Browsing Category
आपलं घरदार
आपलं विमान क्रॅश होणार आहे हे ऐकून पण मंडेला शांतपणे पेपर वाचत बसले
नेल्सन मंडेला संपूर्ण जगाला माहीत आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत जो कृष्णवर्णीयांसाठी जो लढा उभारला होता, त्याची प्रेरणा त्यांनी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याकडून घेतली होती.
त्यांच्या संयतपणाची अशीच एक गोष्ट टाइम मॅगजिनचे…
Read More...
Read More...
भुगर्भशास्त्रज्ञानी दिलेल्या अवघ्या एका पत्रावर टाटा स्टीलचा जन्म झाला होता..
टाटा स्टील. भारतात ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जुन्या आणि नामवंत कंपन्या आहेत त्यापैकीची एक आघाडीची कंपनी. आता जुनी म्हणजे किती? तर तब्बल ११४ वर्ष जुनी. याची स्थापना झाली होती जमशेदजी टाटा यांच्या स्वप्नातुन आणि दोरबजी टाटा…
Read More...
Read More...
भारतातल्या सहकारी चळवळीची सुरवातच मुळात एका गुजराती माणसामुळे झालीय…
परवा मोदींनी केंद्रात नव्याने सहकार मंत्रालयाची उभारणी केली आणि इकडे महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले. हे पडसाद उमटणे साहजिकच आहे कारण मोदींनी या मंत्रालयाची धुरा सोपवली आहे आपले सर्वात विश्वासू समजल्या जाणाऱ्या अमित शहा यांच्याकडे. आधीच…
Read More...
Read More...
नागालँडची राणी लक्ष्मीबाई जिला स्वातंत्र्याच्यानंतर देखील भूमिगत व्हावं लागलं होतं..
ते साल होतं १९३२ चं ....भारत आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत होता. सगळे आपल्या आपल्या परीने लढत होते, देशाच्या काना-कोपऱ्यातून बंडखोरीचा आवाज निनादू लागला होता त्यातलाच खंबीर आणि निर्भीड आवाज म्हणजे मणिपूरच्या राणी गायदिनिल्यूचा आवाज, ज्यांना…
Read More...
Read More...
नगरच्या जेलमधल्या नेहरु-पटेलांना सोडविण्यासाठी पिल्लेंनी ब्रिटीशांवर बॉम्ब फेकले होते.
साधारण ८० वर्षांपूर्वीची गोष्ट !
१९४२ च्या ऑगस्ट महिन्यात महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली.
जनतेने उत्स्फूर्तपणे गावागावात उत्स्फूर्तपणे सरकारच्या विरोधात आंदोलन केले. इतकेच…
Read More...
Read More...
प्रमोद महाजनांनी खूप आकांडतांडव केला मात्र या मालिकेचं प्रक्षेपण काही थांबलं नाही.
तमस....
८०-९० च्या दशकात गाजलेली सिरीयल. भारतीय इतिहासातील अगदी महत्वाचा मुद्दा राहिला तो भारताची फाळणीचा आणि याच फाळणीच्या वास्तवाबद्दल यात अगदी परखडपणे मांडलंय.
थोडक्यात या सिरीयल मध्ये फाळणीच्या काळातील स्थलांतरित शीख आणि हिंदू…
Read More...
Read More...
चौगुलेंची शॅंपेन बाळासाहेब ठाकरेंना देखील आवडायची..
दारू म्हणजे विष समजल्या जाणाऱ्या देशात खुलेआम हातात वाईनचा ग्लास घेऊन मुलाखत देणारा नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आजवर भारतात राजकारणी म्हणजे जो काही टिपिकल ठसा होता तो बाळासाहेबांनी आपल्या बिनधास्त वागण्याने खोडून टाकला. आपल्या चांगल्या…
Read More...
Read More...
दक्षिण दिग्विजयासाठी भाजपने कोंगूनाडूचा विषय बाहेर काढलाय..
tamil-nadu-divide into-two parts-form-kongu-nadu/
Read More...
Read More...
पाणी अडवा, पाणी जिरवा ही शंकररावांनी दिलेली घोषणा पुढे बोधवाक्य म्हणून वापरात आली..
कृषिप्रधान अशी ओळख असलेला आपला भारत देश जगभरात ओळखला जातो. शेतीसाठी लागणारं मुबलक पाणी आणि त्या भोवती फिरणारं राजकारण, याच पाण्यावरून विधानसभा, लोकसभा अशा ठिकाणी तापणारी भांडणं हे आपण नेहमीच ऐकत पाहत असतो. पण महाराष्ट्राच्या एका व्यक्तीने…
Read More...
Read More...
सी.वी. रमन यांची ऑफर डावलून ते संघात गेले आणि पुढे सरसंघचालक बनले…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक म्हणून प्रसिद्ध असलेले राजेंद्रसिंह उर्फ रज्जू भैय्या, १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान रज्जू भैय्या बर्यापैकी सक्रिय होते आणि याच वेळी ते आरएसएसच्या संपर्कात आले आणि आरएसएसच्या विचारधारेचा…
Read More...
Read More...