Browsing Category

दिल्ली दरबार

योगी आदित्यनाथांच्या गोरखनाथ मठापासून रामजन्मभूमी आंदोलनाला सुरवात झाली..

गोरखपूरचे गोरखनाथमठ राजकारणात आपले महत्व राखून आहे. आजचे गोरखनाथ मठाचे पीठाधीश योगी आदित्यनाथ हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या आधी नाथसंप्रदायाच्या या मठाचे मुख्य महंत होते योगी अवैद्यनाथ.ते सुद्धा खासदार आणि रामजन्मभूमी…
Read More...

मुंडे-महाजन यांना रामजन्मभूमी आंदोलनात हिरा सापडला: मनोहर पर्रीकर

शेकडो वर्ष गोव्यावर पोर्तुगीजांनी राज्य केलं. स्वातंत्र्यानंतरही गोवन संस्कृतीवर त्यांची छाप कायम राहिली. ठिकठिकाणी असलेले चर्च ख्रिस्ती बांधवावर व एकूणच गोव्याच्या राजकारणावर पकड ठेवून होते. भारतीय जनता पार्टी सारख्या हिंदुत्ववादी…
Read More...

नरसिंह रावांनी मनमोहनसिंग यांना सांगितलं होतं, “यश मिळालं तर आमचं, अपयशाचे धनी तुम्ही!”

आज भारताने जागतिकीकरण स्वीकारले याला ३० वर्षे पूर्ण झाली. २४ जुलै १९९१ रोजी भारताचे तेव्हाचे अर्थमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारणारं ऐतिहासिक अर्थसंकल्प लोकसभेत मांडले होते. या जागतिकीकरणामुळे भारताच्या फक्त…
Read More...

म्हणून तयारी असूनही पी.व्ही. नरसिंह राव यांनी अणुचाचणी घेतली नाही.

राजीव गांधींच्या हत्येनंतर कॉंग्रेसची सूत्र पी.व्ही.नरसिंह राव यांच्याकडे आली. ते पंतप्रधान बनले. तस बघायला गेलं तर हे अल्पमतातील सरकार होतं. कॉंग्रेसमधले अनेक दिग्गज नेते कुरघोडी करण्यासाठी तयार होते पण नरसिंहराव यांनी चतुराईने सगळ्यांची…
Read More...

दिल्लीत दूध वाटणाऱ्या पोराने राजकारणात राजेश पायलट होवून दाखवलं

राजाबाबू पिक्चरमधला ओपनिंग सीन. गोविंदाच्या एन्ट्री पूर्वी कादरखान बंगल्याच्या हॉलमध्ये बसलाय. तिथेच वरती गोविंदाचे वेगवेगळे फोटो लटकवलेत. एका फोटोत गोविंदा डॉक्टर झालाय तर दूसऱ्या फोटोत गोविंदा वकिल झालाय. तिसऱ्या फोटोत गोविंदा नेता झालाय.…
Read More...

आणि सॅम माणेकशॉ यांनी भारतातली सर्वात मोठी दंगल रोखून दाखवली.

भारताचे पहिले फिल्ड मार्शल म्हणून जनरल सॅम माणेकशॉ यांना आपण सगळे ओळखतो. ते निडर सेनानी टर होतेच पण त्यांची आणखी एक ओळख हजरजबाबी स्पष्टवक्ता अशी देखील होती. खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी यांना बांगलादेश युद्धावेळी आपली कठोर मत सुनवायला ते…
Read More...

अमेरिकन जोडप्याचं अपहरणं झालं आणि खंडणी तामिळनाडू सरकारकडे जमा करायची मागणी आली. 

भारत, श्रीलंका, तामिळनाडू आणि अमेरिका अशा चौघांची वेगवेगळी भूमिका असणारं एक अपहरणनाट्य झालं होतं. ज्यामध्ये प्रमुख डावपेच टाकले होते ते ईलम पीपुल्स रिवॉल्यूशनरी लिबरेशन फ्रॅंट या दहशतवादी संघटनेने. या अपहरनाट्याचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो…
Read More...

कोका कोलाला देशाबाहेर घालवून जॉर्ज फर्नांडिस यांनी सरकारी कोला आणला होता.

तर भिडूनो गोष्ट आहे १९७७ ची. हा या गोष्टीत साल महत्वाचं आहे. कारण तुम्हाला पुढे कळेलच. तर झालं असं होतं की त्यावर्षी इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी मागे घेतली होती. तेव्हा झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले तर…
Read More...

चीनचा निषेध करण्यासाठी वाजपेयींनी ८०० मेंढ्यांचा कळप घेऊन आंदोलन केलं होतं

गोष्ट आहे १९६५ सालची. भारतात तेव्हा लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते. भारताच्या पश्चिमी सीमेवर पाकिस्तानसोबत आपले युद्ध सुरू होते. अख्खा देश आपल्या सैनिकांच्या पाठीशी उभा होता. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या जगाचं लक्ष भारत व…
Read More...

आणि प्रमोद महाजनांनी चीनच्या नेत्याला भारतीय लोकशाहीचा अर्थ समजावून सांगितला.

भारतीय राजकारणात कै.प्रमोद महाजन यांना मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळखले जायचे. खास त्यांचं वक्तृत्व ऐकण्यासाठी लोक सभांना गर्दी करायचे. या सभा त्यांनी जशा गाजवल्या. तसेच आपल्या संसदेमधल्या भाषणांनी विरोधकांनाही जिंकले. गोष्ट आहे नव्वदच्या…
Read More...