Browsing Category

फोर्थ अंपायर

क्रिकेटमधील पहिली त्रिशतकी पार्टनरशिप करणारा बॅट्समन, ज्याच्या विक्रमांची यादी संपतच नाही !

सर जॉन बेरी हॉब्ज. क्रिकेट रसिकांना ‘जॅक हॉब्ज’ या नावाने परिचित असणाऱ्या या माणसाने क्रिकेटच्या इतिहासात एक महान खेळाडू म्हणून आपलं नाव कोरून ठेवलंय. ‘सरे’ आणि इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळताना धावांचा शब्दशः पाऊस  पाडल्यामुळेच…
Read More...

भारतीय क्रिकेटमधला सर्वोत्तम ऑल-राउंडर विनू मांकड

विनू मांकड. भारतीय क्रिकेटमधल्या सर्वोत्तम ऑल-राउंडर पैकी एक नाव. विनू मांकड यांचं नाव सर्वाधिक चर्चिलं जातं ते १९५६ साली त्यांनी पंकज रॉयसह खेळताना उभारलेल्या ४१३ रन्सच्या ओपनिंग पार्टनरशिपसाठी. १९५६ साली चेन्नई येथे खेळवल्या…
Read More...

क्रिकेट इतिहासातले ३ प्रसंग ज्यावेळी, खेळाडूऐवजी टीमला ‘मॅन ऑफ द मॅच’ देण्यात आला !

मॅन ऑफ द मॅच.  मॅचमध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला दिला जाणारा हा पुरस्कार. हा पुरस्कार साधारणतः सामना विजेत्या संघाच्या खेळाडूच्याच पदरात पडताना आपल्याला दिसतो. अर्थात काही वेळा खूपच असाधारण कामगिरी केलेली असेल तर सामना
Read More...

नवाब पतौडीच्या चुकीमुळे डाकुंनी “टिम इंडियाचं” अपहरण केलं होतं.

तर झालं असं होत की सत्तरच्या दशकातला काळ होता. तेव्हा टायगर पतौडी म्हणजेच आपल्या लाडक्या तैमुरचे दिवंगत आजोबा नवाब मन्सूर अली खान पतौडी हे भारतीय संघाचे कप्तान होते. त्यांनी एकदा आपल्या गावी एक एक्झिबिशन क्रिकेट मॅच भरवली होती. भारताच्या…
Read More...

संघाला २ वर्ल्ड कप जिंकून दिले, पण त्याचं योग्य श्रेय गंभीरला मिळालंच नाही !

२ एप्रिल २०११. मुंबईचं वानखेडे स्टेडीयम. महेंद्र सिंग धोनीने श्रीलंकेच्या नुवान कुलशेखराला ग्राउंडच्या बाहेर फेकलं आणि भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला. २८ वर्षांच्या विश्वविजयाचा दुष्काळ संपवत भारतीय संघाने विश्वचषकावर आपलं नाव…
Read More...

मोहोम्मद कैफच्या त्या ‘कॅच’ने पाकिस्तानच्या घशातला ‘मॅच’ हिसकावला होता !

मोहोम्मद कैफ. राहुल द्रविड जर भारतीय बॅटिंग ऑर्डरची ‘वॉल’ होता, तर तेच मोहोम्मद कैफच्या फिल्डिंगच्या बाबतीतही तसंच म्हंटलेलं अतिशयोक्ती ठरत नाही. कैफच्या हातात बॉल असताना रन चोरण्याचा विचार बॅटसमन स्वप्नात देखील करू शकायचे नाहीत,…
Read More...

पाच वर्षाचे युद्ध संपवणारे ड्रोग्बाचे ते पाच गोल…

"लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य..." समजायला अतिशय सोपी मात्र त्या मार्गावरून चालायला लागलं कि तेवढीच अवघड अशी हि 'लोकशाहीची' संकल्पना. हुकूमशाही शासनप्रणालीला सर्वोत्तम पर्याय असणारी लोकशाही, लोकांच्याच डोळ्यादेखत व्यक्तिसापेक्ष होत…
Read More...

रमेश पोवारला ‘कबीर खान’ बनता आलं नाही, म्हणून भारताला विश्वचषक गमवावा लागला !

“मला भारतीय संघासाठी विश्वचषक जिंकायचा होता, पण आपण सुवर्णसंधी गमावली” भारतीय महिला क्रिकेटच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली राज हिने दिलेली ही प्रतिक्रिया फक्त मितालीचीच नाही, तर भारतीय क्रिकेटमधल्या अंतर्गत राजकारणामुळे…
Read More...

हे आहेत “क्रिकेटच्या डकचे” अफलातून किस्से…!

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने काल तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात विजय मिळवताना मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. कर्णधार कोहलीच्या आक्रमक इनिंगच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला, मात्र भारताचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याच्या…
Read More...

त्या दिवशी अक्रमला भारतीयांची मने जिंकता आली असती, पण

त्या दिवशी अक्रमला भारतीयांची मने जिंकता आली असती, त्याने मॅच जिंकणं पसंत केलं ! २० फेब्रुवारी १९९९ या दिवशीच्या इंग्रजी वृत्तपत्रातली ही हेडलाईन. आदल्या दिवशी कोलकात्याच्या इडन-गार्डन्सवर सचिनला वादग्रस्तपणे रन-आउट दिल्यानंतर जे काही…
Read More...