Browsing Category

मुंबई दरबार

एक काळ होता जेव्हा शिवसेनेला भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवायला लागली होती

भाजप आणि शिवसेना. एकेकाळचे सख्खे मित्र आणि आत्ताचे पक्के राजकीय वैरी. आधी मुख्यमंत्री पदावरुन कुरबूरी मग महाविकास आघाडी, भाजप विरोधी पक्षात जाणं, मग एकनाथ शिंदेंचं बंड, भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करणं अशा टप्प्यावर सध्या ही मैत्री उभी आहे.…
Read More...

वृत्तपत्र विक्रेत्यापासून मुख्यमंत्री बनलेले कन्नमवार मिडियाच्या बेछूट आरोपांचे बळी ठरले..

वृत्तपत्रांनी घडविलेल्या प्रतिमा नेहमी निर्दोषच असतात असे नाही. त्यातून तशा प्रतिमा घडविण्याची प्रतिज्ञाच करून बसलेले एखादे सामर्थ्यवान वृत्तपत्र मनात आणील तर एखाद्याची प्रतिमा त्याला हवी तशी उभी करू शकते. चळवळींच्या काळात निघणारी अन्…
Read More...

गुन्हेगारांशी लढणाऱ्या पोलिसांना विमा संरक्षण मिळालंय ते फक्त दत्ताजी नलावडे यांच्यामुळं..

गणेशोत्सव, शिवजयंती, ईद अथवा कोणताही सण समारंभ. संपूर्ण जग उत्साहात जल्लोषात ते साजरा करण्यात मग्न असते आणि आपले पोलीस दल मात्र ऊनवारा पावसाचा विचार न करता आपल्या ड्युटीवर तैनात असतो.  सण असो, महापूर असो अथवा सध्या सुरु असलेला कोरोनाची…
Read More...

तालुक्याला वीज मिळावी म्हणून विधानसभा गॅलरीतुन उडी मारणारा देशाचा ऊर्जा राज्यमंत्री झाला..

८ जुलै १९६८. महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होतं. मुंबईत सध्या पोलीस मुख्यालय आहे तिथे त्यावेळी विधानसभा भरायची. नेहमीप्रमाणे गर्दी भरली होती. खाली विधानसभेत आमदार तर प्रेक्षक गॅलरीमध्ये पत्रकार, कार्यकर्ते दाटीवाटीने बसले होते.…
Read More...

फक्त आनंद दिघेंच्या सांगण्यावरून बाळासाहेब त्या आदिवासी खेड्यात प्रचाराला आले.

नव्वदच्या दशकातील गोष्ट. राज्यात विधानसभा निवडणुका आल्या होत्या. जोरदार प्रचार सुरु होता. नेतेमंडळी पायाला भिंगरी लागल्या प्रमाणे राज्यभर फिरून प्रचारसभा रंगवत होते. काँग्रेस विरुद्ध शिवसेना भाजप युती असा अटीतटीचा सामना रंगला होता.…
Read More...

भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या IAS अधिकाऱ्याचं महाजनांनी तिकीट कापलं याला एक कारण होतं..

साल १९९८. देशाचं राजकारण बदलत होतं. काँग्रेस नेतृत्वहीन झाली होती, तिसरी आघाडी सत्तेत होती पण त्यांचा सुद्धा जोर नव्हता. त्याकाळात फॉर्ममध्ये होती भारतीय जनता पार्टी. अडवाणींनी दहावर्षांपूर्वी केलेल्या राम मंदिराच्या आंदोलनाला चांगली फळे…
Read More...

६ महिन्यांची मुदत देणाऱ्या डॉक्टरांना पवार म्हणाले, अजून पन्नास वर्ष तरी मला काही होणार नाही.. 

दिल्लीच्या अपोलो हॉस्पीटलमध्ये शरद पवारांवर केमोथेरेपी चालू होती. या काळात पवारांच्या तोंडातून सर्व दात काठून टाकण्यात आले होते. छोट्या सुईने तोंडाच्या आतला भाग जाळला जायचा. त्याच्यामुळे शरद पवारांचे ओठ आणि जीभ भाजून गेली होती. पाणी प्यायचं…
Read More...

मनोहर जोशींनी स्कीम केली आणि भुजबळांना पवारांच्या विरुद्ध निवडणुकीला उभं केलं.

ऐंशीच्या दशकातला काळ. महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे मोठा स्पेस होता. जनता दल, शेकाप यांची विरोधी पक्षाची जागा भरून काढण्यासाठी शिवसेना भाजप हे पक्ष प्रयत्नशील होते. अनेक नवीन नेते या आंदोलने चळवळी यातून समोर येत होते. आक्रमक…
Read More...

पवारांच्या सभेतल्या एका भाषणामुळे गौतम अदानींनी तिरोड्यात पॉवर प्रोजेक्ट बनवला..

सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या अहमदाबाद येथे झालेल्या गुप्त भेटीच्या अफवेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजून या बद्दल उलगडा झाला नसला तरी काही पत्रकारांनी ही राजकीय भूकंपाची सुरवात आहे…
Read More...

स्वत:ला लाच देण्यासाठी आलेल्या माणसाला पकडून देणारा गृहराज्यमंत्री महाराष्ट्राने पाहीलाय

१९८० चा काळ. महाराष्ट्रात पुलोदच सरकार होतं. काँग्रेसमधून फुटलेल्या आमदारांपासून ते जनता दल आणि कम्युनिस्ट पक्षांपासून ते जनसंघापर्यंत सगळ्या पक्षांची मोट या पुरोगामी लोकशाही दलाच्या आघाडीत बांधण्यात आली होती आणि मुख्यमंत्री बनले होते…
Read More...