Browsing Category

सिंहासन

प्रिवी पर्स बंद करून लोकशाहीत राजेशाही संपली आहे हे इंदिरांनी दाखवून दिलं

इंदिरा गांधींची चर्चा सुरू झाली की अनेक किस्से निघतात. एक नंबरला येते ती आणिबाणी, त्यानंतर बांग्लादेशची निर्मीती, बॅंकाचे राष्ट्रीयकरण वगैरे वगैरे.. पण या सर्व गोष्टीत सर्वात महत्वाचा मुद्दा नेहमीच विसरला जातो तो म्हणजे प्रिवी पर्स, शाही…
Read More...

दस का दम : बाळासाहेबांचे असेही दहा किस्से !

१) बाळासाहेबांचा जन्म पुण्याचा, कदाचित याच कारणामुळे त्यांना पाट्या लावण्याची देखील सवय होती. जुन्या मातोश्री बंगल्यावर असणाऱ्या पाट्यांचा उल्लेख आजही कट्टर शिवसैनिक करत असतो.  आपपसांतली भांडणं घेवून शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखाना…
Read More...

नादिर खानच्या फितुरीने विष्णु गणेश पिंगळेंना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवले

१८५७ च्या उठावाची योजना फसल्यानंतर देखील भारतात स्वातंत्र्यासाठी अनेक प्रयत्न चालू राहिले. यातुनच क्रांतिकार घडत होते. देशासाठी जीव तळहातावर घेवून लढत होते. २० व्या शतकात पहिले महायुद्ध सुरु होताच असाच सशस्त्र क्रांतीने भारताच्या…
Read More...

यशवंतराव इंदिरा कॉंग्रेसमध्ये परत का गेले याचं उत्तर प्रधान मास्तरांना मिळालं…

महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाने १९८८ साली मी पाहिलेले यशवंतराव हे पुस्तक प्रकाशित केले होते. सरोजिनी बाबर यांनी या पुस्तकाचे संपादन केले होते. या पुस्तकात ग.प्र. प्रधान सरांनी यशवंतराव चव्हाण यांच्याबाबत लिहले होते. यशवंतराव…
Read More...

ताडमाडी गाळणारा भंडारी समाज स्वराज्याच्या आरमाराचा कणा कसा बनला?

कोकण किनारपट्टीपासून ते गोव्या पर्यंत अरबी किनाऱ्यावर भंडारी समाज आढळतो. पोर्तुगीज इंग्रज येण्याच्याही आधी पासून मुंबई ही आगरी कोळी आणि भंडारी समाजाची होती. मध्यंतरी इंग्रजांच्या काळात या भंडारी समाजावर फक्त ताडी माडी बनवणारा समाज म्हणून…
Read More...

सातारचा नगराध्यक्ष ते मुंबई राज्याचा पंतप्रधान झालेला माणूस..

ते सातारा शहराचे नगराध्यक्ष होते. शिवाय सुमारे दोन शतकं सातारा जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा लोकल बोर्ड आणि स्कूल बोर्डवर त्यांची एकहाती सत्ता होती. बर हा सातारा जिल्हा म्हणजे आजचा सातारा नाही तर जूना सातारा. म्हणजे आजचा सांगली आणि सातारा…
Read More...

भारताचं सर्वात पहिलं सेक्स स्कॅण्डल : यामुळे चांगला माणूस पंतप्रधानपदापासून मुकला होता

बाबू जगजीवन राम. सर्वाधिक काळ सलगपणे संसदेचे सदस्य आणि सर्वाधिक काळ कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे, असं नाव म्हणजे बाबू जगजीवन राम. या विक्रमांसोबतच ३ वेळा पंतप्रधानपदाच्या जवळ जाऊन सुद्धा या पदावर पोहचू न…
Read More...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे बोनस मिळू लागला ही गोष्ट खरी आहे का..?

दिवाळी सुरू झाली आणि आमच्या Wtsapp वरती खालील मॅसेज झळकला. जो जसा च्या तसा तुम्हाला दाखवतो, बोनस म्हणजे काय? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वासाठी दिलेली ही एक देण, कामगार जगतात मालकाकडून प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची…
Read More...

देवळात दान केलेला पैसा नक्की कुणाच्या खिश्यात जातो हे समजून घ्या..?

महाराष्ट्र सरकारने अखेर देवस्थान सुरू करण्यास परवानगी दिली. गेल्या काही महिन्यांपासून देवस्थाने बंद होती. लॉकडाऊन शिथिल झालं तरी मंदीर उघडण्यात आली नसल्याने विरोधी पक्षाने आणि प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाने हल्लाबोल केला होता.…
Read More...

नितीशकुमार यांना बिहारच्या राजकारणात पलटूराम अस का म्हणतात?

काल बातमी आली नितीश कुमार यांनी आपल्या जागा घटल्याने मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला आहे. पण भाजप मात्र नितीश यांनीच मुख्यमंत्री व्हावे म्हणून अडून बसले आहेत. मात्र निकाल लागून चार दिवस उलटले तरी अद्याप कोणीही सत्तास्थापनेचा दावा केलेला…
Read More...