पाणीसाठा आहे पण तरी महावितरणचा शेतकऱ्यांना मोठा धक्का..
राज्यातला शेतकरी आधीच आस्मानी संकटामुळं पिचलेला आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळं नुकसान झालंय. माल पिकलाच, तर त्याला योग्य तो दर मिळत नाहीये. तरीही बळीराजानं हार न मारता तग धरला आहे.
आता रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. झालेलं…
Read More...
Read More...