Browsing Category

मुंबई दरबार

शिवसेनेत प्रवेश करायचा असेल तर एक शपथ घ्यावी लागायची

प्रबोधनकार ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवरील छोटेखानी घरात शिवसेनेची स्थापना झाली. राजकीय पक्ष नव्हे तर मराठी माणसांची संघटना...म्हणून या पक्षाची नोंदणी करायला सुद्धा मराठी माणसांची मोठी झुंबड उडाली होती... शिवसेनेची पहिली जाहीर…
Read More...

आजीबाई म्हणाल्या, ”सगळं गाव यशवंताला नावाजतंय, त्याला हार घालाय आलिया”

संयुक्त महाराष्ट्राचा उदय झाल्यावर नव्या महाराष्ट्राची जडणघडण झाली ती यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली. कृषी-औद्योगिक समाजरचना, सहकारातून समाजप्रगती, विविध औद्योगिक वसाहती, सहकारी बॅंका, पतसंस्था, पूरक संस्था यांची उभारणी कोयनानगर…
Read More...

शोभाताई फडणवीसांनी काढलेल्या शेतकरी मोर्चामुळं मुख्यमंत्री स्वतः चंद्रपुरात आले होते

देशात गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलनामुळं वातावरण तापलेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त कृषीकायदे मागे घेणार असल्याचं जाहीर केलं असलं, तरी अजूनही आंदोलन मागं घेण्यात आलेलं नाही. कृषी कायद्यामुळं झालेलं आंदोलन हे काही…
Read More...

उद्योगपतींच्या खर्चाने परदेश दौरा केल्यामुळे मुख्यमंत्र्यांना माफी मागावी लागली होती

सध्याच्या राजकारणात उठसुठ एक वाक्य बोललं जातं.. 'हल्ली राजकारणात सुसंस्कृतपणा राहिला नाहीये.' तसं पाहायला गेलं, तर काहीसं खरंच अशी उदाहरणं दिसून येतात. बेताल वक्तव्य असो की, खाजगी टीका-टिप्पणी असो हे राजकारणी एकमेकांवर तुटून पडतात.…
Read More...

बाळासाहेबांनी एका नजरेत ओळखलं होतं, राज ठाकरेंचा राजीनामा संजय राऊतांनी लिहिलाय…

राजकारणात मैत्री टिकत नाही, असं कुणी म्हणालं तर त्याला महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास दाखवायला हवा. बाळासाहेब ठाकरे-शरद पवार, विलासराव देशमुख-गोपीनाथ मुंडे, शरद पवार-नितीन गडकरी या नेत्यांचे पक्ष वेगळे असले, हे एकमेकांचे राजकीय विरोधक…
Read More...

दंगल नियंत्रणात न आल्यामुळं सुधाकरराव नाईकांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गमवावी लागली होती

सध्या राज्यातलं वातावरण पुन्हा एकदा तापलंय. त्याचं कारण ठरतंय त्रिपुरामधला हिंसाचार. राज्यातल्या काही भागांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि दंगल म्हणलं की १९९२-९३ चा काळ आठवल्याशिवाय राहत नाही. आयोध्येतली बाबरी…
Read More...

मुख्यमंत्री नसताना त्यांच्या पदाची जबाबदारी कोणाकडे हा प्रश्न पूर्वापार चालत आलाय…

नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहेत. प्रकृतीच्या कारणाने त्यांना राज्याचा कारभार…
Read More...

शिवसेनेला निवडणूक जड जाणार म्हणून त्यांनी बीएमसीत वॉर्ड संख्या वाढवली का?

गेल्या बराच काळापासून आपण ऐकत आलोय कि, जवळपास १८-२० महानगपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यातच सर्वात चर्चेत असणारी आणि सर्वात मोठी मोठी महापालिका म्हणून ओळखली जाणारी म्हणजेच मुंबई महापालिका.   मुंबई महापालिकेच्या सदस्यांचा…
Read More...

जिल्हा बँकेत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे बिनविरोध होण्यामागं किंगमेकर आहेत रामराजे !

जिल्हा सहकारी बँक म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर थेट जिल्ह्याचं राजकारण आणि मोठ्या मोठ्या राजकीय व्यक्ती दिसू लागतात. त्यात आणि जिल्हा बँकांच्या निवडणुका लागल्या की उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी काहीशी गत नेत्यांची आणि त्यांच्या…
Read More...

मुंबईच्या मंत्र्यांना पार्टीचे निमंत्रण देऊन ड्रग्स प्रकरणात अडकवण्याचा प्लॅन होता का ?

"होय, मुंबईत झालेल्या ड्रग्ज पार्टीत मलादेखील काशिफ खानकडून निमंत्रण आले होते; मात्र मी त्या पार्टीत गेलो नाही. पण क्रुझवरील पार्टीची मला कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. त्या पार्टीच्या माध्यमातून काही तरी षड्यंत्र रचण्याचा डाव होता काय,…
Read More...