इतिहास गवाह है. युपीची निवडणूक आली की मोहम्मद अली जिनाच नाव येतंच…!

मोहम्मद अली जिना - भारत कधी विसरणार नाही आणि भविष्यात आपल्या पुढच्या पिढीला विसरू ही देणार नाही असं फाळणी नामक तीव्र दुःख या व्यक्तीने दिलंय. जिनांविषयीचं प्रेम म्हणाचं का आणखी काही पण खरं सांगायला गेलं ना तर जिनांना मध्ये घेतल्याशिवाय…
Read More...

महात्मा गांधीजींचे ते तीन मारेकरी : सत्तर वर्षे झाली आज ही मोकाट आहेत.

भारतात असं म्हंटल जातं खरा गुन्हेगार पकडलाच जात नाही. आणि पकडलाच तर मग काहीतरी ओळखी लावून सुटतो. असो, पण  तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित तीन आरोपी कधीच पकडले गेले नाहीत. आणि आता यात सस्पेन्स सुरू…
Read More...

संपसम्राट जॉर्ज फर्नांडिसना सुद्धा गुंडाळू शकणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक

सुप्रसिद्ध कामगार नेते जॉर्ज फर्नाडिस मुंबईत असताना आणि मुंबई महानगरपालिका तसेच बेस्टच्या कामगारांचे नेते असताना कामगारांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यातच नित्यनियमाने संप ठोकायचे. त्या काळात अशी पद्धत होती की,…
Read More...

नुसता आठवणीत रमत नाही तर ‘बदली’ मराठी शाळेची अवस्था दाखवून काळजाचा ठाव घेते

लॉन्ग शॉट पावसाळी दिवस आहेत. एका डोंगरावर मोठमोठ्या पवनचक्क्या मधून वाट काढत हिरव्यागार वातावरणातून वाट काढत एक पांढरी कार चालली आहे. मागे बॅकग्राउंड ला आवाज येतोय,  पाटील गुरुजी म्हणजे शाळेचं वैभव आहे. पण दुर्दैव असं की त्यांची बदली…
Read More...

भारताचा स्पेस प्रोग्रॅम बनवणाऱ्या रॉकेट बॉईजची फ्रेंडशिप पण तेवढीच डिप होती

साल होत १९४४ चं. भारत देश इंग्रजांच्या पारतंत्र्यात जखडलेला. जग महायुद्धाच्या खाईत होरपळत होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत  जनसामान्यांपासून दूर असणाऱ्या गर्भश्रीमंत घराण्यातील ३५ वर्षांच्या तरुणानं देशाच्या उज्ज्वल भवितव्याचं महान स्वप्न…
Read More...

बाळासाहेबांची तब्येत बिघडली की एकच रामबाण उपाय असायचा. लतादीदींची गाणी….

लता मंगेशकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा परिचय तसा फार जुना. पण ओळख जुनी असली तरी भेटी क्वचितच व्हायची. असं असलं तरी जेव्हा दीदी त्यांना भेटत असत, तेव्हा ते दोघेही खूप छान बोलत. खूप जोक्स सांगत. बाळासाहेब त्यांना भरपूर हसवत. दीदी…
Read More...

यूपीत निवडणूक लढवायला भाजपच्या सहयोगी पक्षाला उमेदवार सुद्धा मिळेनात !

सध्या देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचा मोठा गाजावाजा सुरुय. त्यात आणि पंजाब, गोवा आणि उत्तरप्रदेशवर सर्वांच कसं बारीक लक्ष आहे. म्हणजे तिकडं काडी जरी हलली तरी इकडं बातम्या सुरू, असं सगळं गणित झालंय.  आता उत्तरप्रदेश गाजतय ते…
Read More...

पक्षांतर करणार नाही अशा शपथा घालून तरी गोव्यातली काँग्रेस टिकणार काय ?

सत्ताकारणाच्या निवडणुकीत तर्काला फारसं स्थान असत नाही आणि गोव्यासारख्या छोट्याशा राज्यात, तर विचारायची सोयच नाही. गोव्याने राजकीय अवकाशात माकडांना लाजवणार्‍या कोलांटउड्या तीस वर्षांहून जास्त काळ अनुभवल्या आहेत. त्यामुळे आयाराम-गयाराम राजकीय…
Read More...

मंत्री ट्रॅफिकमध्ये अडकला आणि पक्षातून बाहेर काढल्याची बातमी सोशल मीडियावरुन समजली…

असं म्हणतात की, राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. कधीकधी पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना मंत्रिपदाची संधी मिळते, तर काही जणांना अनेक वर्ष काम करुनही संधीचं दार किलकिलं होत नाही. त्यात राजकारणात पत्ते कसेही फिरतात, अशीही वेळ येऊ शकते की एखाद्या…
Read More...