Browsing Category

दिल्ली दरबार

पंडित नेहरूंचे खास मित्र, ज्यांनी मस्जिदीत जाऊन मतं मागायला नकार दिला

उत्तर प्रदेशात सध्या विधानसभेच्या निवडणूका सुरु आहेत. सध्या ३ टप्प्यातलं मतदान झालं असून आज मतदाराचा चौथा टप्पा आहे. अश्यात सगळ्या देशात युपी आणि यूपीतल्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरु आहे. तसही यूपीतलं राजकारण हे खऱ्या अर्थाने दिल्लीतलं…
Read More...

एकेकाळी जिगरी असलेले मित्र आज जानी दुश्मन झालेत

नुकतंच राष्ट्रीय राजकारणात अरविंद केजरीवाल यांचं नाव बरच गाजलं. तसं तर त्यांचं नाव नेहमीच चर्चेत असतं मात्र यंदाचं वैशिष्ट्य हे होतं की यावेळी त्यांच्या एका जुन्या मित्रामुळे केजरीवाल यांना बरेच ट्रोल केल्या गेलं. त्यांचा हा मित्र म्हणजेच…
Read More...

रथ यात्रा अडवल्यानं लालूंची हवा झाली, मात्र सरकार वाचवायला ११ चे ६९ मंत्री करावे लागले

१९९० ची गोष्ट. राममंदिरच्या मुद्द्याने अख्खा देश पेटला होता. एकेकाळी फक्त दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पक्षाचा रथ अडवाणींच्या नेतृत्वाखाली सुसाट सुटला होता. लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा जिथे जाईल तिथे त्यांचे जंगी स्वागत होत होते. भाजपाचा…
Read More...

सोनिया गांधी जर पंतप्रधान झाल्या तर मी टक्कल करून घेईन, सुषमांनी धमकी दिली होती

हा तो काळ होता तेंव्हाचा जेंव्हा सुषमा स्वराज यांना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे उत्तराधिकारी मानले जात होते.जेंव्हा कर्नाटकातील बेल्लारी मतदारसंघातून यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात त्यांनी लोकसभा निवडणूक…
Read More...

१२व्या वर्षी शाळा बंद झाल्यानंतर प्रियांका गांधींनी राहुल गांधींना आजतागायत एकटं सोडलं नाहीये

"मी माझ्या भावासाठी माझा जीव देऊ शकते आणि तोही माझ्यासाठी जीव देऊ शकतो" प्रियांका गांधींचं काही दिवसांपूर्वीची या वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली होती. राहुल गांधींना विरोधकांनी घेरलं असताना प्रियांका गांधी यांनी राहुल गांधींच्या बाजूने…
Read More...

आधी मोदींना गुपचूप सपोर्ट करणारे केसीआर आता थेट त्यांच्याविरोधात नेते उभे करतायेत

केंद्रात भाजप सत्तेत आहे. सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपला विरोधी पक्ष जमेल तितका आणि शक्य तितका विरोध करत आहेत. यात काही पक्ष आघाडीवर आहेत त म्हणजे, समाजवादी, तृणमूल आणि काँग्रेस देखील बाकी प्रादेशिक पक्षांचा देखील मोठा वाटा यात आहे.…
Read More...

मायावतींनी मुख्यमंत्री झाल्यानंतर बाप-लेकाला नजरकैदेत ठेवले होते

उत्तर प्रदेशाचं राजकारण...तेथील नेते आणि त्यांचे किस्से संपता संपत नाहीत...आता काय एक किस्सा म्हणजे साधारण नसतो...राजकीय इतिहासात अशा घटना राजकीय समीकरणे बदलवतात. असो थेट मुद्द्याला येते.. उत्तर प्रदेशात लवकरच विधानसभा निवडणुका होणार…
Read More...

सभापतींनी भाषणावर टाळ्या वाजवण्याची प्रथा नव्हती पण त्यांना राहवलं नाही

सतारवादक भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मभूषण यासह अनेक पुरस्कारांचे मानकरी म्हणजे रविशंकर...रविशंकर यांचे शिक्षण वाराणसी आणि पॅरिसमध्ये झाले आणि ते १९४९ मध्ये ऑल इंडिया रेडिओमध्ये रुजू झाले. रविशंकर हे १९८६ ते १९९२ या काळात राज्यसभेचे…
Read More...

केंद्र आणि राज्याचा ताळमेळ लागावा म्हणून राज्यपाल नियुक्त केले पण घडतंय काहीतरी वेगळंच !

एका म्यानेत दोन तलवारी बसू शकत नाही असं म्हणतात. राजकारणात देखील हेच खरं आहे. विशेषतः राज्यात मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात होणारी खडाजंगी आपण नेहमी बघत असतो. राज्यपाल हे राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख जरी असले तरी खरी सत्ता…
Read More...

मोदींच्या ‘टुकड़े-टुकड़े गॅंग’ च्या आरोपांना तोंड देणारे अधीर रंजन चौधरी कोण आहेत

आज लोकसभेत मोठी जुगलबंदी पाहायला मिळाली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले. याशिवाय यावेळेस देखील मोदींनी नेहरूंवर टिका करायला विसरले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या…
Read More...