एकच कारण होतं ज्यामुळे हवा झाली पण प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये गेले नाहीत..

राजकीय रणणितीकार प्रशांत किशोर. राष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणातला नेहमीच चर्चेत असणारा चेहरा. त्यांच्या रणणितींचा अंदाज भल्याभल्यांना लागत नाही. याचं सोप्यातलं उत्तर म्हणजे सध्याचं तृणमूल काँग्रेसचं राष्ट्रीय स्तरावर तयारं होणार चित्र.…
Read More...

आणि संजुबाबा शाहरुख खानला म्हणाला, “तुला कोणी हात लावला तर मला सांग”

बॉलिवुड म्हणल्यावर हिरो, हिरोईन, ग्लॅमर, कट , ऍक्शन ,गाणी, भव्य दिव्य सेट अशा अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. बॉलिवुडमध्ये चालत आलेले हिरो हिरोंचे वाद म्हणा किंवा हिरॉईनमध्ये असलेले कोल्ड वॉर. या सगळ्यांच्या दुसऱ्या बाजूने बघितलं तर तिथं…
Read More...

चिमाजी म्हणाले “किल्ला ताब्यात येत नसेल तर मला तोफेच्या तोंडी देऊन किल्ल्यावर पाठवा.”

चिमाजी आप्पा अर्थात चिमणाजी अप्पा हे काही बाबतींत थोरल्या बाजीराव पेशव्यांपेक्षा श्रेष्ठ तसेच शूर, धोरणी व मनमिळाऊ होते. बाजीरावांच्या अनुपस्थितीत घर आणि खासगी कारभार त्यांनी अत्यंत कौशल्याने सांभाळले. थोरले बंधू बाजीराव पेशवे यांच्या…
Read More...

केनियामधला दुष्काळ किती भयानक आहे, हे या जिराफांच्या फोटोवरुन समजतंय

जिराफ हा प्राणी म्हणलं की डोळ्यांसमोर डायरेक्ट बालपण येतं. भारतात न आढळणारा प्राणी म्हणून पुस्तकात अनेकदा त्याचं नाव लिहिलं. वह्यांच्या मागं ते 'अमेझिंग फॅक्ट्स' यायचं त्यातही सगळ्यात जास्त गोष्टी या जिराफाच्या नावावरच असायच्या. म्हणजे…
Read More...

पुण्याचं फॉरेन म्हणवलं जाणारं बालेवाडी हाय स्ट्रीट हे अचानक उभं राहिलं नाही…

बालेवाडी हाय स्ट्रीट. पुण्याच्या सबर्ब मध्ये वसलेलं छोट फॉरेन. मोठमोठाल्या स्कायस्क्रॅपर बिल्डिंग्ज, मोठमोठे ब्रान्डेड शॉप, रेस्टॉरंट, हायफाय आयटीकंपनीज बघून काही न करताच आपल्याला देखील जग जिंकल्यासारख वाटत. पुण्यासारख्या परंपरागत…
Read More...

लग्नाचं वय वाढवण्याबाबत मुलींचं म्हणणं काय?

भारतात विचारला जाणारा अगदी बेसिक जनरल नॉलेजचा प्रश्न म्हणजे, मुलाचं लग्न कितव्या वर्षी होतं आणि मुलीचं लग्न कितव्या वर्षी होतं? आता तुम्ही मुलाचं वय २१ आणि मुलीचं वय १८ असं उत्तर तुम्ही दिलं, तर उत्तर चुकणार बरं का. कारण आता मुलींच्या…
Read More...

चीनला फाइट देण्यासाठी मोदींनी तब्बल ७६००० करोड रुपयांची अजून एक नवीन स्कीम आणलेय

भारत सरकारच्या स्कीम किती चालतात किती चालत नाहीत यावर सोशल मीडियावर तुफान चर्चा चालतात. मोदी मात्र काही नवीन स्कीम आणायचं थांबत नाहीत. आत्मनिर्भर भारत हे त्याचंच एक उदाहरण. आता याच आत्मनिर्भर भारतच्या धर्तीवर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या…
Read More...

तेव्हासुद्धा सरकारने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी पद्धतीने करा म्हणून मागणी केलेली

गेल्या जवळपास वर्षभरापासून विधानसभा अध्यक्षांची जागा रिकामी आहे. नाना पाटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर कित्येक वेळा या जागेवर नव्या चेहऱ्यासाठी चर्चा झाली. मात्र सत्ताधारी आणि विरोधक यांचं एकमत होईल तर खरं. पण शेवटी नियम समितीने यात डोकं…
Read More...

बॅन चायना बाजूला राहिलं, आता इस्रोनंच ओप्पोसोबत करार केलाय

गेल्या वर्षीची दिवाळी आठवतेय काय? लाईटच्या माळा असतील किंवा डेकोरेशनचं सामान, प्रत्येक गोष्ट खरेदी करताना कित्येकांनी 'मेड इन चायना'चं लेबल आहे का नाही हे चेक केलं जायचं. जर हे लेबल असेल, तर गोष्ट घ्यायची नाही म्हणजे नाही, असं कित्येकांनी…
Read More...

३ नव्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर तरी भरतीतला गोंधळ मिटणार का?

आधी आरोग्य विभागाच्या आणि नंतर म्हाडाच्या परीक्षेचे पेपर फुटले. आरोग्य विभागाचा पेपर तर अधिकाऱ्यांनीच फोडला असल्याचं समोर आला होतं. न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आरोग्य विभागाची परीक्षा घेतली होती. या कंपनीनं घातलेल्या…
Read More...