Browsing Category
माहितीच्या अधिकारात
OBC आरक्षण देणारे “बी.पी. मंडल” कोण होते माहित आहे का..?
७ ऑगस्ट १९९० चा दिवस होता. तेव्हा देशाचे पंतप्रधान होते व्हीपी सिंह आणि उप पंतप्रधान होते देवीलाल. दोघांच्यामध्ये मतभेद चालू असल्याच्या बातम्या होत्या. पण वातावरण शांत होतं.
याच दिवशी संध्याकाळच्या वेळेस पंतप्रधान व्हीपी सिंह यांनी…
Read More...
Read More...
इतिहासातले साडे तीन शहाणे कोण? नाना फडणवीसांना अर्धा शहाणा का म्हणायचे?
तस बघायला गेलं तर मराठी मध्ये साडे तीन आकड्याला खूप महत्व आहे. आपल्या कॅलेंडरमध्ये साडे तीन मुहूर्त मुख्य मानले गेले आहेत, तसंच महाराष्ट्रात देवीची साडे पिठं महत्वाची मानली जातात तर मराठ्यांच्या इतिहासात साडे तीन फाकडे साडे तीन शहाणे आपण…
Read More...
Read More...
म्हणून काहीही करून शरद पवारांना आपल्या पक्षाकडे विधानसभाध्यक्ष पद पाहीजे…
२८ नोव्हेंबर २०१९ चा दिवस महाराष्ट्रात वेगळीच समीकरण होऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली. कोणालाच वाटल नव्हत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष आघाडी करुन सरकार स्थापन करतील.
सरकार स्थापन झाल. मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे गेल. हे…
Read More...
Read More...
ब्रिटिशांनी युरोपात मिळवलेल्या विजयाचे खरे शिल्पकार ‘मराठा लाइट इन्फंट्री !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वारसा जपणाऱ्या ब्रिटीश काळात जन्म झालेल्या आणि आजवर कार्यरत असलेल्या ‘मराठा लाइट इन्फंट्री’ ही गाथा शौर्याची आणि बलिदानाची आहे.
छत्रपती शिवरायांच्या आदेशाने तानाजी मालुसरेंच्या नेतृत्वात…
Read More...
Read More...
आजचे दिल्लीतले काँग्रेसचे मुख्यालय आंग सान सू की यांचे आश्रयस्थान बनले होते
आजच म्यानमारमध्ये लष्करानं तिथल्या सर्वोच्च नेत्या आंग सान सू की यांना अटक करून सत्ता आपल्या हातात घेतली आहे. देशाचे राष्ट्रपती विन म्यिंट आणि सत्तारुढ पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांना लष्कराकडून अटक करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या…
Read More...
Read More...
एका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…
परवा एक बातमी आली. पगार थकल्याने बस चालकाने पाच बस पेटवल्या. साहजिक बातमी न वाचता कमेंट करणाऱ्यांची संख्या अधिक होती.
राज्यात एस्टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार, तोट्यात चालणारी बस, कमी पगाराचं गणित वगैरे वगैरे मुद्दे लक्षात…
Read More...
Read More...
आज डीपी बदलला मात्र, तब्बल ५२ वर्ष संघाच्या मुख्यालयात तिरंगा फडकत नव्हता..
यंदा भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा होतोय. यानिमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर-घर तिरंगा' या मोहिमेची घोषणा केली आणि सोबतच नागरिकांनी आपापल्या सोशल मीडियावर तिरंग्याचा डीपी ठेवावा असंही आवाहन केलं. पंतप्रधान नरेंद्र…
Read More...
Read More...
महात्मा गांधी, तेंडुलकर-कांबळीचा रेकॉर्ड ते मराठा मोर्चा : असा आहे आझाद मैदानचा इतिहास
शेती कायदे रद्द करण्यासाठी आज मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन होतं आहे. महाराष्ट्रातले शेतकरी आज मुंबईच्या या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. विशेष म्हणजे केंद्राच्या या कायद्यांना विरोध करण्यासाठी राज्य सरकारमध्ये सत्तेत असणारे घटक पक्ष…
Read More...
Read More...
पुण्यातल्या जगप्रसिद्ध पेठांचा इतिहास असा आहे…
पुणे, शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर अशी जगभर ओळख. सोबतच या शहराने आपल्या जाज्वल्य इतिहासाने स्वतःची वेगळी ओळख तयार केली. इथलं खानपान, परंपरा हे सर्वच प्रसिद्ध झालं. आधुनिक काळात इथल्या पाट्यांनी इतिहास घडवला.
या शहराला जागतिक…
Read More...
Read More...
भारतीय स्त्रीमुळे आयर्लंडच्या महिलांना मिळालेलं हे स्वातंत्र्य त्या कधीही विसरणार नाहीत.
जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये तिथल्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या स्थानिक रूढी, परंपरा यानुसार कोणती गोष्ट करायची आणि कोणती करायची नाही याचे नियम बनवलेले असतात. तर काही नियम कायदा करून बनवले जातात. तर काही नियमांचा उल्लेख थेट राज्यघटनेत…
Read More...
Read More...