण ही जगातली सर्वात चंचल गोष्ट. भल्या भल्यांना ही सत्ता सुंदरी धोका देऊन जाते. कधी कोणाला कोणत्या वळणावर नेवून ठेवलं याचा काही नेम नसतो. सरळ भाषेत सांगायचं तर कधी कोणाला वरच्या स्थानावर घेऊन जाईल आणि कधी कोणाला वरुन धाडकन खाली घेऊन…
Read More...

निवडणूक लढायला निधी नाही म्हणून गडकरींनी एकदा थेट डिझेल चोरून आणलं होतं..

सध्या शतक मारून पलीकडे गेलेल्या पेट्रोलने अख्खा देश पेटवलाय. लोक भडकलेत, शेर पाला है तो खर्चा तो होगा ही असं म्हणणारे भक्त लोक देखील सध्या घामाने डबडबलेत. सोन्यापेक्षाही पेट्रोल इम्पॉर्टन्ट झालंय. सोशल मीडियावरच्या मिमर्सना तर भलताच जोर…
Read More...

आणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली..

राज्यातल्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, तब्बल १८ मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. या विस्तारानंतर काही नेत्यांच्या नाराजीची चांगलीच चर्चा झाली. काही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचं मंत्रीपद हुकलं म्हणून राडा केल्याच्या…
Read More...

पवारांचं पुलोद सरकार पाडण्यासाठी यशवंतराव मोहितेंनी संघबंदीची खेळी केली होती..

पुरोगामी लोकशाही दल उर्फ पुलोद महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशात गाजलेले सत्तेचा प्रयोग. १९७८ साली महाराष्ट्रात मुख्यमंत्री असलेल्या वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळातील तीन दिग्गज मंत्री अचानक विरोधी बाकांवर जाऊन बसले. यात वसंतदादांचे सर्वात…
Read More...

बी टीम म्हणून हेटाळणी केली आणि आता काँग्रेस वंचितला हात पुढे करतेय. कसा झाला हा बदल?

महाराष्ट्राच्या राजकारणचं घोडं चौफेर उधळलय. कोण काय करतंय, काय बोलतंय कशाचा कशाला ताळमेळ लागेना. हल्ली हल्ली हे राजकारण विकेंडच्या बैठकीसारखा वाटायला लागलंय. म्हणजे समजायला थोडा वेळ लागतोय, सुरुवातीला सगळं अंधुक अंधुक, नंतर एकदा का रक्तात…
Read More...

वाजपेयींचा सत्कार केला या एकाच कारणामुळे त्यांना परत आमदारकीचं तिकीट मिळालं नाही

राजकारणातील हेवेदावे संघर्ष या गोष्टी आज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर त्याचे हिशोब वर्षानुवर्षे मनात ठेवून चुकते केले जातात. नेत्यांच्या दृष्टीने केलेली फक्त एक चूक तुमचं राजकीय करियर संपवून जाते.…
Read More...

सुभाष घईला शिवसैनिकांनी धमकी दिली होती, “घरी येऊन कपडे काढून फटके दिले जातील.”

वर्ष १९९३. मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमुळे संपुर्ण देश हादरला. शेकडो जण मृत्युमुखी पडले. हा अतिरेकी हल्ला तर होताच पण दाऊद इब्राहिम, टायगर मेमन सारख्या अंडरवर्ल्डच्या गँगस्टर लोकांनी हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते. मुंबई दंगलीत…
Read More...