Browsing Category

सिंहासन

कर्नाटकाचे मुख्यमंत्री चामराजनगरला जायला का घाबरतात..?

चामराजनगर. दक्षिण कर्नाटकातील एक जिल्हा. कर्नाटकच्या गेल्या ४ दशकांच्या राजकारणात या जिल्ह्याभोवती एक गूढतेचं वलय निर्माण झालंय. गेल्या ४ दशकात चामराजनगर हा कर्नाटकच्या राजकारणातील ‘शापित’ जिल्हा म्हणून समोर आलाय. कमीत-कमी या जिल्ह्याची…
Read More...

फिर भी दिल हैं हिंदुस्तानी..

लाईफस्टाईल भिडू, लाईफस्टाईल.. मोदीच्या हातातलं घड्याळ पाहिलं का ? ते गॉगल कोणत्या ब्रँँडचं होतं रे ? वाह काय स्टाईल आहे. बाकी काही असेल नसेल पण स्टाईलीश राहणाऱ्या निवडक पंतप्रधानांमध्ये नरेंद्र मोदींच नांव नक्कीच प्राधान्यानं…
Read More...

पक्षात घेताना घ्यायची काळजी…

नुकतच अजितदादांनी बारामतीच्या सभेत, "धनंजयला राजकारणाची अंडी पिल्ली माहिती नाहीत." अशी सिंहगर्जना केली. तुम्हाला माहितच आहे दादांचा शब्द म्हणजे अंतिम असतो. त्यावर चार पाच वर्ष तरी राडे होतात. त्यांच्या शब्दांना इतकी किंमत आहे की ते माघारी…
Read More...

….म्हणून ती झाली ८ अनाथ लेकरांची ‘माय’…!!!

आपल्या जिवलग माणसांच्या ख्याली-खुशालीसाठी आपण काय काय नाही करत..? कुणीतरी खूप जवळचं माणूस संकटात सापडलं तर त्याला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी काहीही करण्याची, आपलं सर्वस्व अर्पण करण्याची देखील आपली तयारी असते. काहीही होवो, फक्त…
Read More...

सततचा योगा गुडघ्यांसाठी अत्यंत धोकादायक- डॉ.अशोक राजगोपाल

सध्या जगभरात योगा प्रॅक्टिसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं बघायला मिळतंय. त्यामुळे नियमितपणे योगा केल्याने तुम्ही कसे तंदुरुस्त राहू शकता, नियमितपणे योगा करण्याचे फायदे काय यासंबंधी बरीचशी माहिती तुमच्याकडेअसण्याची शक्यता आहे. कुठल्यातरी…
Read More...

‘शिवाजी महाराज वंद्य, पण शिवाजी महाराजांचा मुंबईशी काय संबंध- सर फिरोजशाह मेहता

मुंबई महापालिकेसमोर सर फिरोजशाह मेहतांचा पुतळा मोठ्या रुबाबात उभा आहे. अनेकांना याची कल्पना नसेल पण मुंबई महापालिकेसमोर मेहतांचा जो पुतळा आहे, तो उभारला जाण्यामागे एक अत्यंत  सुरस कथा आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी तत्कालीन ‘लोकमान्य’…
Read More...

असा कामगार नेता ज्याच्यावर राष्ट्रपती म्हणून कामगार विरोधी आदेशावर सही करण्याची वेळ आली…!!!

१९६९ ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक भारताच्या राजकीय इतिहासात अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. ही तीच निवडणूक होती, ज्यात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला आणि त्याची परिणीती काँग्रेसमध्ये उभी फूट पडून पक्ष दोन गटात विभागण्यात झाली.…
Read More...

महाराष्ट्रासाठी प्राण अर्पण करणारा पहिला “हुतात्मा”

१५ जानेवारी १९५६- भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी विदर्भासह महाराष्ट्र, मुंबईला केंद्राशासित प्रदेश आणि कच्छ-सौराष्ट्रासह गुजरात राज्याच्या निर्मितीची घोषणा आकाशवाणीवरून केली. नेहरूंच्या या घोषणेनंतर संतप्त जनता…
Read More...

विप्लव देव खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारस शोभतात…!!!

त्रिपुराचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विप्लव देव सध्या माध्यमातील चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आहेत. त्रिपुराच्या निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नव्यानेच उदयास आलेल्या विप्लव देव यांनी आपल्या वादग्रस्त विधानांनी माध्यमांचा कॅमेरा आपल्या…
Read More...

हिशोबाला पक्के “जयंत पाटील”

यंदा जयंत पाटलांना अस्मान दाखवायचं म्हणून विरोधकांनी कंबर कसलेली. वैभव नायकवडी रोड रोलर घेवूनच मैदानात उतरलेलं. शिट धोक्यात वाटत्या म्हणून गावागावात पैजा लागायला चालू झालत्या. मुळात जयंत पाटलांच्या विरोधात पैजा लागणंच टेन्शन वाढवणारी गोष्ट…
Read More...