Browsing Category
मुंबई दरबार
आंबेडकरांकडे मागणी करण्यात आली, दंडवतेंना नोकरीवरून काढून टाका
प्रो. मधु दंडवते. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाच्या राजकारणात जे मोजके आदर्श नेते होऊन गेले त्यात मधु दंडवते यांचा समावेश होतो. कोकण रेल्वेचं स्वप्न पूर्ण करणारे मधु दंडवते आपल्या शपथ विधी साठी स्कुटर वरून गेले होते, मंत्रिपद मिळाल्याची…
Read More...
Read More...
मोदींची जंगी सभा झाली तरी गायकवाडांनी मनोहर जोशींना हरवलं होतं..
२००४ सालचा एप्रिल महिना. डोक्यावर उन्हे प्रचंड तापली होती आणि त्याच बरोबर देशात लोकसभा निवडणुकांचा प्रचार देखील तापला होता. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची लोकप्रियता शिगेला पोहचली होती. त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या प्रमोद…
Read More...
Read More...
फक्त एका चिठ्ठीवरून मागणी गेली, अंतुलेंनी नागपूरला सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभं केलं
गेले वर्षभर झालं संपूर्ण जगभरात कोरोना महामारीचा धुमाकूळ सुरू आहे. साध्या साध्या वैद्यकीय सुविधांची वानवा निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यापासून आज पर्यंत आपल्या कोणत्याच सरकारने आरोग्य सुविधा मजबूत करण्याकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले नाहीत ही…
Read More...
Read More...
सभापती म्हणाले, ” सामना बरोबरीत निघाला, दोन्ही पैलवान विजयी झाले.”
प्रमोद नवलकर यांची ओळख फक्त शिवसेनेचे दिवंगत नेते एवढीच नाही. एक राजकीय-सामाजिक कार्यकर्ता, चौफेर ‘भ्रमंती’ करून लफडी-कुलंगडी बाहेर काढणारा ‘भटक्या’ पत्रकार आणि एक प्रभावी लोकप्रतिनिधी तसेच शिवशाही सरकारातील ठसा उमटवलेला मंत्री अशी त्यांची…
Read More...
Read More...
मुख्यमंत्री दादांना म्हणाले, ” पश्चिम महाराष्ट्रातच आणखी किती साखर कारखाने काढणार आहात?”
गोष्ट आहे साठ सत्तरच्या काळातली. नगर जिल्हा म्हणजे राजकीय दृष्ट्या सजग भाग. इथे कम्युनिस्टांपासून ते काँग्रेस पर्यन्त सर्व विचार प्रवाह तेव्हा सुखाने नांदत होते. गोदावरी, प्रवरा नद्यांच्या पाण्याने सुपीक झालेल्या भागात विठ्ठलराव…
Read More...
Read More...
निवडणुकीसाठी पक्षाला १ कोटींचा निधी गोळा करून दिला पण म्हणून मुख्यमंत्रीपद मिळालं नाही…
साधारण १९९० सालची गोष्ट असेल. शिवसेना भवनात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग बसली होती. येत्या निवडणुकीसाठी तयारी कुठं पर्यंत आली याची चाचपणी सुरु होती. रामजन्म भूमीचे आंदोलन, काँग्रेस वर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे संपुर्ण देशातील…
Read More...
Read More...
इंदिरा गांधींची मिटिंग सुरु होती आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष समोर बसून घोरत होते
एक काळ होता महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाचं दिल्लीत देखील मोठं वजन असायचं. आबासाहेब खेडकर, वसंतदादा पाटील, विनायकराव पाटील, प्रतिभाताई पाटील, निलंगेकर, सुशीलकुमार शिंदे, पतंगराव कदम ते आत्ताच्या अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात,…
Read More...
Read More...
आबा म्हणाले, “अजित दादा कौतुक करतात की सालटी काढतात हेच कळत नाही.”
माजी गृहमंत्री आर.आर.पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचे लाडके आबा. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला गरीब घरातला ग्रामीण भागातला हा तरुण उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचला ते फक्त आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर.
शाळा कॉलेज मध्ये वक्तृत्व…
Read More...
Read More...
कोल्हापूरचे पहिलवान पंतप्रधानांसोबत फोटो काढून घेण्यासाठी हट्टाला पेटले ..
शाहू महाराजांची नगरी कोल्हापूर म्हणजे कुस्ती पंढरी. इथल्या लाल मातीत घुमून अनेक हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी निर्माण झाले. कुस्तीला खऱ्या राजाश्रय कोल्हापुरात मिळाला. संस्थाने खालसा झाल्यावर छत्रपतींची परंपरा कोल्हापूरकरांनी जपली. या मातीने…
Read More...
Read More...
मोरारजी निरुत्तर झाले आणि त्यांनी राजाराम बापूंना मंत्रिमंडळात प्रवेश दिला..
साल होतं १९७८. इंदिरा गांधींनी नुकतीच आणीबाणी उठवली होती. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका झाल्या. आजवरच्या सगळ्यात अटीतटीच्या निवडणुका म्हणून या विधानसभेला ओळखलं गेलं. आधीच केंद्रात काँग्रेसची फाळणी होऊन इंदिरा काँग्रेस आणि स्वर्णसिंह…
Read More...
Read More...