Browsing Category

माहितीच्या अधिकारात

इथं कोणी क्लास लावत नाही पण या गावातल्या प्रत्येक घरात IAS, IPS आहे.

प्रत्येक गावाची एक वेगवेगळी ओळख असते. आमच्या गावाबद्दल सांगायच झालं तर आमच्या गावात पोत्यानं वाळूवाले आहेत. घरटी वाळूवाले. कारण गावाच्या शेजारी नदीय. पोरं दूसरं करणार तरी काय? कोल्हापूर जिल्ह्यात सैनिक टाकळी आहे. इथला घरटी माणूस सैन्यात…
Read More...

नयनतारा सहगलचा आवाज दाबणे इंदिरा गांधीला सुद्धा जमले नव्हते.

भिडू काय हो तुमचं नेहरू गांधी शिवाय दिवस पुढ जात नाही काय? होय काय करायचं? आमच्या पंतप्रधानांच भाषण नेहरू गांधी शिवाय पुढ सरकत नाही तर आम्ही कोण त्यांच्यासमोर ? अहो आयुष्यभर जे या घराण्याला शिव्या घालत निवडून येतात त्यांच्या पण पक्षामध्ये…
Read More...

पंडित नेहरूंचे चाणक्य, ज्यांनी एका रुपयात संयुक्त राष्ट्र संघटनेत आठ तास भाषण केलं..

चाणक्यचं महत्व नव्याने सांगण्याची गरज नाही. प्रत्येक राजाला चाणक्य असतो तो राजाच्या कानात जावून महत्वाची गोष्ट सांगतो. चाणक्यचं महत्व अस की चाणक्यच्या सल्याने राजा निर्णय घेतो. निर्णय बरोबर असतील तर चाणक्यची किंमत वाढते. लोकशाहीत राजाचा…
Read More...

मराठा सैन्याने शपथ घेतली, आत्ता किल्ला घेतल्याशिवाय अन्नग्रहन करणार नाही..

साल होत १७३९. बाजीराव पेशव्यांचा भाऊ चिमाजी अप्पा हे शिंदे, होळकर, त्र्यंबक घोरपडे, बाजी भिवराव, खंडोजी मानकर अशा सरदारांना घेऊन कोकणात उतरले होते. गोवेकर पोर्तुगीजाला धडा शिकवायचा चंगच त्यांनी बांधला होता. मराठ्यांनी वसई, ठाणे, केळवे…
Read More...

माज्या भुरग्याक फाटी सारपाक हे चल्ला.

गोव्यामध्ये असणारा वाळपई सत्तरीचा डोंगराळ आणि जंगलाचा परिसर असणारा भाग. कधीकाळी येथे राहणाऱ्या लोकांची परिस्थती आदिवासींहून कठीण होती. 1970 च्या दशकापासून या भागाचा कायापालट होण्यास सुरवात झाली याला कारणीभूत केवळ एकचं नाव होतं ते म्हणजे…
Read More...

अपयशाने खचलेल्या डॉ. कलामांच्या पाठीशी ते ठाम उभे राहिले.

साल होत १९७९ स्थळ श्रीहरीकोटा. रोहिणी उपग्रहाच्या प्रक्षेपणाची तयारी चालली होती. भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण यान म्हणजेच सॅटेलाइट लॉंच व्हेईकल (SLV-३) चा वापर पहिल्यांदाच होणार होता. करोडो भारतीयांचे डोळे या प्रक्षेपणाकडे लागले होते.  …
Read More...

‘जन गण मन’ खरंच पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी लिहिलं होतं का ?

भारताचं राष्ट्रगीत  म्हणजे 'जन गण मन'!! आपला अभिमान. पण बऱ्याचदा त्याच्या भोवती वाद निर्माण केला जातो. गेल्या काही दिवसापूर्वी सिनेमा थिएटर मध्ये कम्पल्सरी केलं म्हणून दंगा झाला, त्याच्या आधी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियामध्ये…
Read More...

जमीनदाराच्या बिघडलेल्या मुलाचा अभयसाधक बाबा आमटे बनला.

२६ डिसेंबर १९१४ खानदानी जमीनदार देविदास आमटेच्या घरी मुलाचा जन्म झाला. नाव ठेवण्यात आलं मुरलीधर पण सगळे लाडाने बाबाच म्हणायचे. बाबा घरातला पहिला मुलगा असल्यामुळे अति लाडात वाढला होता. वडील ब्रिटीश सरकारमध्ये मोठे अधिकारी होते. घरची…
Read More...

वर्षभराचा हिशोब चुकता करायचा आहे? Takanakuy सण आहे ना

Takanakuy. घाबरू नको भिडू. पहिल्यांदा हा शब्द वाचल्यावर मला पण काही कळलं नव्हतं. मग काय all Indians are brothers या नात्याने सुंदर भाऊच गूगल सर्च केलं आणि या Takanakuy शब्दाचा अर्थ पाहून सुखद धक्का बसला. तर basically काय हाय, Takanakuy…
Read More...

पुण्यात येऊन जनरल अरुण वैद्य यांची हत्या करणारे क्रूर अतिरेकी जिंदा आणि सुखा

इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्ल्यू स्टार घडवून आणले. १९८४ ला १ जून ते ८ जून पर्यंत हे ऑपरेशन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरून करण्यात आलं. नंतर इंदिरा गांधींना ब्ल्यू स्टार ऑपरेशन घडवून आणले म्हणून आपला जीव गमवावा लागला.इंदिरा…
Read More...