Browsing Category
आपलं घरदार
अटलजी खामगाव बँकेच्या चेअरमनला म्हणाले, “आमच्या पक्षाला कर्ज देणार काय ?”
महाराष्ट्राच्या विधानसभेत डोक्यावर गांधी टोपी घालणारे फारच थोडे नेते शिल्लक आहेत. यातच समावेश होतो हरिभाऊ बागडे यांचा.शेठजी आणि भटजींचा पक्ष म्हणवल्या जाणाऱ्या भाजपचा बहुजन चेहरा. पक्षाला तळागाळात पोहचवण्यात त्यांचाही मोठा वाटा आहे.…
Read More...
Read More...
७ वर्ष संप केला तेव्हाच कुळ कायदा आला आणि शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर लागली
आज आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल पण एक काळ होता जेव्हा शेतकरी शेतात राबायचा मात्र शेतीची मालकी त्यांच्याकडे नसायची. शेतीची मालकी सावकार, वतनदार, खोत यांनी होती. बळीराजा कुळ बनून काळ्या मातीत गाडला जात होता.
विशेषतः कोकणात खोतांच्या…
Read More...
Read More...
तुरुंगात असतानाच प्रत्येकाला कळालं होतं प्रमोद देशपातळीवरचा मोठा नेता होणार आहे.
आणीबाणीचा काळ. नाशिक रोड केंद्रीय कारागृहातली तिसऱ्या क्रमांकाची बराक. एका बराकीत वीस पंचवीस कैदी. हे सगळे साधे कैदी नव्हते तर राजकीय कैदी होते. यात पंचांगकर्ते धुंडिराजशास्त्री दाते यांचा देखील समावेश होता.
एका अशाच दुपारी…
Read More...
Read More...
संघाचा कट्टर स्वयंसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतो हे एकदाच घडलं होतं
नुकताच एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गल्ली ते दिल्ली इतके दिवस भाजपमध्ये इनकमिंग सुरु होतं मात्र खडसे यांच्या रूपाने भाजपने आपला खंदा नेता गमावला.
असं म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या…
Read More...
Read More...
आत्ता जिथे सीएसटीची इमारत आहे तिथे पूर्वी मुंबादेवी मंदिर होतं
मुंबई शहर वेगाने बदलत गेलं. सुरुवातीला निर्जन असणारे रस्ते आत्ता २४ तास माणसांनी गजबजलेले असतात. प्रत्येक शहराचा स्वतःचा एक इतिहास असतो. खूपदा आपल्याला तो ठाऊक नसतो. आपण वरकरणी जे दिसेल अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो.
पण जेव्हा एखाद्या…
Read More...
Read More...
अशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…
ओझर नाशिक जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील एक गाव. प्रत्येक गावाला एक ओळख असते, एखादी आख्यायिका असते. तशी या गावाला अनेक आख्यायिका आहेत. कोणे एकेकाळी या गावाला मल्हार ओझर म्हणून ओळखलं जायचं तर कधी तांबटांचं ओझर म्हणून.
गेल्या पन्नास…
Read More...
Read More...
बिहार ते बंगाल एका मराठी माणसाची जयंती साजरी होते पण आपल्याला त्याच नाव माहित नाही
महाराष्ट्रात क्रांतीची मोठी परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटवलेलं स्वराज्याचे स्फुल्लिंग मराठी मनामनामध्ये कायम तेवत राहिलं. शिवरायांच्या मराठी मावळ्यांनी हेच क्रांतीचे बीज देशभर पसरवलं. भारताचा स्वातंत्र्यलढा देशाच्या कानाकोपऱ्यात…
Read More...
Read More...
पुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू शकतो
महाराष्ट्रात जन्मला येऊन आपल्या राज्याविषयी किंवा भारताविषयी इत्यंभूत कितीक सांगता येईल? किती सविस्तर?
इथल्या एकूण सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक गोष्टींवर बोलताना भविष्याचा अंदाज घेत बोलण्यात भल्याभल्यांची बोबडी वळते. पण एक माणूस…
Read More...
Read More...
७०० रु. पगार असलेल्या मास्तरला १५ मिनटात १५ एकर जागा मिळाली, अन् MIT चं साम्राज्य उभारलं
गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली.
डॉ. विश्वनाथ कराड हे पुण्यातील ख्यातनाम सरकारी इंजिनियरिंग कॉलेज सीओईपी कॉलेजमध्ये एक लोकप्रिय प्रोफेसर होते. शिक्षकांच्या घरी बऱ्याचदा विद्यार्थ्यांचे पालक आमच्या मुलाला समजवा असं सांगायला येत असतात त्या…
Read More...
Read More...
कित्येक सत्ता आल्या मात्र तब्बल सहाशे वर्षे महाराष्ट्रातले हे संस्थान टिकून राहिलं..
भारताच्या इतिहासात अनेक राजघराण्यांनी आपली सत्ता स्थापन केली मात्र सर्वात जास्त काळ बहुजनांचे राज्य असलेली सलग चालत आलेली मोठी परंपरा असणारे एकमेव संस्थान म्हणजे,
पालघर जिल्ह्याच्या उत्तर पूर्वेला चहूबाजूने घनदाट जंगलाने वेढलेल्या उंच…
Read More...
Read More...