Browsing Category
सिंहासन
मायावतींच्याही आधी देशभरात दलित राजकारणाचं नेतृत्व शांताबाईंनी गाजवलं होतं
शांताबाई धनाजी दाणी हे आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातलं नाव आज अनेकांच्या विस्मरणात गेलेलं आहे. आज आंबेडकरांचा वारसा सर्वप्रथम उचलून देशाच्या राजकारणात मुसंडी मारणाऱ्या नेत्या म्हणून आपण मायावतींना ओळखतो.
पण त्याच्या कित्येक दशके आधी शांताबाई…
Read More...
Read More...
एकेकाळी वृत्तपत्रे विकणारा हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पोहोचला होता.
वृत्तपत्रांनी घडविलेल्या प्रतिमा नेहमी निर्दोषच असतात असे नाही. त्यातून तशा प्रतिमा घडविण्याची प्रतिज्ञाच करून बसलेले एखादे सामर्थ्यवान वृत्तपत्र मनात आणील तर एखाद्याची प्रतिमा त्याला हवी तशी उभी करू शकते. चळवळींच्या काळात निघणारी अन्…
Read More...
Read More...
कार्यकर्ते महाजनांना सांगत होते,” हा काँग्रेसचा सभा उधळण्याचा डाव आहे !!”
गोष्ट आहे १९९१ सालची. सहा महिन्यांचं चंद्रशेखर यांचं सरकार गडगडल्यामुळे लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागणार होत्या. सत्तेत जनता पक्ष असला तरी मुख्य लढत काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच होती.
रामजन्मभूमीचे आंदोलन पेट घेत होते, भाजपची…
Read More...
Read More...
समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांना जवळ करुन डॉ. शिवाजीराव पटवर्धनांनी तपोवन उभारलं
कोरोना काळात कोरोना झालेल्या रुग्णांना उपचारासाठी काही कालावधी साठी वेगळे ठेवायला लागले आणि माणसाला समाजात, कुटुंबात राहण्याची किंमत समजली. पण कोरोना येण्यापुर्वी आणखी एक आजार अस्तित्वात आहे जो झाला तर कायमचचं वेगळे उपचार दिले जातात.
असा…
Read More...
Read More...
सरकारने विकायला काढलेल्या भारत पेट्रोलियमचा असा आहे इतिहास
खाजगीकरण. अर्थात एखाद्या कंपनीमध्ये सरकारचा जो काही असलेला हिस्सा असेल तो विकायचा आणि ती कंपनी खाजगी मालकांच्या ताब्यात द्यायची.
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने खाजगीकरण संदर्भातील असाच एक निर्णय घेतला. यानुसार देशातील भारत…
Read More...
Read More...
समाजवाद्यांमुळेच खऱ्या अर्थांने संघाचा राजकारणात प्रवेश होऊ शकला…
जयप्रकाश नारायण यांची ख्याती इंदिरा गांधींच्या एकहाती सत्तेला तडा देणारी भारतातील एकमेव व्यक्ती म्हणून होती. काँग्रेसच्या विरोधात असणाऱ्या सगळ्याच पक्षांना एकत्र घेऊन त्यांची मोट बांधायची संकल्पना जयप्रकाश यांनीच काढली होती.
कम्युनिस्ट…
Read More...
Read More...
भारताच्या राजकुमारीने आंदोलन केले म्हणून इंग्लंडच्या महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला
भारतात संविधानाने महिलांना व इतर सर्वांना मतदानाचा समान अधिकार दिला आहे. तुमचे सामाजिक स्थान, लिंगभेद व जातिभेद यांना त्यात थारा नसतो. प्रत्येक व्यक्तीला एक मत असा समान अधिकार आपल्याला आपोआप मिळाला आहे.
मात्र विकसित देशांमध्ये हा अधिकार…
Read More...
Read More...
ख्रिस्ती धर्म पसरवायला भारतात आला अन् गांधींच्या प्रभावामुळे सगळं सोडून हिंदू बनला
वेरियर एल्विन हे नाव आज बर्याच लोकांना अपरिचित असेल. पण छत्तीसगढ ओडिसा आंध्रप्रदेशच्या जंगलांमधून फिरताना अनेक आदिवासी लोक हे नाव सहजी घेतात. अरुणाचल प्रदेश मध्ये या नावाला एक वेगळेच वलय आहे.
ह्या माणसाच्या आठवणी आदिवासी लोकांनी अजून…
Read More...
Read More...
सगळ्या जगाला विकिलिक्स गोत्यात आणत होते आणि यांनी त्यालाच वापरून निवडणूक जिंकली
ज्युलियन असांज हा वाघ माणूस. शत्रूच्या जमिनीवर राहून त्याने जनतेसाठी उघड लढा दिला. त्याचं काम म्हणजे पत्रकारिता. पण आशीतशी साधीसुधी नाय.
थेट शत्रूच्या गोटात घुसून जगात सरकारे काय काय जनतेपासून लपवत आहेत, कोण किती पैसा जमवतो, किती…
Read More...
Read More...
नानासाहेब पेशव्यांच्या मुस्लिम कारभाऱ्याने भारताचं पहिलं राष्ट्रगीत लिहिलं..
अज़ीमुल्ला ख़ान हा माणूस आज आपल्या ओळखीत नाही. बाकीच्या कितीक लोकांना आपण ओळखतो. पण मराठा सत्तेसाठी लंडनपर्यंत जाऊन धडक मारणाऱ्या या माणसाला आज देश विसरला आहे.
त्याहून महत्त्वाचं म्हणजे या माणसानं आपल्या देशाचं पहिलं वाहिलं राष्ट्रगीत…
Read More...
Read More...