सरकारे बदलली पण भारत-रशिया फ्रेंडशिप कायम आहे. हे कधी पासून झालं ?

सध्याच्या जागतिक राजकारणात भारताचा बोलबाला आहे. इस्रालयचे पंतप्रधान तर आपल्या मोदीजींना तुम्ही इथे निवडणूक लढवला तरी निवडून याल असं म्हणतायेत. अमेरिकेचे बायडन असोत किंवा रशियाचे पुतीन भारताला आपला दोस्त मानत आहेत. कोणीहि भारताला आता कमी…
Read More...

भारताचे ५००० ट्रक मदतीसाठी तयार आहेत पण पाकिस्तान अडथळा ठरतोय

तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून तिथली परिस्थिती सुधारलेली नाही. वाढती महागाई, प्रचंड गरिबी आणि दहशतवाद यामुळं तिथली जनता हैराण आहे. महागाई वाढण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेली जीवनावश्यक गोष्टींची…
Read More...

आधीची ईडीची धाड अन मग GVK ग्रुपकडचे मुंबई एअरपोर्ट अदानींकडे

"ईडीने मुंबई एअरपोर्टबाबत जीव्हीके ची काय व का चौकशी केली होती. त्याचा उद्देश काय होता? याची मविआ सरकारने चौकशी करावी. सावधानता म्हणजे भ्याडपणा नव्हे". असं आम्ही नाही तर पत्रकार राजू परुळेकर याचं म्हणण आहे.…
Read More...

पुणेकरांना मिळालेल्या टॅक्स कन्सेशनमधूनच सदाशिव पेठ तयार झाली

अस्सल पुणेकर कुठे मिळतील? असा प्रश्न जर कोणाला विचारला तर एकच उत्तर मिळेल भिडू ते म्हणजे  सदाशिव पेठ. पुणेरी पाट्या, पुणेरी मंडळी, पुणेरी जेवण, जुन्या पुण्याच्या खाणाखुणा अजूनही जिवंत ठेवणार असं हे ठिकाण. आता सध्या हे स्पर्धा परीक्षांच्या…
Read More...

केशवराव काँग्रेसमध्ये गेले असते तर शंकरराव चव्हाणांच्या आधी मुख्यमंत्री झाले असते.

शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार भाई डॉ. केशवराव धोंडगे हे नाव जरी ऐकलं कि त्यांची समग्र राजकीय कारकीर्द डोळ्यासमोर उभी राहते. केशवराव म्हणजे मराठमोळा माणूस. कपाळावर मातीचा टिळा लावलेले, पांढऱ्याशुभ्र नेहरू शर्टातील आणि धोतरात वावरणारे…
Read More...

कधी नव्हे ते काँग्रेसवाल्याना स्माईल करायला लावणारा रिझल्ट आलाय.

आज काँग्रेसवाले म्हणत असणार, आजि सोनियाचा दिनु...वर्षे अमृताचा घनु...वर्षे अमृताचा घनु... आता असं का ? तर अहो पोटनिवडणुकांचे निकाल आलेत. यात महत्वाच्या राज्यात काँग्रेसने भाजपचा सुपडासाफ केलाय. २०१४ नंतर काँग्रेससाठी असा दिवस उजाडला…
Read More...

जितेश अंतापूरकरांचा विजय म्हणजे अशोक चव्हाणांचा विजय.

राज्यात झालेल्या आणि आगामी काळात होणाऱ्या सर्व पोटनिवडणुकिंमध्ये सर्वात गाजलेली निवडणूक म्हणजे नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुक होय. ज्यामध्ये काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी बाजी मारली आहे. जितेश अंतापूरकर यांनी भाजपच्या…
Read More...

नवसाच कॉईन रोमला टाकण्यापेक्षा नरेंद्र मोदी पुण्यातल्या बाबू गेनू गणपतीला आले असते तर ?

आपल्या देशात किती पण भारी गोष्ट असू दया ना भिडू, आपल्याला आकर्षण असतंय परदेशी गोष्टींचं. म्हणजे बघा हां.. आपला घरात किती पण सोन्याचा घास असू दया ना, आपल्याला आवडणार दुसऱ्यांच्याचं घरचं ताट. आता हे ताट फक्त आपल्या सारख्यांनाच आवडतंय असं पण…
Read More...

समीर वानखेडेंच्या महाग कपड्यांमागचं कारण त्यांच्या आईचा पाठिंबाय

सध्या ना भारत हरल्याची चर्चा आहे, ना दिवाळीच्या बोनसची. सकाळी झोपेतून उठल्यावर लोकं हातात फोन घेऊन काय चेक करत असतील, तर मलिक-वानखेडे प्रकरणात नवीन काय झालं. आता रोज नव्या अपडेट येतात आणि रोज नवे आरोप होतात. जितके आरोप तितकी उत्तरं आणि…
Read More...

चंद्राबाबूंचा पप्पू आता स्वतःचा इमेज मेकओव्हर करतोय

राहुल गांधी भलेही मोठा राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचे महत्वाचे चेहरे असले,  हाय कमांडच्या निर्णयात त्यांचीही बाजू महत्वाची मानली जात असली तरी सुद्धा त्यांची तयार झालेली 'पप्पू'ची इमेज त्यांच्या बाकीच्या भूमिकेपेक्षा जास्त गडद आहे.…
Read More...