Browsing Category

माहितीच्या अधिकारात

‘आमची माती आमची माणसं’ च्या मागे आहे हा आपला माणूस…

आपल्या लहानपणी घरात टीव्हीवर एकचं चॅनल लागायचं दूरदर्शन. दुपारी मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम असायचे. तिसरा डोळा ,दामिनी, घरकुल असे करता करता संध्याकाळी सातच्या बातम्याच्या अगोदर साडे सहा वाजता एक चिरपरिचित धून ऐकू यायची. "ही काळी आई धनधान्य…
Read More...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जाहिर झालेला भारतरत्न, त्यांच्या कुटूंबाने का नाकारला होता ?

भारतरत्न हा आपल्या देशातील सगळ्यात प्रतिष्ठेचा नागरी सन्मान आहे. या पुरस्काराने आज पर्यंत अनेकांचा गौरव झाला आहे. आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर जागतिक पातळीवर देशाचे नाव पोहचविणारे, अनेक रत्न आपल्या देशात आहेत. या माणसांचे कार्य आपल्या देशाचा…
Read More...

पेशवे १६ लाखांच्या कर्जात होते तेव्हा नाना फडणवीसांकडे ९ कोटी रुपये होते.

पेशवाईतल्या साडेतीन शहाण्यापैकी हा अर्धा शहाणा. जवळपास पाच पेशव्यांची कारकीर्द त्याने पाहिली. त्यातल्या चार पेशव्यांच्या पदरी तो नोकरीला होता. तरी पेशव्यांच्या पेक्षा तो श्रीमंत होता. संकटकाळात आपल्या मुत्सद्देगिरीने त्याने पेशवाई आणि…
Read More...

शरद पवार पंतप्रधान होवू शकतात का ? वाचा काय असतील यामागची कारणे.

राष्ट्रीय राजकारणातील सध्याचं वातावरण हे संभ्रमाच आणि त्यातच गोंधळाच आहे. गेली ६ दशके राजकारणात सक्रीय असणारे शरद पवार हे देशाचे पंतप्रधान होतील का? असा प्रश्न नेहमी तोंड वर काढत असतो. असाच एक मॅसेज बोलभिडूला आला. हा मॅसेज पाठवला होता…
Read More...

गावीत बहिणींच नाव काढलं तरी आज महाराष्ट्रातला प्रत्येकजण भितीने कापतो…

कोल्हापूरच्या एका थिएटरमध्ये त्या दोघी पिक्चर बघत होत्या. त्या दोघींनी आपल्या पायात एक पिशवी ठेवली होती. त्या पिशवीत काय होतं माहित आहे का? त्या पिशवीत एका लहान मुल होतं. त्या मुलाचे तुकडे करण्यात आले होते. तेही जमिनीवर आपटून…  लहान मुलाचे…
Read More...

स्वत:ला ब्राह्मण समजणारा इंग्रज.

लाल मातीचा, नारळाच्या, सुपारीच्या झाडांचा आणि समुद्राच्या तटावर अथांग पसरलेला कोकण. एखाद्या सौंदर्याची खाणच जणू अवतरली असावी असा हा निसर्गाने नटलेला प्रदेश. इथली माणस देखील फणसासारखीच आहेत, वरून टणक पण अंतकर्णातून प्रचंड गोडवा असणारी ही…
Read More...

खरच चंद्राबाबूंनी NTR यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता का…?

पाठीत खंजीर खुपसला, अस कानावर आलं तरी महाराष्ट्रातील प्रत्येकजण पुलोदकाळात जातो. शरद पवारांसह पाच आमदार विरोधी बाकावर जावून बसले व वसंतदादांचे सरकार कोसळले. या घटनेचा उल्लेख पाठीत खंजीर खुपसला असा करण्यात आला. स्वत: वसंतदादांनी मात्र…
Read More...

अपयशामध्ये डॉ. अब्दुल कलामांनी जे केलं ते डिप्रेशनच्या आहारी गेलेल्या प्रत्येक तरुणाने वाचायला हवं.

आज ध्येय वेडे होऊन फिरणारे अनेक तरुण आपल्या अवतीभवती आहेत. या पैकी अनेक तरुण ध्येय न पूर्ण होण्याच्या दुखात कधी स्वतःला संपवतात तर कधी ते चुकीच्या मार्गाला लागतात. पालकांना देखील सगळ्यात जास्त आनंद जसा मुलाच्या यशाचा असतो त्यापेक्षा अधिक…
Read More...

तृतीयपंथीयांच्या एका दिवसाच्या लग्नामागे आहे महाभारतातील ही कथा.

तृतीयपंथीय,किन्नर किंवा हिजडा म्हंटल कि समाज त्याकडे नेहमी तिरस्काराने आणि वेगळेपणाने बघत आला आहे. त्यांना नेहमी खालच्या दर्जाची आणि वाईट वागणूक देऊन त्यांचा सर्रास अपमान केला जातो. ते आहेत तस त्यांना समाज आजही स्वीकारायला तयार नाहीये.…
Read More...

इंदिरा गांधींच्या अंतीम क्षणी राजीव आणि राहूल गांधी “कलमा” पढत होते ..? 

“इन्दिरा जी की शव के सामने राहुल और राजीव गांधी कलमा पढ रहे हैं ?फिर भी हमारे देश के लोगों को लगता है कि ये लोग ब्राह्मण हैं.” फेसबुकवर एक फोटो सध्या जोरात व्हायरल झाला आहे. फोटोतलं हे वाक्य. इंदिरा गांधी यांच्या अंतीम क्षणी राजीव गांधी…
Read More...