ऊसपट्ट्यात लोणंदच कांदा मार्केट उभा राहणं ही एका दिवसाची गोष्ट नव्हती…

पश्चिम महाराष्ट्राचं नावं घेतलं की इथं ऊसाच राजकारण आणि सोबतीला दूधाच अर्थकारण. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांना याच गणितानं एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. इथले जेवढे राजकारणी झाले ते सगळे याच प्रश्नांवर. पण या अखंड…
Read More...

बोलभिडू स्पेशल : महाराष्ट्रातील पहिल्या व एकमेव पुस्तकांच्या गावाची रद्दी होऊ लागलेय..

इंग्लंडमधील '‘हे ऑन वाय’ या बुक व्हिलेजच्या धरतीवर आणि माजी मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतुन 'भिलार' येथे 'पुस्तकाचं गाव' या प्रकल्पाचा जन्म झाला. देशातील पहिलं पुस्तकांचं गावं म्हणून ओळख मिळवलेलं हे गावं सातारा जिल्ह्यातील…
Read More...

उस्मानाबादच्या १५० वेठबिगार कामगारांना त्यांच्यामुळे जीवनदान मिळाले होते

आर्य समाजाचे नेते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि हरियाणाचे माजी शिक्षणमंत्री स्वामी अग्निवेश यांचे शुक्रवारी संध्याकाळी निधन झाले. वयाच्या ऐंशीव्या वर्षी दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वामी अग्निवेश यांनी यातील…
Read More...

बोलभिडू स्पेशल : तूम्ही जिवंत असताना चार रुपये देऊ शकत नाही आणि मेल्यावर आमची किंमत करता

कोरोना काळात आपण ज्यांच्या भीतीने घरात बसतो ते पोलिस, जे आपल्याला या आजारातुन बरं करतात ते डॉक्टर्स, बरं होत असतांना ज्या आपली सेवा करतात त्या नर्सेस हे अशा वेगवेगळ्या स्वरुपात योद्धे म्हणून धावून आले. सरकारनं आणि समाजानं देखील यांच्या…
Read More...

नेहरूंनी काय केलं विचारणारे शहा जिथे ॲडमीट होतात ते एम्स हॉस्पीटल नेहरूंमुळे उभारलं गेल

भिडूनों एम्स हे हॉस्पिटल आहे तब्बल ६४ वर्षांपुर्वीच. म्हणजे पंडीत जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना त्यांनी निर्माण केलेलं. आपण त्यांच्या डोकलाम, काश्मिरचा प्रश्न या घोळातील गोष्टींवर वाद घालून लोड घेण्यापेक्षा भारताच्या नवनिर्माण करण्यासाठी…
Read More...

पंधरा वाडीवस्तीवरील फक्त ५५-६० विद्यार्थांपर्यन्तच आम्ही ऑनलाईन शिक्षण पोहचू शकलोय

चार दिवसांपुर्वीच वृत्तपत्रांमधून देशभरामध्ये २७ टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असल्याचे 'एनसीआरटी'ने केलेल्या संशोधन समोर आले. याच मुख्य कारण म्हणजे मोबाईल आणि लॅपटॉप नसणे हे सांगितले. त्यासोबतच इंटरनेट कनेक्टीव्हिटी आणि वीज…
Read More...

बोलभिडू स्पेशल : जगाचं बोलताय पण आपलं महाबळेश्वर एका रोगात डबऱ्यात गेलय ते बघा

महाबळेश्वर... असे ऐकले तरी ती थंड हवा अंगावरुन गेल्याचा भास होतो. डोळे दिपवणारे सह्याद्रीचे विस्तीर्ण आणि दाट खोरे, निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण, बाराही महिने संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचे आणि तिच्या चार बहिणींचे उगमस्थान, नागमोडी रस्ते…
Read More...

२००९ ला खाशाबांच्या गावी कुस्ती संकुलाची घोषणा झाली, अद्याप एक वीट रचली गेली नाही.

खाशाबा जाधव. स्वतंत्र भारताला पहिल वैयक्तिक पदक मिळवून देणारे पहिलवान. १९५२ साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिंक स्पर्धांमध्ये त्यांनी कांस्य पदक पटकावलं होतं. त्यानंतर भारताला कुस्तीत पदक मिळवण्यासाठी २०१२ साल उजडावं लागलं. तब्बल ५६…
Read More...

राहत इंदौरींनी वाजपेयींवर खालच्या भाषेत टिका केली होती का..?

माणूस एकतर कॉंग्रेसचा असतो किंवा भाजपचा असतो, गेलाबाजार माणूस राष्ट्रवादी, सेना किंवा मनसेचा देखील असू शकतो. या पक्षीय राजकारणात आपण विसरतो की माणूस विचारांचा देखील असू शकतो. एखादा माणूस धर्मांध शक्तींच्या विरोधात असू शकतो किंवा एखादा माणूस…
Read More...

‘तांबव्याचा विष्णु बाळा’ शरण आला ते फक्त यशवंतरावांच्या शब्दाला मान देवून

तत्कालिन दक्षिण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गावं. स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळख मिळवली होती. गावात कोयना नदीच्या पाण्यानं सुफळं संपुर्ण झालेली शेती. पाटणच्या घाटरेषेतील गर्द हिरवाई. चारी बाजूनं पाणी असल्यानं गाव…
Read More...