आणखी एका कर्जबाजारी सरकारी कंपनीला टाटांनी आपल्या पंखाखाली घेतलं

डळमळती अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीची वाढती समस्या पाहता त्यात मोदी सरकारचा अर्थ संकल्प सादर केला जातोय...पण बजेटच्या पूर्वसंध्येला एअर इंडियानंतर आणखी एक सरकारी कंपनी टाटा ग्रुप कडे, ती म्हणजे नीलाचल इस्पात टाटा लिमिटेड. नीलाचल इस्पात…
Read More...

डाव करणारे कितीही आले तरी नरसिंहरावांनी बरोबर आपले विरोधक वेचून संपवले

१९९१ साली लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा काँग्रेस सत्तेत परतणार याची सगळ्यांनाच कुणकुण लागली होती. तत्कालीन अध्यक्ष राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जोरदार प्रचार मोहीम हाती घेतली होती. राजीव गांधी तरुण होते. त्यांनी या…
Read More...

बाकी काही का असेना योगींनी युपीच्या राजकारणात बाहुबलींना घरी बसवायचं काम केलं

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशवर खिळल्या आहेत. आणि यूपीत काय जास्त चर्चेत आहे असं विचाराल तर ते म्हणजे तिथले बाहुबली नेते.  हे बाहुबली गुन्हेगारीच्या दुनियेतून राजकारणात…
Read More...

आता महाराष्ट्राची मास्क मधून सुटका होणार वाटतंय….

गेले दोन वर्ष झालं अवघी दुनिया मास्कमध्ये वावरतेय. पहिल्या लाटेत लोकांनी कोरोना विषाणू ला घाबरून मास्क लावला तर दुसऱ्या-तिसऱ्या लाटेत मास्कच्या संबंधित असणाऱ्या निर्बंधांना आणि दंडाला घाबरून लोकांनी मास्क लावले....गेल्या २ वर्षापासून कोरोना…
Read More...

एअर इंडिया टाटांकडे गेल्यामुळे सरकारी बाबुंचे अवघड होईल काय ?

जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये ‘टाटा एअरलाइन्स’ या विमान कंपनीची स्थापना केली..ही खासगीसरकारी भागीदारीतील पहिली विमान कंपनी होती.  १९५३ मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. आणि आता पुन्हा खाजगीकरण... मागेच मोदी सरकारने घोषणा…
Read More...

फक्त लेखनच केलं नाही तर आपल्या कृतीतून समाजकार्य देखील करून दाखवलं

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल...नाव घेतलं कि त्यांचे समग्र साहित्य नजरेसमोर उभं राहतं. मराठी साहित्याचा खजिना हे फक्त लेखन म्हणून मर्यादित नव्हतंच कधी तर त्यांच्या लिखाणाचे पडसाद समाजमानसावर उमटून अनेक आंदोलने, चळवळी…
Read More...

स्वातंत्र्याच्या क्षणी नेहरुंच्या हाती राष्ट्रध्वज सोपवणारी महिला कोण होती ?

गांधीजींचे पर्सनल डॉक्टर जीवराज मेहता माहितीच आहेत. ज्यांच्या खात्यात बापूंच्या अ‍ॅपेंडिसाइटिसचे ऑपरेशनही त्यांच्याच खात्यात नोंदवले गेले आहे. १९१५ मध्ये तेथून परत आले आणि त्यांनी मुंबई येथे डॉक्टर व्यवसाय सुरु केला. डॉक्टर असताना…
Read More...

आणि चक्क पंतप्रधान प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आदिवासींसोबत नृत्य करू लागल्या…

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी मधला प्रमुख फरक म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणारे राजपथावरचे कार्यक्रम. दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते.हे संचलन रायसीना हिलपासून…
Read More...

आजही धोनीला तो एकच क्षण पुन्हा जगायचाय, तेही फक्त ‘वंदे मातरम’मुळं

तारीख २ एप्रिल २०११. वेळ संध्याकाळची. भारतातल्या प्रत्येक घरात उत्सुकता, काळजी आणि आनंद अशा सगळ्या मिक्स भावना होत्या. २००३ मध्ये थोडक्यात हुकलेलं, २००७ मध्ये बाजार उठलेलं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर होतं. सगळं जग…
Read More...

बंगालच्या बुद्धदेव भट्टाचार्यांनी पद्मभूषण पुरस्कार का नाकारला ?

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशांतील सर्वांत मानाच्या पद्म पुरस्कारांचे मानकरी नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पुरस्कार आहेत. या पुरस्काराची घोषणा केंद्रीय…
Read More...