Browsing Category

आपलं घरदार

गांधीजींच्या विरोधात जाणारे पहिले क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानी म्हणजे बिपीनचंद्र पाल.

भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात क्रांतिकारक विचारांची ठिणगी टाकली ती बीपीनचंद्र पाल यांनी. देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून बिपीनचंद्र पाल यांची ओळख होती. पत्रकार, समाजसुधारक, शिक्षक, राजकारणी…
Read More...

किल्लारी भूकंपानंतर काँग्रेसचे इतर नेते पडले पण पद्मसिंह पाटील भरघोस मतांनी निवडून आले..

३० सप्टेंबर १९९३. त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. सगळीकडे गणपती विसर्जन मिरवणुका उत्साहात पार पाडत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे गृहमंत्रीदेखील असल्यामुळे रात्रभर ते मिरवणुकांचा आढावा घेत होते. रात्री तीन साडेतीन वाजता ते नुकताच…
Read More...

शाहिस्तेखानाची बोटे कापल्यावर शिवरायांनी मुघलांना लिहिलेलं खरमरीत पत्र

छत्रपती शिवाजी महाराज. शून्यातून विश्व निर्माण करणारा युगद्रष्टा राष्ट्रपुरुष. शिवाजी महाराजांनी अनेक शत्रूंविरोधात लढा दिला. काही काही वेळेस तर शिवरायांना आश्चर्यकारक विजयाची प्राप्ती झाली. स्वराज्याची घौडदौड सुसाट सुरू होती. मराठ्यांनी…
Read More...

अधिकारी टाळाटाळ करत होते, अटलजींनी हट्टाने तुकोबारायांचं नाणं बनवून अनावरण केलं

तब्बल आठ वेळा ते लोकसभेचे खासदार झालेले बाळासाहेब  विखे पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व. त्यांचे वडील विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि महाराष्ट्रात सहकारी चळवळीची…
Read More...

शेवटच्या क्षणी वातावरण फिरवून छत्रपती घराण्याच्या पहिल्या खासदार निवडून आल्या

आज संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून राज्यात चर्चा सुरू आहेत. शिवसेनेमार्फत कोल्हापूरच्या संजय पवार यांचे नाव समोर आल्याने आत्ता संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागून राहिलेलं आहे. संभाजीराजे आपण…
Read More...

मुघलांच्या सर्वोत्कृष्ट सरदारांना कोंडून मारणारा मराठ्यांचा रणधुरंधर सेनापती..

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना. खाशा औरंगजेब दख्खनेत उतरून तेरा-चौदा वर्ष झालेले तरी मराठ्यांचे राज्य काय त्याला जिंकता आले नाही. राजाराम छत्रपती जिंजीस राहून स्वराज्य सांभाळीत होते.त्यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली स्वराज्याची फौज चौफेर उधळत होती.…
Read More...

भाजीपाला विकून शिकल्या, आईने मंगळसूत्र गहाण टाकून डॉक्टर बनवलं

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. या साथीच्या आजारामुळे सर्वजण त्रस्त आहेत. मात्र कोरोना विरूध्दच्या या लढ्यात आपले आरोग्य कर्मचारी खंबीरपणे लढा देतायेत. आपले कर्तव्य बजावताना अनेकजण या विषाणूच्या कचाट्यात सापडले, अनेकांना…
Read More...

म्हणून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू इस्रायल निर्मितीच्या विरोधात होते…

१९४७ चं सालं. ब्रिटनने वसाहतींमधून माघारी येण्याचं धोरण स्वीकारलं होतं. यातूनच पूर्वीचे पॅलेस्टाईन आणि आजच्या इस्रायलमधून देखील ब्रिटिश माघारी फिरले. मात्र हा ताबा सोडताना त्यांनी या वादग्रस्त भूमीचा ताबा युनोकडे दिला. त्यावर युनोने २९…
Read More...

म्हणून कोल्हापूरच्या महाराजांची समाधी पाकिस्तानातल्या कराचीमध्ये आहे…

शाळेतील पाठ्यपुस्तकांमधून आपण उत्तरेतील उठाव, झाशीची राणी, मंगल पांडे यांच्याबद्दल खूप वाचलं. मात्र १८५७ च्या उठावाची एक ठिणगी कोल्हापूरात देखील पडली होती याची माहिती आपणास सहसा कुणी दिली नसेल. १८५७ चा उठाव कोल्हापूर संस्थानात देखील झाला…
Read More...