Browsing Category
आपलं घरदार
९ वेळा बदली करून मन भरलं नाही आणि आता धमक्यांचे फोन सुरु झालेत
ईमानदारी तेरा किरदार है तो खुदकुशी कर ले,
सियासी दौर को तो जी हुजूरी की जरूरत है।
हा व्हॉटसअप स्टेट्स होता मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी लोकेश कुमार जांगिड यांचा. ५४ महिन्यातल्या ९ व्या बदली झाल्यानंतरचा..
मध्य प्रदेश केडरचे…
Read More...
Read More...
महोगनी शेतीतून खरंच लाखोंचा फायदा होवू शकतो, कुंदन पाटील यांच मॉडेल पहाच…
शेतकरी आणि स्किमा..
आम्ही लहान होतो तेव्हा इमू पालनाचा फॅड आलेलं, शेवगा असो की कडकनाथ कोंबडी. अशा स्किमा येतात. शेतकऱ्यांना अवाजवी पैशांच आमिष दाखवतात आणि पुढे गायब होवून जातात.
अशा स्किमांमधून शेतकरी एक गोष्ट शिकला तो म्हणजे आत्ता अशा…
Read More...
Read More...
मणिकर्णिकाने बाणेदारपणे उत्तर दिलं, एकच काय १० हत्तींची मालकीण होऊन दाखवेन
दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या बिठूरच्या वाड्यात आपल्या वडिलांसोबत मनू आली होती. त्या वाड्यातल्या वातावरणात मनु म्हणून मोठी होत होती. तिच्या हसण्या-खेळण्यावर बागडण्यावर कोणीही रोख लावणार नव्हतं. आई नसल्यानं ती आपल्या वडिलांच्या मागंमागं अखंड…
Read More...
Read More...
रायकर कुटूंबाने अनुभवली मोदी सरकारची संवेदनशीलता आणि ठाकरे सरकारची….
सिंहासन पिक्चरमध्ये पत्रकार दिगू टिपणीस शेवटी वेडा होतो. वेडा म्हणजे ठार वेडा. पांडुरंग रायकर या बाबतीत नशिबवान ठरले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची झालेली अवहेलना पहायला ते नाहीत हीच त्यांच्या पश्चाततली एकमेव चांगली गोष्ट...
पांडुरंग रायकर…
Read More...
Read More...
भारतभरात कुठेही जा, खतांसाठी शेतकऱ्यांचा हक्काचा ब्रँड म्हणजे ” जय किसान”
भारत हा कृषीप्रधान देश आहे, शेती निगडित गोष्टींवर इतर अनेक व्यवसायही चालतात. त्यातला एक व्यवसाय आणि जो सर्वोतोपरी महत्वाचा मानला जातो तो म्हणजे खत. खतांच्या विविध व्हरायटी असतात, त्यातून शेतीला पूरक कुठले आणि हानिकारक कुठले याचीसुद्धा चाचणी…
Read More...
Read More...
वारणेच्या खोऱ्यात जन्म घेऊन दरी डोंगरांचे राज्य करणारा तो खराखुरा रॉबिनहूड होता
स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तीनं पेटलेल्या वेड्या माणसांनी संघर्षाच्या यज्ञकुंडात सर्वस्वाचे बलिदान केले आणि ज्ञात अज्ञात वीरांच्या प्राणज्योतींनी अंधार उजळून निघाला ! अशाच एका रांगड्या दरोडेखोर देशभक्ताची कुंभोज गावात घडलेली ज्वलंत कथा !…
Read More...
Read More...
सुईदेखील बनवू शकणार नाही म्हटल्या जाणाऱ्या देशाने एका वर्षात रेल्वेचा कारखाना उभारला..
भारताला मध्ययुगातून आधुनिक युगात नेण्याचं काम कोणी केलं असेल तर ते रेल्वेने. नाना शंकर शेठ यांच्या सारख्या दृष्ट्या नेत्याच्या प्रयत्नातून भारतात रेल्वे सुरु झाली आणि देशाच चित्र पालटलं. इंग्रजांनी त्यांच्या स्वार्थासाठी कानाकोपऱ्यात रेल्वे…
Read More...
Read More...
गाण्याचे कार्यक्रम केले, सरकार दरबारी खेटे मारले अन अखेर दीनानाथ रुग्णालय उभं राहिलं
कुणीही औषधोपचारांविना वंचित राहू नये, या श्रीमती माई मंगेशकर यांच्या प्रेरणेतून आणि मंगेशकर भावंडांच्या प्रयत्नातून आणि ज्ञानप्रबोधिनी पुणे यांच्या सहकार्यातून पुण्यात मा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय २००१ मध्ये उभे राहिले. दीनानाथ मंगेशकर…
Read More...
Read More...
मराठ्यांचा झाशीमधला दुर्लक्षित वारसा म्हणजे रघुनाथराव महाल
झाशी शहर म्हंटल कि आपल्या डोळ्यांसमोर येतात झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद. पण याशिवाय झाशीतली स्मारक, महालं सुद्धा तितकीच आकर्षक आहेत, जी तिथल्या गौरवशाली इतिहासाचा पुरावा आहे. यातीलच एक म्हणजे रघुनाथ राव महाल. जे…
Read More...
Read More...