Browsing Category

सिंहासन

१९७९ पासून या ग्रामपंचायतीची निवडणूकच झालेली नाही

कोरोना काळामुळे लांबलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत देखील गावागावातील कट्ट्यांवरच वातावरण तापलं आहे. या गटाच्या पॅनेलमधून कोण उभं राहणार, त्या गटाकडून कोण उभं राहणारं अशा चर्चा सध्या…
Read More...

या एका शिक्षकामुळे अलिगढ मुस्लिम विद्यापीठात २५० च्या वर मुले मराठी भाषा शिकत आहेत

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे शताब्दी वर्ष सोहळा सध्या सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे संवाद देखील साधला. बरोबर १०० वर्षापूर्वी त्यावेळचे समाज सुधारक सर सैयद अहमद खान यांनी…
Read More...

बच्चनने राजकारणात येवून या मुख्यमंत्र्याचं करियर संपवलं होतं

दम नहीं है पंजे में, लंबू फंसा शिकंजे में.  सरल नहीं संसद में आना, मारो ठुमका गाओ गाना. जेव्हा बच्चन त्यांच्या विरोधात उभा राहिला होता, तेव्हा या घोषणा देण्यात येत होत्या. साहजिकच होतं, राजीव गांधींनी जरी बच्चनला दोस्तीखातर त्यांच्या…
Read More...

कार्यकर्ता जपण्यासाठी त्याला मांडीवर बसवून नेणारा नेता म्हणजे साहेबराव डोणगावकर

राजकारणात सगळ्यात जास्त कोणाला जपायच असतं? असा प्रश्न एखाद्या नेत्याला विचारला तर ते डोळे झाकून 'कार्यकर्ता' असचं उत्तर देतात. म्हणजे एक वेळ पैश्याशिवाय निवडणूका जिंकता येतीलही पण 'सामान्य कार्यकर्त्या' शिवाय शक्यच नाही. त्यामुळे…
Read More...

गटारीच्या घाणीतून वाट काढत शिवसेनाप्रमुख त्या झोपडपट्टीत पोहचले

आज कालच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे हे नावच दंतकथा बनलं आहे. करोडो लोक त्यांच्यावर इतकं प्रेम करायचे, त्यांच्या शब्दावर अख्खी मुंबई बंद पडायची. अगदी विरोधकदेखील त्यांच्याबद्दल आदरानेच बोलायचे हे सगळं आज अनेकांना कोडंच वाटते. एखादी लाट…
Read More...

काँग्रेसचे अध्यक्ष बदलत राहिले पण तिजोरीच्या चाव्या व्होरांच्या हातातच राहिल्या.

९ मार्च १९८५ मध्यप्रदेश विधानसभेचा निकाल हातात आला होता. काँग्रेसचे मुख्यमंत्री अर्जुनसिंग यांनी शपथ देखील घेतली होती. अचानक त्यांना दिल्लीत पंतप्रधानांचे मंत्रिमंडळाची यादी बनवण्यासाठी म्हणून बोलवणे आले. अर्जुनसिंग तिथे पोहचले आणि…
Read More...

केवळ घरासाठी सुधा मूर्तींनी इन्फोसिसचं डायरेक्टर पद स्वीकारलं नाही

सुधा मूर्तींची पुस्तकं वाचून थोडंफार शहाणपण आलं. अर्थात त्यांची मुळ इंग्रजी पुस्तकं कळण्याइतकं इंग्रजी चांगलं नव्हतं. त्यामुळे लीना सोहोनी यांनी केलेली त्यांची बरीचशी अनुवादीत पुस्तकं वाचनातं आली. सभोवताली वावरत असणाऱ्या प्रत्येक…
Read More...

पाकिस्तानचे पहिले हिंदू सरन्यायाधीश भारतात येण्यासाठी वाघा बॉर्डरवर ताटकळत उभे होते.

भारत - पाकिस्तान दोन शेजारीची राष्ट्र. आधी एकत्र असलेला देश इंग्रजांनी फाळणी करुन वेगळे केले. पुढे पाकिस्तानच्या वागणुकीने शत्रुत्व रुजलं. देशांच्या सीमा सुरक्षेच्या दृष्टीने अधिक संवेदनशील बनल्या. त्यामुळेच दोन्हीकडचे सैनिक सीमांवर डोळ्यात…
Read More...

गाडगे बाबांनी हट्ट करून मुख्यमंत्र्याना देहूला येण्यास भाग पाडलं यालाही एक कारण होतं..

पंढरपूरात मराठा धर्मशाळेचं बांधकाम सुरु होतं. तिथं आपल्या मामाच्या घरी सुट्टीला आलेला एक तरुण सहज बांधकाम बघायला आला. तिथं त्याला दिसलं की काही लोकं एका चिंध्या पांघरलेल्या बाबाला नमस्कार करत आहेत. रागारागाने तो त्यांना म्हणाला, "का हो…
Read More...