Browsing Category

मुंबई दरबार

मुस्लिम मुख्यमंत्री म्हणून हिणवलं पण त्यांच्यामुळेच उत्तरेत शिवदर्शनाचा कार्यक्रम गाजला…

मंत्रालयात प्रवेश केल्याबरोबर समोर छत्रपती शिवरायांचे भव्य चित्र दिसते. राज्याची स्थापना होवून वीस वर्ष झाली होती तरी मंत्रालयात शिवरायांचे चित्र असावे असे एकाही मुख्यमंत्र्याला वाटले नव्हते. अखेर त्यांनी निर्णय घेवून ते चित्र तिथे लावले.…
Read More...

नागपूर करारानुसार ६ आठवडे होणारं अधिवेशन ६ दिवसांवर येऊन ठेपलंय

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे....नागपूर करारानुसार हे अधिवेशन खरं तर नागपुरात घेणं अपेक्षित होतं मात्र माननीय मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरतंय…
Read More...

विधानसभा अध्यक्षपदाच्या रेसमध्ये काँग्रेसच्या कोणत्या नेत्याची वर्णी लागणार ?

यंदाचं अधिवेशन तसं अनेक कारणांनी गाजतंय...पहिल्या दिवशी भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांची नक्कल केली म्हणून विरोधी पक्ष पेटून उठला होता तर दुसरा दिवस हा मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून गाजला. याशिवाय या दोन दिवसात आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे…
Read More...

बाळासाहेब म्हणलेले, “UPA ला पाठिंबा देणे काळाची गरज आहे, कोणी आम्हाला गृहीत धरू नये “

सध्या देशाच्या राजकारणात सर्वात मोठी बातमी काय असेल तर ती म्हणजे शिवसेना आता युपीएत दाखल होणार आहे. एनडीएची साथ सोडल्यानंतर हे जवळपास निश्चित झालंय. आणि युपीए मध्ये सहभागी होण्याचा त्यांचा मुहूर्तदेखील ठरलाय. जानेवारीच्या पहिल्या…
Read More...

नगरच्या विखे पाटलांनी राजकारणाची सुरुवात केली ती कोल्हापूरच्या ऐतिहासिक अशा बिंदू चौकातून

कोल्हापूरचा बिंदू चौक म्हणजे हार्ट ऑफ द सिटी! या चौकाच नावं घेतलं की डोळ्यासमोर आपोआप येणारी दृष्य म्हणजे घोषणा आणि आंदोलन. हा बिंदू चौक कोल्हापुरातीलच नाही तर अनेक बड्या राजकारण्यांचं हक्काचं व्यासपीठ आहे. तेथूनच प्रतिस्पर्ध्यांना…
Read More...

तेव्हासुद्धा सरकारने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी पद्धतीने करा म्हणून मागणी केलेली

गेल्या जवळपास वर्षभरापासून विधानसभा अध्यक्षांची जागा रिकामी आहे. नाना पाटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर कित्येक वेळा या जागेवर नव्या चेहऱ्यासाठी चर्चा झाली. मात्र सत्ताधारी आणि विरोधक यांचं एकमत होईल तर खरं. पण शेवटी नियम समितीने यात डोकं…
Read More...

गरिबांना हक्काचं घर देण्यासाठी म्हाडा उभारलेली, आत्ता ती आमदारांना घरं देतीय…

म्हाडात घर मिळवण्यात बरेच जण पुढे असतात. म्हाडामध्ये लॉटरी असते, सोबत आरक्षण असत यात बरेच पत्रकार देखील असतात. आत्ता "म्हाडा" चा हा कारभार आज सुरू झाला का तर नाही. जशाजशा मुंबईतल्या जागा मलई देणाऱ्या ठरू लागल्या तशा तशा प्रत्येक काळात…
Read More...

एकेकाळचे बिझनेस पार्टनर विधानपरिषदेसाठी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत

विधानपरिषदेसाठी सहा पैकि चार ठिकाणी निवडणूक बिनविरोध झालीय. आता घोडेबाजार, मतदार पळवा-पळवी असलं काय आता ऐकायला येणार नाही असा जर तुम्ही विचार करत असाल तर थोडं थांबा. नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशीम या दोन ठिकाणी निवूडणूका होणार आहेत. त्यातही…
Read More...

महाराष्ट्रात देखील ममता दीदींनी काँग्रेसला फाट्यावर मारत सेना राष्ट्रवादीला महत्व दिलंय

देशाच्या राजकारणात काय खलबतं चाललीत हे आपण पाहतोच आहोत पण राज्याच्या राजकारणात जेंव्हा राष्ट्रीय राजकीय नेते एंट्री करतात तेंव्हा काहीतरी विशेष 'घडतंय' असं वाटतं...फक्त वाटतच नाही तर तसं चित्र देखील स्पष्ट होतंय...आम्ही बोलतोय ते म्हणजे …
Read More...

महाविकास आघाडीच्या दोन वर्षांच्या कालावधीत काय घडलं? काय बिघडलं?

फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या राजकारणात सगळ्यांना धक्का देणारी गोष्ट राज्यात २०१९ मध्ये घडली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष कधीच एकत्र येणार नाहीत, असा अंदाज अनेकांचा होता. मात्र हा अंदाज सपशेल चुकला आणि राज्यात…
Read More...