Browsing Category

सिंहासन

पंजाब व हरियाणामध्ये रस्त्यांच्या आजूबाजूला दिसणाऱ्या झाडांच क्रेडिट मराठी नेत्याला जातं.

रुकों रुकों सबर करो भई... लगेच काय पण काय बोल्ताय राव, पंजाब आणि हरियाणात झाडं नाहीत अस होईल काय. इथं कायपण टाकलं तरी उगवतय. यांच काय कौतुकाय वगैरे वगैरेची टिमकी लगेच वाजवू नका. थांबा आधी विषय समजून घ्या.. तर कस असतय जेव्हा जमिनीची…
Read More...

राजीव गांधींच्या वादाशिवाय पण ‘आयएनएस विराट’ची अशी स्वतंत्र ओळख आहे…

आयएनएस विराट. भारताची विमानवाहू युद्ध नौका. १९८७ पासून भारताच्या ताफ़्यात होती.  जवळपास ३० वर्ष देशाची सेवा केल्यानंतर २०१७ मध्ये निवृत्त करण्यात आले. मात्र निवृत्तीनंतर देखील ही युद्धनौका चर्चेत आहे. सध्या ती भंगारात काढायची की…
Read More...

बाजारात स्टूल टाकून पेशंट तपासणाऱ्या डॉक्टरने दादांच्या उमेदवाराला आमदारकीला पाडलं

गोष्ट आहे साठच्या दशकातली. वसंतदादा पाटील म्हणजे दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं प्रस्थ बनलं होतं. एकेकाळी ब्रिटिशांच्या गोळ्या झेललेला हा क्रांतिकारक. स्वातंत्र्याच्या नंतर यशवंतराव चव्हाणांच्या खांद्याला खांदा लावून सहकाराची चळवळ…
Read More...

भूसंपादन कायद्याच्या जन्माची गोष्ट..

जगदीश कदम हे जेष्ठ लेखक आहेत. साहित्यिक असणारे जगदीश कदम नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाचे मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. त्यांनी आपल्या फेसबुकवर भूसंपादन कायदा कसा मंजूर झाला होता त्याचा किस्सा लिहला आहे. त्यांनी लिहलेला…
Read More...

आया बहिणींवर हात टाकणाऱ्याला पत्रीसरकार मध्ये एकच शिक्षा होती..

पत्रीसरकार म्हणजेच प्रतिसरकार. प्रचलित शासन व्यवस्था जर कारभार चालवायला नालायक ठरत असेल तर त्याला समांतर चालणारी दुसरी एखादी व्यवस्था अस्तित्वात आली तर त्याला प्रतिसरकार म्हणतात. सातारा व सांगली जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटलांच्या…
Read More...

देशातील सगळी सर्वोच्च पद भूषवून निवृत्तीनंतर ‘हा’ माणूस रेल्वेनं मुंबईला आला होता.

भारताच्या इतिहासात काहीस मागं वळून बघितलं तर काही मोजकीच नाव राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश या पैकी एखाद्या घटनात्मक दृष्ट्या मोठ्या असलेल्या पदापर्यंत जाऊन पोहचलेली दिसतात. पण एक असे देखील एक व्यक्ती होऊन…
Read More...

संभाजी महाराजांना घाबरून पोर्तुगीजांनी चक्क थडग्यात ठेवलेले प्रेत पुन्हा बाहेर काढले होते

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली. त्यांनी सतत आठ वर्षे स्वराज्याच्या शत्रूशी झुंज दिली. संभाजी महाराजांचा कडवा प्रतिकार पाहून शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांचे…
Read More...

जाधव साहेब सासऱ्यांच जावुदे वो पण वडलांच्या नावाकडे तर एकदा बघा.. 

पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकीं झेंडा. अशी म्हण आपल्याकडे आहे. आत्ता ही म्हण आहे की अन्य काही याच्यात आपण नको जायला पण मुद्दा महत्वाचा आहे हे समजून घ्यायला पाहीजे. तर मुद्दा असा आहे की पुत्र असा असावा की ज्याचा तिन्ही…
Read More...

आजकाल नाही तर १९७१ च्या युद्धापासून इस्रायल भारताला गुप्तपणे मदत करतंय..

२०१४ पासून भारत आणि इस्रायलच्या मैत्रीचा नवा अध्याय लिहिला गेला असं सगळीकडे म्हटलं जातं. त्यांचे पंतप्रधान नेत्यानहु म्हणजे आपल्या मोदीजींचे बेस्ट फ्रेंड समजले जातात. मोदीजी तिकडे गेले किंवा नेत्यानाहू भारतात आले तर मोठा इव्हेन्ट असतो. आपली…
Read More...

या छोट्याश्या कल्पनेमुळे गावात बिबट्या यायचा बंद झाला

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर मधील ग्रामीण भागात बिबट्याची दहशत पसरली आहे. लहान लहान लेकरांचे जीव घेतले आहेत. वन विभागाने प्रयत्न करून पण नरभक्षक बिबट्या हाताला लागलेला नाही. इतकच काय तर गावकऱयांनी पाच एकर उसाचा…
Read More...