अचानकपणे असा हल्ला झाल्यावर पोलिस काय करतात? तीन निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी उत्तर दिलंय

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यात शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासाठी गेल्या ५ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. आज या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी धडकले होते. यावेळी काही…

रॉ चे अधिकारी म्हणाले, पुढचा पंतप्रधान मराठा होईल, पण कोण…?

देशाचा पुढचा पंतप्रधान मराठा बनेल ! असं कुण्या राजकीय नेत्यांचं वक्तव्य नसून रॉचे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुल्लत यांचं वक्तव्य आहे. अमरजीत सिंह दुल्लत यांना पुण्याच्या सरहद संस्थेतर्फे संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. याच…

स्वत:ला “बुद्धांच्या संघाचा” म्हणणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंचा असा आहे इतिहास…

महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावेळी एक चेहरा नेहमी समोर येत होता. ते म्हणजे गुणरत्न सदावर्ते. आता पुन्हा एकदा सदावर्ते चर्चेत आले आले. त्याच कारण म्हणजे त्यांनी केलेली स्वतंत्र मराठवाड्याची मागणी.  याचा निषेध म्हणून संभाजी…

ST कर्मचारी बंगल्यात घुसले चप्पल व दगडफेक : नेमकं काय घडल सिल्व्हर ओकवर..?

एसटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाने आज हिंसक वळण घेतले. दुपारी तीन च्या दरम्यान एसटी कर्मचारी अचानकपणे शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी धडकले. अचानक आलेल्या या आंदोलकांनी शरद पवार यांच्या घराबाहेर जमून घोषणा देण्यास सुरवात…

ज्याला शेन वॉर्न तोफ म्हणायचा, त्या स्वप्नील असनोडकरचं पुढं काय झालं..?

ते वर्ष होतं २००८. रस्त्यानं येता जाता पोरं फ्लेक्स बघायची आणि त्यावर असलेली टीम्सची नावं लक्षात ठेवायची. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या फ्लेक्सवर दारुच्या कंपनीचा लोगो असायचा, मुंबई इंडियन्सकडं साक्षात सचिन तेंडुलकर होता, चेन्नईच्या गाडीचं…

हिंदी देशाची अधिकृत भाषा म्हणून जाहीर करणाऱ्या शास्त्रीजींना माघार घ्यावी लागली होती

आता वेळ आलीये राजभाषेला देशाच्या एकात्मतेचा महत्त्वाचा भाग बनवण्याची, वेगवेगळ्या राज्यातील लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना हिंदीचा वापर करावा... असा सल्ला गृहमंत्री अमित शाह यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले आहे की सरकार…

समृद्धी महामार्गात साडेचार एकर गेली, त्याबदल्यात ८ एकर घेतली अन् संत्रा बागायतदार झाला

२०१६-२०१७ मध्ये समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडण्यात आली. नंतर त्या-त्या भागातील शेतकऱ्यांनी विरोध केला. यामुळे सरकारने भूमी अधिग्रहणाच्या पॉलिसीत बदल केला. जमिनीचे भाव ५ पटीने वाढवून दिले. कर्जबाजारी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात लाखो…

पंजाब मिळवल्यानंतर देशभरात सत्तास्थापनेसाठी आप आता या लोकांवर बोली लावतंय

'भगवंत मान' नावाचं कार्ड सोडत पंजाब हासील झालाय. आता इतर राज्यांसाठी आप कोणत्या चेहऱ्यांना पुढे करतंय? जाणून घ्या...

कोकणचा आंबा जगावर राज्य करतो याला एकमेव कारण म्हणजे फ्रामजी कावसजी बाबा

आज मुंबईमध्ये राहणाऱ्या आयटी पब्लिकची राजधानी कुठली विचारली तर पवई हिरानंदानी गार्डन हे उत्तर मिळेल. अतिशय पॉश एरिया. भल्या मोठ्या काचेच्या इमारती, मोठमोठ्या सॉफ्टवेअर कंपन्याच मुख्यालय. जवळच असलेल्या आयआयटी मुळे पवईची नॉलेज सिटी ही ओळख…

तो दिवस दूर नाही जेव्हा प्रत्येक घरात “झाडीपट्टीचाच” डंका वाजेल…

मराठी सिनेसृष्टीचं प्रबोधन करायला ‘झॉलीवूड’ चित्रपट येतोय. मात्र 'झाडीपट्टीचा' संपूर्ण इतिहास तुम्हाला माहित आहे का?