Browsing Category
आपलं घरदार
बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या प्रवाहामध्ये आणलं ते केशवराव जेधे यांनी..
खरा देशभक्त म्हणलं कि, डोळ्यासमोर अनेक नावं येतील. पण त्यातली काही नावं इतिहासात अजरामर होतात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेनंतर, स्वराज्य मिळवण्यासाठी अमूल्य असे योगदान दिलेले आणि आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने जी घराणी…
Read More...
Read More...
शिकलेली पिढी शेतीत आली अन् १० लाख शेतकऱ्यांचा समुह उभा राहिला…
आज आम्ही काही एका कार्यकर्त्याची ओळख करून देतोय...
हा कार्यकर्ता कुण्या ‘साहेबांचा’ कार्यकर्ता नाही बरं का, अहो कार्यकर्ते काय फक्त राजकारणातच असतात असं कोण म्हणलंय? शेतीमधील कार्यकर्ता कधी ऐकला का?
‘होय आम्ही शेतकरी’ म्हणत शेतीच्या…
Read More...
Read More...
यांच्यामुळे विदर्भातला मराठा समाज दाखल्यावर कुणबी लिहू लागला आणि त्यांना आरक्षण मिळालं
स्वातंत्र्याच्या वेळची गोष्ट. देशाच्या संसदेत संविधान बनवण्याचं काम सुरु होतं. संविधान सभेमध्ये घटनेच्या कलमांवर खडाजंगी चर्चा सुरु होती. देशाचं भविष्य लिहिलं जात होतं. या संविधान सभेमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून निवडलेले असनेक सदस्य होते.…
Read More...
Read More...
भारतीयांची विचार करण्याची क्षमता कमी आहे म्हणणाऱ्या आईन्स्टाईनने पुढे टागोरांना गुरु मानले.
जगातले दोन दिग्गज लोकं जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्यांच्यात होणारी चर्चा सुद्धा हायहोल्टेज असते. रवींद्रनाथ टागोर आणि अल्बर्ट आईन्स्टाईन या दोन दिग्गजांमध्ये सुद्धा मानव आणि विज्ञान अशा बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली होती त्यावेळचा हा किस्सा.…
Read More...
Read More...
रामदेव बाबा भारतातच राहिले आणि या योग गुरूंनी ४२ देशात १६० अब्जांच साम्राज्य उभं केलं
रामदेव बाबा आणि त्यांच्या पतंजलीला कोण ओळखत नाही. सुरवातीला पहाटे टीव्हीवर योगासन शिकवत आपल्या घरात शिरले मग हळूहळू दात चमकवणाऱ्या दंतकांतीपासून ते तुपापर्यंत आणि नुडल्सपासून फेडेड जीन्सपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्या दारात विकायला आणली. बघता…
Read More...
Read More...
एका व्यक्तीचे तीन पीए.. दोघे मुख्यमंत्री झाले आणि एकजण पंतप्रधान झाला..
आजकाल राजकारणात स्वामींचा सुळसुळाट झाला आहे. अनेकजण पॉलिटिक्सच्या कुरघोडीमध्ये आपलं कर्मयोग विसरून जातात.
पण एक स्वामी असेही होते ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, मराठवाडा निजामाच्या जोखडातून सोडवला, महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते…
Read More...
Read More...
इंगा, दंगा, भुंगा आणि फुंगा….
इंगा, दंगा, भुंगा आणि फुंगा.
शिवाजी महाराजांपासून प्रत्येक राजाला तत्कालीन ब्राम्हणांनी क्षत्रियत्व सिध्द करायला लावले. खरतर राज्याभिषेकालाच नकार दिला गेला. काशीच्या गागाभट्ट यांनी महाराजांचा राज्याभिषेक केला तर त्यांच्याबद्दल ते…
Read More...
Read More...
आणि अशा रीतीने आजच्या दिवशी बॉम्बेची “मुंबई” झाली
महाराष्ट्राची राजधानी मुंबई. देशाची आर्थिक केंद्र, बॉलिवूडची मायानगरी. देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस आणि सगळ्यात फटका माणूस याच शहराच्या छताखाली राहतो. दररोज येणाऱ्या रेल्वे गाड्यातून हजारोजण या शहरात अनेक स्वप्न डोळ्यात साठवून प्रवेश करत…
Read More...
Read More...
छ. संभाजी महाराजांनी औरंगजेबाची घमेंड जिरवली. त्याचा आर्थिक कणा खिळखिळा करून टाकला..
बुऱ्हाणपूर. तापी नदीच्या किनाऱ्यावर असलेलं अतिशय सुंदर शहर. मुघलांच्या गजांतलक्ष्मीचे माहेरघर.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची दोन वेळेस 'बदसुरत' केल्यावर मुघलांच्या वैभवाला प्रचंड मोठा धक्का बसला. उरल्या सुरल्या संपत्तीच्या राशी…
Read More...
Read More...
घरच्यांना वाटत होतं मुलीने डॉक्टर इंजिनियर व्हावं, पण ती बनली देशाची पहिली “मिसाईल वूमन”
टेसी थॉमस या भारताच्या पहिल्या मिसाईल वुमेन म्हणून ओळखल्या जातात.
अग्निपुत्री म्हणून जगभर त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भारताचं नाव जगभरात पसरवलं. १९८८ साली डीआरडीओ मध्ये सहभागी होऊन डॉ. अब्दुल कलाम याना आदर्श…
Read More...
Read More...