एक काळ असा होता जेव्हा नीरज गुंडेला शिवसेना-भाजप युतीच शिल्पकार म्हंटल जायचं.

आज सकाळपासूनच नीरज गुंडे नावाचं व्यक्तिमत्व चर्चेत आहे. कारण आहे नवाब मालिकांचे आरोप. मलिक म्हणतायत, देवेंद्र फडणीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टर माइंड आहेत. फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे अधिकारी समीर…
Read More...

यूपीतल्या महिलांसाठी चांगलं करायच्या नादात प्रियांका गांधींनी त्यांना आणखीनचं मागे टाकलंय

उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. यासाठी सगळ्या पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्वानी आपला निवडणूक अजेंडा सेट करून वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न केलाय.  अश्यातच काँग्रेस पक्षाने वूमन कार्ड…
Read More...

गरिबांची भूक भागवण्यासाठी इलॉन मस्कने ‘टेस्ला’ विकायची तयारी दर्शवलीये पण..

इलॉन मस्क हा माणूसच अफलातून आहे राव...जरा विचित्र पण सुद्धा, पण याच विचीत्रपणामुळे कदाचित तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनला असणार आहे.  इलॉन मस्क काहीतरी विचित्र आणि अविश्वसनीय कल्पना घेऊन समोर येत असतात परंतु जेव्हा हे विचार आकार…
Read More...

पंतप्रधान फसल विमा योजना शेतकऱ्यांना खरचं उपयोगी पडते का ?

शेती आणि शेतकरी म्हणजे ब्रँड व्यवसाय. पण व्यवसाय कुठलाही असला तरी रिस्क ही असतेच ना भिडू. पण शेतीत जरा जास्तच असते. यामागं बरीच कारण आहेत. ज्यात भारतात सिंचनाची कमी उपलब्धता म्हणजे २०१५-१६ चा विचार केला तर फक्त ४९ टक्के शेतजमीन सिंचनाखाली…
Read More...

वर्गात कायम तिसरं येणारं, तरीही सगळ्यात स्कॉलर पोरगं म्हणजे व्हीव्हीएस लक्ष्मण

सौरव गांगुलीच्या नेतृत्वातली टीम इंडिया म्हणजे सज्जन आणि उनाड पोरांचा मिळून झालेला गुणी वर्ग होता. सचिन तेंडुलकर कायम पहिला येणार, द्रविड दुसरा, दादा गांगुली मॉनिटर, युवराज-नेहरा-भज्जी-सेहवाग म्हणजे मागच्या बाकावरची राडा करणारी पोरं. या…
Read More...

अर्ध-नग्न मॉडेल्सने मंगळसूत्र घालून जाहिरात केली म्हणून, सब्यासाचीचा बाजार उठलाय.

बॉलिवूड स्टार्सच्या हक्काच्या आणि फेव्हरेट फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांना कोण ओळखत नाही. बरं फक्त बॉलीवूडच्या हक्काचा सब्यसाची फेव्हरेट नसून प्रत्येक नवरीला तिच्या लग्नाच्या दिवशी सब्यसाचीने डिझाइन केलेला लेहेंगा घालावा असं स्वप्न…
Read More...

भारतातलं एक गाव जिथे धर्म जात राजकारण पैसे यांना एंट्री बॅन आहे…

जिथे कधी कोणत्याही व्यक्तीच्या किंवा देशाच्या मालकी हक्काचा प्रश्न उद्भवणार नाही आणि जिथे विविध देशांतील आध्यात्मिक वृत्तीच्या साधकांना एकत्र येऊन मानवजातीच्या आत्मोन्नतीसाठी वास्तव्य करता येईल, असं एक उपनगर निर्माण करावं, अशी एक संकल्पना…
Read More...

अटलजी म्हणाले होते, “मी आतून पण हिंदू आहे आणि बाहेरून सुद्धा”

अयोध्येतील रामजन्मभूमी जागेचा प्रश्न सुटला आहे. पण या मुद्द्यावरून संसदेपासून रस्त्यापर्यंत देशात जोरदार चर्चा घडल्या आहेत. संसदेत जेव्हा जेव्हा आयोध्येतील राम मंदिराची चर्चा होते तेव्हा देश श्वास रोखून ऐकत असे. त्याकाळी असं म्हटलं जायचं…
Read More...

इंजिनिअरिंग ड्रॉप आउट केलं आणि विना लाईटचं वॉटर फिल्टर बनवलं…

ज्या ज्या वेळी एखादी भीषण नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा तिथं पीडित लोकांना स्वच्छ पाणी कसं मिळेल याकडे सगळ्यांचं लक्ष असतं पण ते गाव घटनेतून नीट होतं पण स्वच्छ पाणी त्या लोकांना पिण्यासाठी मिळत नाही. जेव्हा जेव्हा नैसर्गिक घटना घडते तेव्हा…
Read More...