Browsing Category

माहितीच्या अधिकारात

राजीव गांधींनी शहाबानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय एम.जे.अकबरांच्या सल्ल्यावरून पलटवला होता..?

दिल्ली दरबारात सध्या सर्वाधिक चर्चिलं जात असलेलं नाव म्हणजे एम.जे. अकबर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात विदेश राज्यमंत्री पदावर कार्यरत असलेल्या एम.जे. अकबर यांच्यावर #MeToo आंदोलनाच्या माध्यमातून अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक…
Read More...

पाकिस्तानमधील हिंगलाज भवानी कोल्हापूरच्या गडहिंग्लजला कशी आली..?

पाकिस्तानमध्ये एक देवीच मंदिर आहे जिथं हिंदू आणि मुसलमान दोघेही नतमस्तक होतात. ऐकून आश्चर्य वाटलं ना ? पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील हिंगोल नदीच्या तीरावर मकरान टेकड्यांमधील एका गुहेत "हिंगलाज देवी "चे मंदिर आहे. हे मंदिर  ५१…
Read More...

मराठी डॉक्टरने लाखो चिनी माणसांचे प्राण वाचवले होते. चीनमध्ये त्यांचा पुतळा उभारलाय !   

चीनच्या स्वातंत्र्यानंतर चीनच्या ज्या कुठल्या राजकीय नेत्याने भारताला भेट दिली त्या सर्वांच्या भारत दौऱ्यातील नियोजित कार्यक्रम एक गोष्ट सामान्यतः सारखीच होती. ती म्हणजे मुंबईतील डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या कुटुंबियांची भेट घेणं.…
Read More...

ताजमहाल नसून तेजोमहालय आणि ख्रिश्चानिटी नसून कृष्ण-नीति असे म्हणणारे पु. ना. ओक

पुरुषोत्तम नागेश ओक या नावाने त्यांना काहीच जन ओळखत असतील पण पु.ना. ओक म्हटल्यावर लगेच आठवत, "अरे हे तर तेजोमहल वाले पु. ना. ओक ". सध्या whatsapp आणि फेसबुक या माध्यमांवर अनेक इतिहासवीर थोडा कल्पित थोडा सत्यावर आधारित इतिहास लिहून फोरवर्ड…
Read More...

चित्रकुटमधील बालाजी मंदिर औरंगजेबाने बांधलं होतं ?

मुघल बादशाह औरंगजेबच्या धार्मिक कट्टरतेचे आणि त्याने ध्वस्त केलेल्या मंदिर आणि गुरुद्वारांचे अनेक किस्से आपण ऐकलेलेच असतील. पण चित्रकुटमधील बालाजी मंदिराच्या निर्मिती संदर्भातील किस्सा मात्र औरंगजेब बादशहाच्या धार्मिक कट्टरतावादी…
Read More...

त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली अन ‘संसदेने’ जिवंतपणीच श्रद्धांजली वाहण्याचा पराक्रम…

व्हाट्सअप, फेसबूकवर एक बातमी पसरू लागली, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन. आता त्यांचं खरंच निधन झालं आहे का याची शहानिशा न करता लोकांनी मेसेज फॉरवर्ड करायला सुरुवात केली, फेसबुक वीरांनी पोस्ट लिहिल्या. अगदी मोठमोठे नेते,…
Read More...

खरच बौद्ध भिक्खुंकडे चमत्कारिक शक्ती असते का ?

आपले भिडू लोक आम्हाला नवनवीन रंजक प्रश्न पाठवत आहेत आणि आम्हाला सुद्धा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला डोकं खाजवायला लागत आहे. या उत्तरांमधून आमच्या पण माहितीमध्ये बरीच मदत होत आहे. आता हाच प्रश्न बघा ना , "बौद्ध भिक्खु कड़े…
Read More...

राजपुताण्याच्या स्वाभिमानासाठी एका स्त्रीला सती जावं लागलं !

राजस्थान ही वीर राजपुतांची भूमी. ज्या भूमीवर महाराणी पद्मावतीने जोहर केला होता, त्याच भूमीवर ‘करणी सेने’ने संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावत’ चित्रपटाविरुद्ध एल्गार पुकारून चित्रपटात काम करणाऱ्या दीपिका पदुकोनला नाक कापण्याची धमकी देण्याचं…
Read More...

खरंच पूर्वीच्या काळी युद्धात २०० किलोच्या तलवारी वापरल्या जायच्या का..?

अनेक ऐतिहासिक किस्से ऐकताना कधीतरी आपल्या कानावर पडलेलं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांकडे ६२ किलोंची तलवार होती, महाराणा प्रताप २०० किलोचा अंगरखा घालायचे. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की खरंच असं होतं का? इतक्या वजनदार गोष्टी त्यांचा…
Read More...

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाची तब्बल २७ वेळा नोबेलसाठी शिफारस करण्यात आली होती !

२०१८ सालच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा व्हायला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील नोबेल विजेत्यांची नावे समोर येताहेत. त्या पार्श्वभूमीवर तब्बल २७ वेळा नोबेल पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळून देखील नोबेलने हुलकावणी दिलेल्या…
Read More...