२९ नोव्हेंबर २०२१ ला घरातून निघालेली पालघरची सदिच्छा अजून परतलेली नाही…
२९ नोव्हेंबर २०२१ ला एक मुलगी पालघरवरून विरारला आली. विरारवरून पुढे मुंबईकडे आली आणि मुंबईतून परत पालघरला परतलीच नाही. कुठे गेली ते ही माहिती नाही आणि कशी गेली ते ही माहिती नाही. तेव्हा बातम्यांमध्ये तिचं नाव सगळीकडे दिसत होतं. तेही थोडे…
Read More...
Read More...