फ्रेंच राष्ट्रपतींच्या दौऱ्यात राफेल नंतरचं सर्वात मोठं डिल होऊ पाहतंय

न्यूक्लीयर सबमरीन नुसतं नावचं ऐकून अंगावर काटा उभा राहतो. समुद्राच्या पोटात गडप होऊन शुत्रूच्या गोटात घुसण्यासाठी आज सबमरीनला पर्याय नाही. पण हे महाकाय मशीन बनवणं पण सोपं नाहीए.  जगात फक्त चारच देश सध्या न्यूक्लीयर सबमरीन बनवतात. फ्रान्स,…
Read More...

चुकून बायो घेतलेल्या पोरीने आता ब्रेस्ट कॅन्सरवर लस शोधालीये

भारतात स्वस्त आणि चांगले उपचार मिळतात म्हणून जगभरातील अनेक नागरिक भारतात उपचारासाठी येतात. त्याला मेडिकल टुरिझम असं गोंडस नाव पण दिलंय. पण अशा भारतात महिलांच्या आरोग्य बाबत कशा प्रकारची हेळसांड होते ही, आकडेवारीवरून स्पष्ट होते. भारतात…
Read More...

राजनाथ सिंह म्हणतायेत आता लष्करासाठीचे उपकरणे आणि दारूगोळा देशातच तयार होणार

भारत आत्मनिर्भर होण्याचा काळ चालू झाला आहे...असं म्हणण्याचं निमित्त म्हणजे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच सांगितले कि, भारत आता  लष्करासाठी उपकरणे, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा देशातच तयार करणार !!!! संरक्षण मंत्री राजनाथ सिंह…
Read More...

….म्हणून मलबार हिल्स जगातल्या सगळ्यात महाग एरियांपैकी एक आहे

मलबार हिल्स... मुंबई मधलाच नाहीतर भारतातील सर्वात महाग एरियांमधला एक.  किती महाग तर मलबार हिल्स मधल्या प्रॉपर्टीसची सरासरी किंमत सांगितली जाते जवळपास ५०००० रुपये प्रति स्केअर फूट. महाराष्ट्राचे राज्यपाल राहतात ते राजभवन, मुख्यमंत्र्यांचे…
Read More...

विद्यार्थ्यांनी आत्महत्या करु नये म्हणून, या संस्थेनं छतावरचे पंखे काढायचं ठरवलंय

दुर्दैवानं सध्या आपल्या कानावर सातत्यानं आत्महत्यांच्या बातम्या पडत आहेत. नुकतीच गेल्या काही महिन्यांत भारताच्या चार नेमबाजांनी अपयशामुळं आत्महत्या केल्याची दुर्दैवी बातमीही तुम्ही वाचली असेलच. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला, तर…
Read More...

शेतकऱ्यांच्या ज्वारीला भाव मिळावा म्हणून या नेत्यांनी शिखर बँकेला देखील झुकवलं होतं

महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने कुणी शेतकऱ्यांचा नेता होता तर ते म्हणजे... दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक ! लोकशाही व्यवस्थेच्या केंद्रस्थानी हा शेतकरीच असावा असं त्यांना मनोमन वाटत असे. "कारखानदार जसा कारखान्यातील माल मेहनताना,…
Read More...

दहा वर्षांच्या खालील मुलांना शिकवण्यात महाराष्ट्राचा तिसरा नंबर आलाय

एक जमाना होता, जेव्हा शाळेत जायच्या कारणावरुन लेकरं भोकाड पसरायची, मार खायची, आजारी असल्याचं नाटक करायची. आपलं लेकरू शाळेत जावं, म्हणून घरच्यांनी काय काय अमिषं दाखवलीत याची आठवण आली तरी हसायला येतं. सध्या मात्र याच्या अगदी उलट परिस्थिती…
Read More...

चर्चा खरी ठरली, शेतकरी आंदोलनातून एका नव्या पक्षाचा जन्म झालाय

लोकशाही असलेल्या देशात एखाद्या आंदोलनातून किंवा चळवळीतून पक्ष उभा राहणं हे अगदी कॉमन आहे. म्हणजे उदाहरण म्हणून काँग्रेसचचं घ्या ना. जेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होत तेव्हा सुरु असलेल्या अन्यायाच्या विरोधात आपल्या अनेक स्वतंत्रसैनिकांनी…
Read More...

पुढं जाऊन क्रिकेटचा देव ठरलेलं पोरगं, त्यादिवशी शून्यावर आऊट झालेलं

मुंबईचं वानखेडे स्टेडियम, दिवस २ एप्रिल २०११. बॉलर्सची भन्नाट कामगिरी, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग आणि महेंद्रसिंह धोनीच्या बॅटिंगचा धडाका या सगळ्यामुळं भारतानं वर्ल्डकप जिंकला. १९८३ नंतर हुलकावणी देत असलेलं स्वप्न २८ वर्षांनी…
Read More...

आता लाल टोपी वाले इनकम टॅक्सच्या टार्गेटवर

सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांना टार्गेट करणं हा नेहमीचाचं विषय असतो. त्यात निवडणूका आल्या कि, काय विचारायलाच नको.  विरोधकांचं नाक दाबून बुक्यांचा मार कसा द्यायचा याचे प्लॅन सत्ताधारी आखत असतात. या घटनांचा पार जुना इतिहास आहे. त्यात आता या…
Read More...