२९ नोव्हेंबर २०२१ ला घरातून निघालेली पालघरची सदिच्छा अजून परतलेली नाही…

२९ नोव्हेंबर २०२१ ला एक मुलगी पालघरवरून विरारला आली. विरारवरून पुढे मुंबईकडे आली आणि मुंबईतून परत पालघरला परतलीच नाही. कुठे गेली ते ही माहिती नाही आणि कशी गेली ते ही माहिती नाही. तेव्हा बातम्यांमध्ये तिचं नाव सगळीकडे दिसत होतं. तेही थोडे…
Read More...

ऋषी सुनक मोदींच्या बाजूने भांडलेत, ते मोदींच्या डॉक्युमेंट्रीचं प्रकरण काय आहे?

२००२ हे साल गुजराती माणूस कधीच विसरणं शक्य नाही. २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेला हिंसाचार हा राजकीय दृष्ट्यासुद्धा मोठा चर्चेचा विषय असल्याचं बोललं जातं. हे असं असताना आता २००२ चा गुजरात हिंसाचार पुन्हा एकदा चर्चेत आलाय. बीबीसीनं एक…
Read More...

भारताल्या पहिल्या १० श्रीमंतांना ५% टॅक्स लावला तरी शाळेबाहेरची सगळी पोरं शाळेत जातील

रजनीकांतचा शिवाजी द बॉस पिक्चरमध्ये एक डायलॉग होता, 'अमीर और अमीर बनते जा रहा है, और गरीब और गरीब' आता हा डायलॉग खरा असला तरी, त्यात गैर असं काही नाही असं म्हणावं लागेल. कारण श्रीमंतांच्या यादीत असलेले लोक सुद्धा हे एकेकाळी गरीबच होते. ते…
Read More...

आत्ताची अटक सोडा… राखीने या आधीही लय कांड केलेत…

राखी सावंत हे नाव असं आहे की प्रत्येकाला तिच्याबद्दल फार माहिती नसली तरी तिचं निदान नाव तरी प्रत्येकाने एकदा तरी ऐकलं असणारंच. राखीचा विषय कसा आहे इंग्रजीत म्हणतात ना, 'यु कॅन हेट मी, यु कॅन लव्ह मी... बट, यु कान्ट इग्नोर मी.' तसाच विषय…
Read More...

कुमार गौरवने पहिल्याच चित्रपटाला नकार दिल्याचा मंदाकिनीने परफेक्ट बदला घेतला

अचानकपणे मिळालेले यश चिरंजीव नसतं असं म्हटलं जातं! अभिनेता कुमार गौरव च्या बाबतीत हे अगदी खरं झालं. १९८१ साली कुमार गौरव आणि विजेता पंडित यांचा ‘लव्ह स्टोरी’ हा सिनेमा सुपर डुपर हिट ठरला. कुमार गौरवचे वडील राजेंद्र कुमार यांनी हा चित्रपट…
Read More...

महिलांना सैन्यात स्थान, भरती प्रक्रियेत सुद्धा बदल करत तैवानने चीनविरूद्ध कंबर कसली आहे.

तैवान हा देश चीनमधून १९४९ साली वेगळा झाला. चायनीज कम्युनिस्ट पक्षासोबत सिव्हील वॉर नंतर तैवान विभक्त झाला. आपण ज्याला चीन म्हणून ओळखतो तो देश म्हणजे मेनलँड चायना म्हणजेच पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आणि तैवान म्हणजे रिपब्लिक ऑफ चायना. आता…
Read More...

बाकी सगळं सोडा, महाराष्ट्राला रोजची १ कोटी अंडी कमी पडतायत…

'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' ही जाहिरात लहानपणी बघितली होती, ऐकली होती आणि गुणगुणली सुद्धा होती. अंडी खाणं हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतं. शरिरातलं गूड कोलेस्ट्रॉल वाढतं, शरिराला आवश्यक असणारी प्रोटीन्सही मिळतात. याशिवाय, दृष्टी…
Read More...

दिल्लीतलं तापमान शुन्याच्या खाली गेलं तरी कधीच बर्फवृष्टी होत नाही…

यंदाच्या वर्षी उत्तर भारतातल्या अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालंय. पंजाब, राजस्थान सोबतच दिल्लीमध्येही यंदा नेहमीपेक्षा अधिक थंडी असल्याची वृत्त आहेत. दिल्लीतलं तापमान जवळपास २.५ डिग्री पर्यंत खाली उतरलंय. दिल्ली…
Read More...

ब्रिजभूषण साधा माणूस नाही, मुंबईत पहिल्यांदा कलाशनिकोव्ह वापरली त्या राड्यात त्यांचं नाव येतं

ब्रिजभूषण सिंह हे महाराष्ट्रातले राजकारणी नसले तरी आता त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी आता नवीन राहिलं नाही. म्हणजे, विषय कुस्तीचा असो की मग राज ठाकरेंना विरोध करण्याचा. ब्रिजभुषण यांचं नाव महाराष्ट्रात गाजलंय आणि देशातही.…
Read More...

आधीच सुरु असलेल्या मार्गांचं मोदींच्या हस्ते उदघाटन, पण गोष्ट मुंबईकरांच्या फायद्याची आहे…

१९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईला येणार आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी सुद्धा सुरू आहे. या दौऱ्यामागचं कारण म्हणजे बऱ्याच विकासकामांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय असलेलं एक कारण म्हणजे, मोदींच्या हस्ते…
Read More...