Browsing Category

माहितीच्या अधिकारात

एव्हरेस्टवर तिरंगा फडकवणारा पहिला भारतीय !

एव्हरेस्ट  जगातलं सर्वात उंच शिखर. कुठल्याही शिखराने आपल्या उंचीचा अभिमान मिरवावा इतकी या शिखराची उंची. ८ हजार ८४८ मीटर. जगभरातला कुठलाही गिर्यारोहक असूद्यात, एव्हरेस्ट सर करणं हे त्याचं स्वप्न असतंच. आजघडीला अनेक भारतीयांनी एव्हरेस्टवर…
Read More...

हि गोष्ट त्याच पहिल्या गोळीची ज्यामुळे भारतात एन्काउंटरचा प्रकार सुरू झाला

प्रदिप शर्मा, दया नायक, साळसकर असे कित्येक अधिकाऱ्यांची नाव आली की पहिला शब्द येतो तो एन्काउंटर स्पेशॅलिस्ट. कित्येक गुंडाचा य़शस्वी खातमा करुन या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डला वेळीच वेसण घातली. पण भारतात या एन्काउंटर सुरवात कधी आणि…
Read More...

पंडित जवाहरलाल नेहरू क्रिकेटची बॅट घेऊन मैदानात उतरले होते !

भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करायचा म्हंटलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या कितीतरी वेगवेगळ्या पैलूंचा वेगवेगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो. एका संपन्न कुटुंबाची पार्श्वभूमी असूनही स्वतःला देशाच्या…
Read More...

कराराच्या वेळी इंदिराजींना सावध करायला अटलजी शिमल्याला गेले होते !

१९७१ सालच्या बांगलादेशच्या निर्मितीनंतरच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेला ‘शिमला करार’ हा भारताच्या राजकीय इतिहासात युद्धातील विजयानंतर तहामध्ये झालेल्या पराभवाचं उत्तम उदाहरण समजला जातो. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी…
Read More...

दुबईची राजकुमारी दुर्दैवी देखील असू शकते, वाचा म्हणजे लक्षात येईल.

तुम्हाला कोणी सांगितलं की एका पंतप्रधानाची पोरगी जिचं खानदान अख्या देशाचं मालक आहे, तर तुम्ही विचार कराल की कसली नशिबवान पोरगी आहे. जस काय सटवीने हिच्याच हातात पेन देऊन स्वतःचं नशिब लिहायला सांगीतलं. पण या बाबतीत तस काहीच नाहीये . ही कहानी…
Read More...

काँग्रेसमधला नेता ज्याने जवाहरलाल नेहरूंना पराभवाचं तोंड दाखवलं !

राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन. स्वातंत्र्यसैनिक, प्रख्यात वकील आणि पत्रकार, भाषा अभ्यासक असणारे पुरुषोत्तम दास टंडन हे काँग्रेसमध्ये राहून पंडित जवाहरलाल नेहरूंचा खुलेपणाने विरोध करणारे राजकीय नेते म्हणून ओळखले जायचे. पुरुषोत्तम दास टंडन…
Read More...

नेताजी मला जाताना म्हणाले होते, “हम आझाद भारत मैं मिलेंगे”. 

“मैं वो दिन जीते जी कभी नहीं भूल सकता. मैंने बर्मा-थाईलैंड बॉर्डर पर सीतांगपुर नदी के पास कार से उन्हैं उतारा था. मैं उनके साथ खुद भी जाना चाहता था लेकिन उन्होंने यह कहकर वापस भेज दिया कि हम आजाद भारत में मिलेंगे. इसके बाद नेताजी से मेरी…
Read More...

किस्से त्या नेत्याचे, ज्यांच्यामुळे मोदींना गुजरात सोडावं लागलं…

गुजराती जनतेमध्ये आणि आपल्या समर्थकांमध्ये ‘बापू’ म्हणून ओळखले जाणारे गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंग वाघेला पुन्हा एकदा गुजरातच्या राजकीय पटलावर सक्रीय होऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच २०१९ साली मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी…
Read More...

भारताचे पहिले अर्थमंत्री, जे पुढे पाकिस्तानचे पंतप्रधान बनले !

लियाकत अली खान. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी १९४६ साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं होतं. या अंतरिम सरकारमध्ये अर्थमंत्री पदावर विराजमान होते लियाकत अली खान, जे पुढे दीड वर्षानंतर वेगळ्या…
Read More...

भारताच्या इतिहासातील रहस्यमय ‘चपाती आंदोलन’, ज्याने ब्रिटीश सरकार भयभीत झालं होतं !

भारताच्या इतिहासातील एक गूढ म्हणून चपाती आंदोलनाकडे बघितलं जातं. विशेष म्हणजे चपाती आंदोलनाचं गूढ अजूनपर्यंत उकललेलं नाही. असं असलं तरी इतिहासकारांच्या मते या आंदोलनामुळे ब्रिटीश सरकार भयभीत झालं होतं. नेमकं होतं काय चपाती आंदोलन...? १८५७…
Read More...