एका रात्रीत ऑरगॅनिक शेती बंधनकारक केली अन् श्रीलंकेचे खाण्याचे वांदे झालेत

श्रीलंका .. हिंदी महासागरातील आपला सख्खा शेजारी. चारी बाजुंनी समुद्राने नटलेलं हिरवेगार बेट ज्याला पाचूचे बेट देखील म्हटले जातं . मागच्या काही दिवसापासून मात्र लंका पेटलीय. हनुमानासारखं कोणी बाहेरून जाऊन हे केलं नाहीए तर त्यांच्या…
Read More...

इंडियन आयडल विजेत्या संदीप आचार्यने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता…

भारतात रियालिटी शोजचं वाढलेलं वारं बघता सिनेमा , वेबसिरीज, सिरियल्स या शोज पेक्षा रियालिटी शो सगळ्यात जास्त मार्केट खाऊन जातं. कारण जे सिनेमा, सिरीयल, वेबसिरीज मध्ये असतं त्याचा बऱ्यापैकी कंटेंट हा रियालिटी शो मध्ये असतो म्हणजे तुम्ही नीट…
Read More...

एम्प्लॉयी सोबत रिलेशन ठेवले म्हणून मॅकडोनाल्डच्या सीईओलाच कंपनीतुन काढून टाकले.

ऑफिसमध्ये चालणारे रिलेशनशिप, अफेअर्स आपण बऱ्याचदा पाहतो, ऐकतो. थोडक्यात कुणाचं कोणासोबत चालू आहे हे ऑफिसमधला एक गॉसिपचा विषय असतो. पण बरेच असेही ऑफिस असतात जिथे नियमच केला जातो कि, तुम्ही तुमच्या कलीग सोबत रिलेशन नाही ठेवू शकत. सेम हाच…
Read More...

ऑपरेशन बरगामुळे पश्चिम बंगालमधल्या लाखो कुटुंबांना जगण्याचा आधार मिळाला होता.

भारत हा शेती प्रधान देश. पण गेल्या काही वर्षात हमी भावाच्या प्रश्नामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. ज्यावर तोडगा काढण्यासाठी नवीन मोहीमा राबवल्या गेल्या पण पाहिजे तो परिणाम काही मिळेना झालाय. ज्यामुळे सरकार सुद्धा अडचणीत…
Read More...

विरोधी पक्षनेतेपद गेल्याचा बदला, मुलायमसिंह यादवांनी मुख्यमंत्री बनून घेतला

असं म्हणतात राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. इथं कधीच कुणाचा पर्मनंट शत्रु नसतोय आणि कुणीच कुणाचा पर्मनंट मित्रही. इथली समीकरणं कधीही बदलू शकतात... सरकारं उभी राहू शकतात आणि पडूही शकतात. आता डेंजर विषय फक्त महाराष्ट्राच्याच राजकारणात…
Read More...

हातगाडीवर भाजी विकणाऱ्या शेतकऱ्याने कंपनी उभारून अडीच कोटींची उलाढाल केलीय….

भारतात शेतीला सगळ्यात जास्त महत्व दिलं जात, कृषिप्रधान देश म्हणून जगभर भारताचा नावलौकिक आहे आणि धान्याचं कोठार म्हणून भारताला ओळखलं जातं. शेतकरी, हमीभाव, पाऊस, पेरणी, दुबार पेरणी या गोष्टी सतत आपण ऐकत असतो पण त्याकडे कधी गांभीर्याने बघत…
Read More...

स्वतःला पांडवांचा वंशज म्हणवला जाणारा समाज काट्यावर झोपून सत्त्वपरीक्षा देतो

भारत हा वेेगवेगळ्या जाती धर्मानं, त्यांच्या वेगवेगळ्या परंपरेनं नटलेला देश. त्यामुळे इथं कुठल्याही भागात गेलं की, त्या ठिकाणची अनोखी प्रथा ही आपल्याला पाहायला मिळेलचं. अशीच एक आगळी वेगळी प्रथा आहे मध्यप्रदेशातल्या बैतुल जिल्ह्यातील सेहरा…
Read More...

किम जोंग उन ‘बसं नाम ही काफी है’

स्टोरीचं टायटल वाचूनचं डोक्यात झिणझिण्या आल्या असतील. कारण उत्तर कोरियाचा  हुकूमशहा किम जोंग उन याच्या नावातचं एक वेगळी दहशतचं आहे. जगातला सर्वात बेक्कार हुकूमशहा म्हणून त्याची गिनती होते. आता त्यामागची कारण सुद्धा तशीचं आहे म्हणा. कारण तो…
Read More...

कैद्यावर प्रेम जडलं आणि ही बया 7 हजार किमीचा प्रवास करून त्याला भेटायला गेली…

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं अगदी सेम असतं अशी एक कविता आहे बघा मराठीत. प्रेमा बद्दल अनेक लोकं कविता लिहितात, प्रेयसी बद्दल चांगली चांगली वर्णनं लिहितात असं बरंच काय काय चालतं. देवदास पारो, जब्या शालू, परश्या आर्ची, लैला…
Read More...