नेमाडेंचा देशीवाद गुजरातमधल्या मच्छिमारांना पाकिस्तानपासून वाचवतोय !!!

"च्या आयला हे साहित्यिक हूशार झाले की, हं स्टोरी काय आहे पटकन सांगा. कसय सिंध, हिंदू, नेमाडे, खंडेराव असलं काही असेल तर आधीच सांगा आम्ही लगेच बाहेर पडतो” अशा अक्राळविक्राळ नजर फिरवणाऱ्यासाठी सामाजिक आव्हान अस आहे की थांबा, पाणी…

“बँड ऑफ ब्रदर्स”

विचार करा दूसऱ्या महायुद्धात लढलेले खरेखुरे सैनिक तुम्हाला त्यांची कथा सांगत आहेत. त्यातूनच सिरीज चालू होते. तुम्ही आत्ता समोर असणारी पात्र आणि सिरीजमधली पात्र याची जुळवाजुळव करु लागता. हळूहळू तुमच्या समोर उभा राहते तो मानवी भावभावनांचा…

जेव्हा १० व्या क्रमांकावरील विश्वविक्रमी शतकानंतरही त्याला संघातून वगळण्यात आलं.

कसोटी क्रिकेटमधील ९ व्या विकेटसाठीची सर्वोत्तम पार्टनरशीप. १५ फेब्रुवारी १९९८. द. आफ्रिकेतील जोहान्सबर्गचं मैदान. द.आफ्रिका आणि पाकिस्तान दरम्यानच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस. मॅचच्या पहिल्या…

दारू पिल्यानंतर डोळे सुजत असतील तर दारूला दोष देवू नका, या कारणामुळे सुजतात डोळे.

सर्वात पहिल्यांदा सांगतो, दारू वाईट. दारूच व्यसन वाईट. तरिही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अस म्हणतात. लोक दारू पितात. दारू पिवून झाली की सकाळी डोळे सुजतात. काही माणसांच्या डोळ्याकडे बघितलं की कळतं, हे डोळे नाईन्टीचे की क्वाटरचे. मग…

या गावात घरांपेक्षा मंदिरांची संख्या जास्त आहे !

प्रत्येक गावाची काही तरी स्टोरी असते. प्रत्येक गावात काही प्रसिद्ध ठिकाणे असतात, फेमस मंदिरे असतात. पण तुम्ही फक्त मंदिरांच गाव ऐकलं आहे का? हो भारतात असे एक गाव आहे जिथे घरांपेक्षा मंदिरांची संख्या जास्त आहे. झारखंड राज्यातलं मलुटी हेचं…

महाशिवरात्री का साजरी केली जाते, वाचा.

भारतात अनेक उत्सव साजरे केले जातात. अनेक धर्म परंपरा असणाऱ्या आपल्या देशाला म्हणूनच उत्सवांचा देश असे हि ओळखले जाते. हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत अशी मान्यता आहे. त्यामुळे हिंदू धर्मात अनेक उत्सव, उपवास देवाची आराधना केली जाते. यातीलच एक…

हा “रिक्षावाला अण्णा” संपुर्ण भारतात यासाठी फेमस आहे की,

आपल्या अवतीभवती अनेक ट्रव्हेल एजन्सी आहेत, ज्या वेगवेगळ्या सुविधा देऊन ग्राहकांना खुश करायचा प्रयत्न करत असतात. कधी सूट तर कधी कॅश ‍बॅक किंवा आपण जी गाडी वापरणार आहोत त्यात टीव्ही, वायफाय अशा सुविधा देऊन ह्या कंपन्या ग्राहकांना खुश करत…

प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय, होवू शकतात हे आजार…

हल्ली सर्रास प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी होत असतो. बाजारात मिळणाऱ्या मिनरल वॉटरच्या बाटल्या असो की, शाळा, ऑफिस अशा ठिकाणी बाहेर जाताना वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकच्या वॉटरबॅग असो. प्रत्येकजण प्लॅस्टिकच्या…

योग्य वेळी घेतलेलं विष अमृत होवू शकते, अवेळी घेतलेले अमृत विष होवू शकते.

माणसाच्या आयुष्यामध्ये वेळेला अन्यसाधारण महत्व आहे. ज्या प्रमाणे पृथ्वी स्वतः भोवती फिरते, सूर्य उगवतो आणि मावळतो, पावसाळा येतो आणि हवा वाहत असते या सगळ्या गोष्टी वेळेवर अवलंबून आहे. त्याच प्रमाणे माणसाचं जगण, मरण, सुख-दुख, यश आणि अपयश सगळं…

तुम्हाला जर रात्री झोपेत वाईट स्वप्न पडत असतील, तर होऊ शकतो हा भयानक आजार.

खूप वेळेस रात्री झोपेत असताना एखाद वाईट स्वप्न पडते आणि आपली झोपमोड होते. तसेच काही लोकांना झोपेत बडबडायची सवय असते. झोपेशी संबंधित या समस्यांमुळे किंवा सवयीनमुळे पोस्ट ट्रामेटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) नावाचा भयानक आजार होऊ शकतो.…