Browsing Category
माहितीच्या अधिकारात
आणि, हत्तीवर बसून इंदिरा बाई पुन्हा राजकारणात आल्या.
‘सिंहासन खाली करो, के जनता आती है’
लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात घोषणा दिली होती. सारी जनता इंदिरा गांधींच्या विरोधात उभा ठाकली होती. देशात इतिहास रचला जाईल अस वातावरण होतं आणि झालं…
Read More...
Read More...
पंजाब नॅशनल बँकेतील पहिला घोटाळा लाला लजपत राय यांनी बाहेर काढला होता !
महान स्वातंत्र्यसैनिक लाला लजपत राय आपल्याला प्रामुख्याने माहित असतात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जहाल गटाची तिकडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘लाल-बाल-पाल’मधले लाल म्हणून किंवा सायमन कमिशनच्या विरोधातील आंदोलनात ब्रिटिशांनी केलेल्या…
Read More...
Read More...
त्यांनी ३०० बॉम्बने ब्रिटीश आर्मी उडवायची योजना बनवली होती !
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सशस्त्र क्रांती आंदोलनाचा देखील अतिशय महत्वाचा वाटा राहिलेला आहे. अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीपासून मुक्त करण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं.…
Read More...
Read More...
वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्याने जवाहरलाल नेहरूंचे प्राण वाचवले होते !
२ ऑक्टोबर १९५७.
साधारणतः सायंकाळचे ५.३० वाजलेले असतील. राजधानी दिल्लीतल्या जंतरमंतर मैदानावर एका अलिशान शामियाण्याला भीषण आग लागली होती. त्यावेळी एक १४ वर्षाच्या स्काऊट लीडर मुलाने आपल्या प्राणांची कसलीही चिंता न करता आधी पंतप्रधान…
Read More...
Read More...
आईनस्टाईनच्या सापेक्षवादाच्या सिद्धांताला आव्हान देणारा भारतीय गणितज्ञ हलाखीत जीवन जगतोय !
बिहारचे जगविख्यात गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह हे आज हलाखीचं जीवन जगताहेत. आपल्यापैकी अनेकांसाठी हे नाव नवीन असेल, परंतु कधीकाळी या गणितज्ञाच्या प्रतिभेला जग सलाम करत होतं. किंबहुना आज देखील त्यांनी केलेल्या संशोधनाचा अभ्यास केला जातो.
कोण…
Read More...
Read More...
अमर्त्य सेन यांचा जन्म झाल्यावर खुद्द रवींद्रनाथ टागोर यांनी त्याचं नामकरण केलं होत, “अमर्त्य…
अमर्त्य सेन. अर्थशास्त्राचा नोबेल जिंकणारे एकमेव भारतीय. त्यांच्या यशामागे त्यांनी केलेले कष्ट, अभ्यास आणि संशोधन हे सगळ तर आहेच पण आणखी एक गोष्ट आहे जिला ते नेहमी आपल्या नोबेलचे श्रेय देतात.
भारताचे पहिले नोबेलवीर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर…
Read More...
Read More...
जेलमध्ये जाळण्यात आलं आणि बाहेर आत्महत्येच्या बातम्या पेरल्या : गोष्ट स्वातंत्रसैनिकाची.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लाखो स्वातंत्र्यसैनिकांचं योगदान राहिलेलं आहे. अनेकांनी भारतभूमीवर केलेल्या आपल्या रक्ताच्या अभिषेकाची फलश्रुती म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला मिळालेलं स्वातंत्र्य होय.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या…
Read More...
Read More...
हिंदी आणि इंग्रजी येत नव्हती म्हणून त्यांनी देशाचं पंतप्रधानपद नाकारलं !
तीन वेळा तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले आणि पुढे काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले के.कामराज हे स्वातंत्र्य भारतातल्या राजकीय पटलावरील सर्वात पहिले ‘किंगमेकर’ समजले जातात. त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात देशाला २ पंतप्रधान दिले आणि एक वेळा तर…
Read More...
Read More...
स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या रहस्याचा गुंता CBI ला २३ वर्षानंतरही उकलता आलेला नाही !
सीबीआय ही देशाची सर्वात महत्वाची तपास संस्था. त्यामुळेच कुठलंही महत्वाचं प्रकरण असेल तर त्याची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी जोर धरते. पण आज आम्ही तुम्हाला सांगतोय एका अशा गूढ प्रकरणाबद्दल जे होऊन आता जवळपास २५ वर्षांचा कालावधी लोटलाय,…
Read More...
Read More...
स्वामी विवेकानंद यांच्या एका भाषणाने मार्गारेट नोबेलच भविष्य बदलून गेलेलं.
मार्गारेट एलिझाबेथ नोबेल यांची आज जयंती. आत्ता मार्गारेट नोबेल म्हणल्यानंतर नेमक्या कोण हे अनेकांना समजणार नाही पण भगिनी निवेदिता म्हणल्यानंतर अनेकांच्या डोळ्यासमोर शाळेतल्या पाठ्यपुस्तकात वाचलेला इतिहास डोळ्यासमोर येईल.
कोण होत्या भगिनी…
Read More...
Read More...