सुशील कुमारांचं मुख्यमंत्रीपद गेलं पण विलासरावांनी त्यांच्यासाठी खास विमान पाठवलं..

विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे. महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री. समकालीन नेते असलेले हे दोघेही दिग्गज. मात्र राजकारण्यांमध्ये दुर्मिळ असलेली जिवाभावाची मैत्री या दोघांमध्ये होती. खुर्चीसाठी एकमेकांचे पाय खेचणाऱ्या जमान्यात तर…
Read More...

गांधीजींच्या मृत्यूच्या जवळपास ४९ वर्षांनी त्यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलेलं

महात्मा गांधींचे हौतात्म्य म्हणजे विद्वेष आणि रक्तपात थांबविण्यासाठी त्यांनी मृत्यू पत्करला होता. आपण एकमेकांचा जीव घेणे थांबवावे म्हणून त्यांनी आपले जीवन दिले. ३० जानेवारी १९४८ ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना…
Read More...

महाराणी ताराराणींना दिलेली एकनिष्ठतेची शपथ मोडू नये म्हणून सचिवांनी आत्महत्या केली होती

हिंदवी स्वराज्याची संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाण्यानंतर बादशहा औरंगजेब मराठ्यांना संपवण्याची पहाडी गर्जना करून दिल्ली सोडून दक्षिणेत आला होता. शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची घडी बिघडू दिली नाही. पण पण…
Read More...

बाळाला ४० रुपयांत विकल्याचं प्रकरण उघडकीस आलं अन सरकारला दुष्काळाची जाग आली

१९८५ मध्ये ओडिसा राज्याने जिवंतपणी नरक पाहिला होता....या नरकात ना अन्न ना पाणी.....ओडिशा राज्यातील १९८५ साली पडलेल्या भीषण दुष्काळात या राज्यातील कालाहंडी जिल्ह्यात एक हजारांहून अधिक लोक उपासमारीने मृत्युमुखी पडले होते. अगदी अलीकडच्या…
Read More...

नियम कायदे महत्वाचे होतेच पण ते पाळताना दादांनी जमिनीशी नातं सुटू दिलं नव्हतं

काही माणसं राजकारणात गेल्यानंतर त्या क्षेत्रात इतकी हरवून जातात, की खास त्यांच्या अंगी असणारी खास वैशिष्ट्येही झाकोळून  जातात. मुखवटे चढविताना मूळ चेहेराच दिसेनासा होतो. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले वसंतदादा पाटील यांचं वैशिष्ट्य सुद्धा…
Read More...

लोक म्हणायलेत मोदी ड्रेस घालताना पण पुढच्या निवडणुकीचा विचार करतात

आज प्रजासत्ताक दिनाचा सोहळा. सर्व भारतीयांसाठी हा सणचं म्हणाना. या दिवशी लवकर आवरून नवे कपडे परिधान करून त्यावर आपल्या देशाचा झेंडा लावून मिरवण प्रत्येक भारतीयाला आवडतं. त्यात आणि या दिवशी लोकांच्या आवडीचं काय असेल तर दूरदर्शनवर प्रत्येक…
Read More...

स्वयंपाकात हिंगाचं महत्व लक्षात घेऊन या बहिणींनी वयाच्या २० व्या वर्षी मोठा व्यवसाय उभारलाय

आपल्या लहानपणी आई बऱ्याचदा आपल्याला दुकानात हिंग आणायला पाठवायची. हे हिंग असतं तरी कसं बघायला एकदा मी दुकानातून आणलेल्या हिंगाच्या डब्बीचं झाकण उघडून पाहिलं आणि वास घेतला...झट्कन तो उग्र वास नाकात शिरला...पण आईने सांगितलं कि, याच उग्र…
Read More...

बादशाह खान यांच्या गाठोड्यात काय आहे याची उत्सुकता इंदिराजींना देखील असायची…

फ्रंटियर गांधी, बाच्चा खान, बादशाह खान, सरहद्द गांधी आणि मुस्लिम गांधी असे कितीतरी नावांनी ओळखले जाणारे खान अब्दुल गफ्फार खान....६ फेब्रुवारी १८९० रोजी जन्मलेले खान अब्दुल गफार खान हे बलुचिस्तानचे महान राजकारणी होते...आणि भारताच्या…
Read More...

देशात खायचे वांदे आणि इम्रान वाघा बॉर्डर शेजारी ड्रीम प्रोजेक्ट उभारण्याची तयारी करतोय

'खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा' आपल्या गावरान भागात ना ही लाईन लय फेमस आहे. पण भिडू जेव्हा कधी पाकिस्तानचा मुद्दा येतो तेव्हा ना तेव्हा ही लाईन मला हमखास तोंडातून निघतेच. आता आज परत ती आठवण्याचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान…
Read More...

विलासराव देशमुखांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली ती सुरेश कलमाडी यांच्या डावपेचामुळेच

गोष्ट आहे २००३ सालची. महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार होतं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. युतीच्या शासनाला हरवून सत्तेत आलेल्या या आघाडी सरकारला चालवणे बरंच कसरतीचा काम होतं. विरोधी पक्षाचे नारायण राणे, गोपीनाथ…
Read More...