Browsing Category

माहितीच्या अधिकारात

अर्धे हिंदू आणि अर्धे मुसलमान असणारे हुसैनी ब्राम्हण.

धर्माच्या नावावर लोकांना एकमेकांमध्ये लढवून त्यावर आपल्या राजकीय स्वार्थाच्या पोळ्या भाजून घेणारे पायलीला पसाभर राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात असताना धार्मिक सौहार्दाची मिसाल बनून समोर येणाऱ्या अनेक घटना देखील…
Read More...

ते दाऊदचा फोटो काढू लागले तोच, कोणाच तरी लक्ष त्यांच्याकडे गेलं…

दाऊदने त्याच्या आयुष्यात कायमच गोपनीयता जपली. सुरवातीला काही सार्वजनिक ठिकाणी तो दिसायचा, मात्र त्याच्या सभोवती कायम त्याच्या बॉडीगार्डसचा पहारा असायचा. अनेकांमध्ये त्याच्याबद्दलची भीती आणि त्याचं आकर्षण होतं. त्याला मात्र  प्रत्येक सामान्य…
Read More...

कंगना म्हणते त्याप्रमाणे भगतसिंगांच्या फाशीला गांधीजी जबाबदार होते का..?

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले असं म्हणणाऱ्या थोर इतिहासकार कंगना राणावत यांनी काल इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. त्या म्हणाल्या “महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंग यांना फाशी…
Read More...

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष, ज्यांना मारून भर चौकात टांगण्यात आलं होतं !

गुलाल !  सध्याच्या पिढीने पाहिलेला सगळ्यात भारी पॉलिटिकल ड्रामा. या पिक्चरमध्ये खूप भारी भारी डायलॉग आहेत. तर त्याबद्दल परत कधी तरी, गुलाल मध्ये एक प्रसंग आहे ज्यात डूकी बना जडवालच्या चमचांना सांगत असतो, " ये सब खतम करो. मैं करने पर आया…
Read More...

महाराष्ट्राच्या मातीनं जगाला “डंगरी जिन्स” दिली, कशी ?

भारताचा सुपरस्टार सलमान खान आणि लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये शिकणारा बालाजी यांच्या कपड्यात कोणते साम्य असू शकते? दोघेही रोज न चुकता जीन्स वापरतात. भलेही त्यांच्या जीन्सच्या किंमतीमध्ये जमीन अस्मानाचं अंतर असेल मात्र जीन्स हा आपला राष्ट्रीय…
Read More...

खरंच व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे का..?

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात शिवाजी महाराजांच्या नावाला अनन्यसाधारण महत्व आहे. महाराजांच्या पराक्रमाच्या आख्यायिका ऐकतच आपण लहानचे मोठे झालेलो असतो. त्यामुळे सहाजिकच आपल्याला महाराजांविषयी प्रचंड अभिमान देखील असतो. महाराजांचं…
Read More...

नेहरूंच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव मनमोहन सिंगांनी नाकारला होता !

२००४ ते २०१४ असे सलग १० वर्षे देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान राहिलेल्या मनमोहन सिंग यांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिलं काम काय केलं असेल तर त्यांनी आपण ज्या पंजाब विद्यापीठातून शिकलो त्याच पंजाब विद्यापीठात प्राध्यापक…
Read More...

देशाच्या इतिहासात सरन्यायाधीश, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीपद भूषविलेला एकमेव माणूस !

मोहम्मद हिदायतुल्ला यांचा आज स्मृतिदिन. अतिशय प्रतिष्ठीत विधिज्ञ आणि शिक्षणतज्ञ असलेल्या मोहम्मद हिदायतुल्ला यांचा जन्म १७ डिसेंबर १९०५ रोजी एका उच्चभ्रू मुस्लीम कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील उर्दूतील नामवंत कवी होते. त्यांच्याकडूनच…
Read More...

पेरियार- आधुनिक तामिळनाडूचा जन्मदाता !

साल होतं १९०४. तामिळनाडूच्या एका सुखवस्तू कुटुंबातला मुलगा काशी विश्वनाथला गेला होता. तिथे फिरताना पोटात कावळे ओरडायला लागल्याने जेवणासाठी तो एका ढाब्यावर गेला, पण तो ब्राम्हण नसल्याने त्याला अन्न नाकारण्यात आलं. तो थोडासा बाजूला…
Read More...

मुख्यमंत्रीपद भूषविलेले राजकारणी, जे कधीकाळी इंजिनिअर होते !

भारतीय इंजिनिअर्स हे एक अद्भुत रसायन असतं. इंजिनियरिंगच्या चार वर्षात (काही काही वेळा हा आकडा ८ पर्यंत ही जातो) माणूस भूतलावरचे जेवढे आगाध ज्ञान गोळा करतो त्याची तुलना कशाशीच होऊ शकणार  नाही. या ज्ञानाचा कुठे प्रॅक्टिकल उपयोग करो अथवा न…
Read More...