Browsing Category

मुंबई दरबार

तेलंगणाच्या ‘SHE TEAM’ च्या धर्तीवर महाराष्ट्राचं निर्भया पथक तयार झालं

७३ व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून मुंबईमध्ये निर्भया पथकाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. समाजकंटक, महिलांची छेड काढणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणारे हे पथक मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात येत…
Read More...

हटाव लुंगी म्हणत स्थापन झालेली सेना चक्क तमिळनाडूमध्ये सुद्धा जम बसवायचा प्रयत्न करते

लुंगी हा शब्द आठवला की पहिल्यांदा डोक्यात येतं ते म्हणजे शिवसेनेचं आंदोलन. मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेने सुरू केलेली हटाव लुंगी, बजाव पुंगी हे त्यांचं आदोलन फारचं गाजलं. मुंबईतील दक्षिण भारतीयांच्या वर्चस्वाला विरोध हा ६०…
Read More...

नियम कायदे महत्वाचे होतेच पण ते पाळताना दादांनी जमिनीशी नातं सुटू दिलं नव्हतं

काही माणसं राजकारणात गेल्यानंतर त्या क्षेत्रात इतकी हरवून जातात, की खास त्यांच्या अंगी असणारी खास वैशिष्ट्येही झाकोळून  जातात. मुखवटे चढविताना मूळ चेहेराच दिसेनासा होतो. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले वसंतदादा पाटील यांचं वैशिष्ट्य सुद्धा…
Read More...

शिक्षकांची तक्रार आली अन् मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेसहित सगळं बाजूला ठेवून शाळेला भेट दिली

भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांमधील संघर्ष आता चांगलाच पेटलाय. शिक्षकांनी प्रशांत बंब यांच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. उद्या हा मोर्चा काढला जाणार आहे.  महाराष्ट्राच्या इतिहासात जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शक्षकांबाबत वाद…
Read More...

गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर नाना पटोले ही भाजपचे नेते असते

अलीकडचीच एक गोष्ट आहे. देशात नुकताच जीएसटी लागू करण्यात आला होता. त्याबद्दल आपल्या पक्षातल्या खासदारांचं मत जाणून घेण्यासाठी मोदींनी दिल्लीत पंतप्रधान निवासमध्ये बैठक बोलावली. या बैठकीत मोदींनी जीएसटी बद्दल आपलं म्हणण मांडलं. खासदारांना…
Read More...

निवडणुका नगरपंचायतींच्या पण भविष्य टांगणीला लागलंय बड्या नेत्यांच !

राज्यात जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत एवढा हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळालाय, जो एखाद्या सिनेमाच्या स्टोरीला लाजवेल.
Read More...

मुंबई महापालिकेत भाजपला फाईट देण्यासाठी शिवसेनेचं ‘मिशन १५०’

निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली रे झाली की, प्रत्येक पक्ष आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी वेगवेगळे ॲक्शन प्लॅन तयार करतो. असेच काही ऍक्शन प्लॅन मुंबई महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत दिसणार आहेत. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना पक्षाची धुरा…
Read More...

गडकरी म्हणाले, मी चड्डीवाला आहे द्यायच असेल तर मतं द्या, नाहीतर राहिलं !

नितीन गडकरी म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्व. नागपुरी अघळपघळ आदरातिथ्य, पाहुणचार त्यांच्याकडेही पाहायला मिळतं. अगदी टोकाचे विरोधक समजल्या जाणाऱ्या राजकारण्यांशी ही त्यांची मैत्री असते हे चित्र सध्याच्या राजकारणातही अचंबित करणारी गोष्ट समजली…
Read More...

प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, श्रीमंती पैशात नाही तर घराबाहेर चपला किती आहेत यावरून मोजायची!

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे म्हणजे बंडखोर व्यक्तिमत्व. हिंदू धर्माचा त्यांना जाज्वल्य अभिमान तर होताच मात्र त्यात असलेले जातीभेद, अनिष्ठ रूढी परंपरा याबद्दल राग होता. हिंदू धर्माची सर्वसमावेशकता उच्चवर्णियांच्यामुळे नष्ट होत आहे यावरून…
Read More...

मुश्रीफांनी नगरचं पालकमंत्री पद सोडलंच तर त्याजागी प्राजक्त तनपुरेंची वर्णी लागणार?

गेल्या वर्षभरात म्हणजेच २०२१ मध्ये तरी अशी चर्चा होती कि, हसन मुश्रीफ त्यांचं पालकमंत्रीपद सोडणार !!! त्यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे.  मात्र वेळोवेळी मुश्रीफांनी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त…
Read More...