Browsing Category

सिंहासन

तिरकी टोपी घालणाऱ्या नेत्याने महाराष्ट्रात पहिल्यांदाच काँग्रेस विरोधाचा झंझावात सुरु केला.

स्वातंत्र्य लढ्यानंतरचा काळ. इंग्रज भारत सोडून जाणार हे आता पक्कं झालं होतं. आपल्या देशाची सत्ता आपण चालवणार या भावनेने प्रत्येक नागरिक प्रेरित झाला होता. गांधींच्या सत्याग्रहात काँग्रेसच्या झेंड्याखाली अबालवृद्ध गोळा झाले होते. काँग्रेसची…
Read More...

औरंगाबादमधल्या जिल्हा परिषदच्या शाळेतली पोरं थेट जपानी भाषेत गप्पा मारतात….

शिक्षण पूर्ण झाल्यावर शहरात आलो तेव्हा गावाकडचं पोरं म्हणून जरा जास्तच डिप्रेशन मध्ये असायचो. कारण पण तसचं होतं, आत्मविश्वास कमी, इंग्रजीची बोंब होती. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो असं सांगितलं की, सोबतची नाकं मुरडायची. त्यांचं इंग्रजी ऐकून…
Read More...

झोपेमुळं तुमचं काय नुकसान झालयं? या साहेबांचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं….

१९७७ सालच्या आणीबाणीनंतर लोकसभेत तर काँग्रेसचा पराभव झालाच होता, पण त्याच बरोबर देशातील काही राज्यांमध्ये देखील काँग्रेसेतर सरकार सत्तेवर आली होती. मध्यप्रदेशमध्ये देखील हा बदल झाला होता. १९५६ साली राज्यच पुनर्गठन झाल्यानंतर पहिल्यांदाच…
Read More...

अडवाणींना वय झालं म्हणून रिटायर करणाऱ्या भाजपने मेट्रो मॅनसाठी नियम का बदलला?

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालीये. निवडणूक आयोगान दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरीत  एकाच टप्प्यात ६ एप्रिलला मतदान पार पडणार आहे. केरळमध्ये सर्वच्या…
Read More...

निर्गुंतवणूकीचा पेच आणि सरकारी चालढकल…

नरेंद्र मोदी यांनी मोठ्या उत्साहाने सार्वजनिक उद्योगांच्या निर्गुंतवणूकिची घोषणा केली. सरकारचे काम 'उद्योग करणे नसून उद्योगांना प्रोत्साहन' देण्याचे असले पाहिजे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान खरं तेच बोलले,पण ते खरे बोलत असतील तर केवळ…
Read More...

थोरल्या शाहू छत्रपतींच्या भीतीने मुंबईभोवती बांधण्यात आलं होतं ‘मराठा डीच’

इसवी सन 1739. मराठ्यांनी वसईच्या किल्ल्यावर प्रचंड मोठा विजय मिळवला. वसईच्या ठाण्याचे महत्व काय कमी होते? झालं. इंग्रजांचे पार धाबे दणाणले. आधीच 'लँडशार्क' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कान्होजी आंग्रे यांची दहशत पश्चिम किनाऱ्यावर होतीच.…
Read More...

७० हजार उधारीवर घेत गाड्यांचा व्यवसाय सुरु केला, आज विराट-रोहित त्याचे ग्राहक आहेत

भारतात सेकंड हॅन्ड गाड्या या किंमत कमी करूनच विकलेल्या असतेत आणि घेणारा ती निम्म्या किमतीतच खरेदी करत असतो, हे विधीलिखीत सूत्र. त्यामुळे यावर कोणीही डोळे झाकून विश्वास ठेवतं. त्याची कारण पण तशीच. गाडीचा झालेला वापर, घसारा असं सगळं वजावट…
Read More...

कधी वाटेल तेव्हा राष्ट्रपती राजवट लावायला आपण रबर स्टॅम्प नाही हे त्यांनी दाखवून दिलं

कलम ३५६ अर्थात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद. राज्यातील घटनात्मक पेचप्रसंग, कायदा आणि सुव्यस्था बिघडणे या कारणावरून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे केंद्र सरकारला दिलेले अधिकार. केंद्र सरकारनं राज्यपालांच्या अहवालावरून…
Read More...

राज ठाकरेंचं पहिलं भाषण सुरु होतं आणि बाळासाहेब ते फोन वरून ऐकत होते..

राज ठाकरे यांची राजकीय मते कोणाला पटतील अथवा नाही मात्र त्यांचं वक्तृत्व अफाट आहे याबद्दल विरोधकांचही एकमत होईल. त्यांच्या सभा गाजतात, लोकांना भावतात. राज ठाकरे रोखठोक बोलतात, जनतेच्या मनातलं बोलतात. कधी भूमिका घ्यायला ते घाबरत नाहीत.…
Read More...

४० वर्षांपूर्वी स्वतः इंदिरा गांधींनी यवतमाळ मधल्या सभेत आणिबाणीबद्दल माफी मागितली होती

आणीबाणीच्या नंतरचा काळ. इंदिरा गांधी निवडणूक हरल्या होत्या. केंद्रात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले होते. नवे पंतप्रधान मोरारजी देसाई हे इंदिरा आणि संजयचे सर्व भ्रष्ट कारभार बाहेर काढणार अशी भीष्म प्रतिज्ञा करून आले होते.…
Read More...